दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> अल्ला मुसलमानांना असे अशमयुग देतो, >>>

बरं, मग अल्लाने दिलेले दोन अश्म घेऊन त्यावर उपडा बस.

बी सी बाळ्या तू पहिल्या दर्जाच्या श्रद्धावानांचा संदर्भ इथे कशाला देतो आहेस? ते आंबे खातात की पेट्रोल वाटतात याचा इकडच्या देशद्रोही लोकांशी संबंध उगाच जोडण्याची गरज नाही.

बाकी सगळे फुरोगामि कुठे फरार झालेत? फरार ताहीर आणि शाहरुख बरोबर फिरताहेत की काय?

बाकी सगळे फुरोगामि कुठे फरार झालेत? फरार ताहीर आणि शाहरुख बरोबर फिरताहेत की काय?
त्यांना भरपूर काम आहेत त्या मध्ये गुंतले आहेत ते.
मोहला मीटिंग घेवून हिंदू कसे वाईट आहेत कसे अन्याय करत आहेत ह्याचे समाज प्रबोधन करत आहेत .

केजरीवाल आता कागज मागताहेत...
दिल्ली मधे आतंकी हल्ल्यात झालेल्या पीडीतांच्या मदतीसाठी वर्तमानपत्रात केजरीवाल सरकारनं जाहिराती दिल्या आहेत २ पूर्ण पान भरून . एक फॉर्म भरायला दिलाय आणि त्याबरोबर काही कागत्रपत्रं जोडायला सांगितली आहेत ...

आखाती वाल्याना हापूस नई विकले तर इतक्या उचच किमतीचे हापूस भारतात खपतील का

तेल संपलं तरी

हापूस भारतात खपतील आणि बाठे पाठवून देऊ आखातात चोखायला. बाकी वाळू पेक्ष्या ते बरें
काय म्हणताय?

>>> आखाती वाल्याना हापूस नई विकले तर इतक्या उचच किमतीचे हापूस भारतात खपतील का >>>

तुला गाढवाला नको हापूसची काळजी. आम्ही ते बघून घेऊ. तू फक्त हलाल मटणाची काळजी कर.

मुंबई एपीएमसीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपची दाणादाण
नवी मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यानंतर स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणंही झपाट्यानं बदलत असून त्याचा फटका भाजपला बसत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून भाजपची दाणादाण उडाली आहे. भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

राज्यात सत्ता असताना गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व छोटी-मोठी सत्तास्थानं ताब्यात घेण्याचा सपाटा भाजपनं लावला होता. सत्ता गेल्यानंतर हे चक्र उलटं फिरू लागलं आहे. काही जिल्हा परिषदांनंतर आता अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपची पुरती पिछेहाट झाली आहे. बाजार समितीच्या सर्व विभागांवर महाविकास आघाडीनं वर्चस्व राखलं आहे.

Proud

ह्यांना आता भाजी बाजारातही कुणी विचारेना

ह्यांना आता भाजी बाजारातही कुणी विचारेना>>>> कसे विचारतील? फुकट खायला मिळाले तर कोल्हे लांडगे आपापले वैर विसरुन लग्गेच एकत्र होतात बर का. कष्ट करायला सिंह आणी वाघच पुढे असतात.

कोल्हे लांडगे फुकट खातात , असे नेटवर तरी मिळाले नाही,

मायबोलीवर पक्षी प्राणी विषयावरील एक नवीन तज्ज्ञ आले आहेत , ते सांगतील

>>> कोल्हे लांडगे फुकट खातात , असे नेटवर तरी मिळाले नाही, >>>

अरे गर्दभा, भाजप संबंधित बातम्या सोडून तुला नेटवर मिळतंय काय?

ताहीर हुसेनने अमांतुल्ला खान, सिसोदिया व केजरी या तिघांना २३ ते २५ दरम्यान अनेक वेळा फोन केल्याचे उघडकीला आलेले आहे.

https://m.dailynews360.patrika.com/story/news/delhi-violence-tahir-hussa...

नी केजरी म्हणतो की आपवाले सापडले तर त्यांना डबल शिक्षा द्या म्हणून.

संविधानाचा आणि मानवी हक्कांचा जय असो, निर्भयाच्या खून्यांची फाशी तिसऱ्यांदा टळली Sad
Submitted by मी-माझा on 2 March, 2020 - 21:1
<<
याला जबाबदार सध्याचे सरकार नसून, केजरीवाल, पुरोगामी इ. आहेत.
बरोबर?

याला जबाबदार सध्याचे सरकार नसून, केजरीवाल, पुरोगामी इ. आहेत.
बरोबर?

नवीन Submitted by आ.रा.रा. on 2 March, 2020 - 22:22 >>>

Come on , एव्हढा ही बिनडोक नाहियस बाळ्या तू...

बादवे बऱ्याच दिवसांनी हायबरनेशन संपलेले दिसतंय... आता काय हाड हाड ऐवजी डराव डराव?

वाघ म्हनं व्हाघ !!!

व्हाघ फकस्त चारच हैती, अशोक स्तंभावर , गांधी , नेहरू , पटेल आंबेडकर

उरलेले सगळे खाली फिरणारे घोडे बैल कुत्र मांजर वगैरे

Proud

अशोक स्तंभावर , गांधी , नेहरू , पटेल आंबेडकर>>

अरे तू एक बिनडोक आहेस ते ठीक आहे. पण माहिती लिहीताना आधी निदान तुझ्या फुरोगामि वैदू मित्राला तर विचार...आजच हायबर नेशन मधून बाहेर आलाय नी नम्रपणे डराव डराव करतोय तो.

सम्राट अशोक कधी झाला नी तुझा चाचा कधी होऊन गेला याचाही हिशोब ठेवता येत नाहीय, यावरून तुझ्या आकलनशक्ती चं मोजमाप काढेल तो...

Screenshot_2020-02-07-20-31-52-993_com.android.chrome.png

खोटं बोलणं लिहिणं पूर्वीसारखं सोपं राहिलं नाही , लगेच सगळे ट्रेस होते, म्हणून का ?

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन गौरवलेल्या पत्रकारीतेला भारतातल्या पत्रकारांनी कलंक लावलेला आहे. चार डॉलर्स मिळवण्यासाठी हे हरामखोर चक्क
खोट लिहीत आहेत. ते लिहीणारे सुद्धा हिंदुच आहेत. वॉशिंग्टन पोस्ट मध्ये अंकित शर्माच्या भावाचा हवाला देत चक्क खोटी बातमी छापली गेली की अंकित शर्माला मारायला आलेले लोक जय श्री राम च्या घोषणा देत होते. अंकित शर्माच्या भावाने वॉशिंग्टन पोस्टला मी कधीही भेटलोच नाही अस सांगीतल आहे.
दिल्लीच्या दंगली मागे मूसलमानांना चिथवण्यासाठी कोळसे पाटील सुद्धा गेले होते.
https://youtu.be/y-tWbf7RhQA

खोटं बोलणं लिहिणं पूर्वीसारखं सोपं राहिलं नाही , लगेच सगळे ट्रेस होते, म्हणून का ?

नवीन Submitted by BLACKCAT on 2 March, 2020 - 23:10 >>

अचूक उत्तरासाठी हाच प्रश्न वॉशिंग्टन पोस्टच्या संपादकांना विचार... त्यांच्या पत्रकारावर मुंबई व दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याचं रडगाण गात गात तुला ते उत्तर देतील...

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी, सोमवारी हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यात एका पोलिसासह इतर चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले. मात्र या प्रकरणामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिल्लीमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले. मात्र त्यावर भारतीय लष्कराने आमचे कोणतेही सैनिक दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले नाही असं ट्विटवरुन स्पष्ट केलं. त्यामुळे आता दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले लष्करी पोशाखातील व्यक्ती कोण आहेत असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-army-wasnt-deployed-for...

डुप्लिकेट डिग्री , डुप्लिकेट नोटा, डुप्लिकेट जात सर्टीफुकेट
आता डुप्लिकेट आर्मी !

कुठे नेवून ठेवलाय देश आमचा?

>>>>>उरलेले सगळे खाली फिरणारे घोडे बैल कुत्र मांजर वगैरें <<<<<<
ह्यातले सगळे रोल गजानन कागलकराने करुन झालेले आहेत.
Biggrin
Rofl

कालच एका मौलवीच्या भाषणाची क्लिप पहिली. त्याच्या मते १५०० (कृपया नोंद करा) वर्षांपूर्वी अरबस्तानात यांच्या पूर्वजांना रॉकेट कसं बनवायचं नी चंद्रावर कसं जायचं याच ज्ञान होतं.

१५०० वर्षांपूर्वी यांचा धर्मच अस्तित्वात नव्हता ! म्हणजे यांचा धर्म अस्तित्वात आल्यावर आधीची विज्ञानवादी पुस्तके जाळणे, इतर धर्मातील भौतिक ज्ञान (वेधशाळा इत्यादी) नष्ट करणे, इतर धर्मातील ज्ञानी पुरुषांची कत्तल करणे इत्यादी कामे करून या लोकांनी स्वतः ला जे मागासलेपणा त नेलं ते आजतागायत तिथेच आहेत!

स्वतच्या तोंडून स्वतच्या अपयशाची कबुली देणे यालाच म्हणतात.

आता फुरोगामी लोक, ते अशा मौलविंची टर कधीच उडवणार नाहीत, कारण त्यांची झोळी फाडून टाकली जाईल ना !

>>> बिन्डोकपणाची पण हद्द असते. I honestly wonder how do you guys live with yourself? >>>

मला सुद्धा तुझ्या बिनडोकपणाबद्दल असंच आश्चर्य वाटतं आणि बिनडोक अवस्थेत कसा जगतोस याची कीवही वाटते.

व्हाघ फकस्त चारच हैती, अशोक स्तंभावर ,

वाघ आणि सिंह यातील मूलभूत फरक कळत नाही का?

निदान सिंहाची आयाळ तरी बघून घ्यायची

अकलेवर द्वेषाचा पडदा पडला की असंच होतंय.

Pages