दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रविश , राणा, जावेद, निधी, बरखा, वागळे, शेखर गुप्ता, राजदीप सरदेसाई असेच आहेत..
I will be shocked of they give impartial news.

When I see they getting awards in the field of journalism I really feel there is a nexus and they get paid heavily for it.
Imagine the absence of social media, we all would have believed them ...

रविश , राणा, जावेद, निधी, बरखा, वागळे, शेखर गुप्ता, राजदीप सरदेसाई असेच आहेत..

अरे ह्यातले सगळे हिंदु आहेत ! राणा आयुब सारखी मुसलमान BBC News ला चक्क खोटी माहीती देणारच पण बाकीचे हिंदु लोक लेट react करत आहेत !!

हिंदूंची बाजू नका घेऊ, पत्रकार म्हणून निदान सत्याची बाजू घ्या.

किती खोटं पसरवायचं.
हे मिडियावाले टेररिस्ट लोकांचे backbone आहेत.

मुस्लिम कडे दुर्लक्ष करून हे पुरोगामी आणि नालायक हिंदू ह्याच लोकांना हिंदू नी टार्गेट करावे.
खरी जड हीच मंडळी आहेत

रविशच्या या कृतीला तुम्ही काय नाव द्याल?
नवीन Submitted by पूर्वाविवेक on 28 February, 2020 - 13:13
>><<

ह्या कृतीला 'पुरोगामी' कृती असे तुम्ही म्हणू शकता.
तसेही हा रविश कुमार एक नंबरचा नालायक व हरामखोर माणुस आहे. हिंदू विरोधी बातम्या (सगळ्या जवळ-जवळ फेक असतात) प्राईम टाईम मधे दाखवून देशात अफवा पसरवण्याचे काम हा माणूस नित्यनियमाने करत असतो.

दुसरा तो जावेद अख्तर नावाचा जिहादी.
ह्या जिहादीला दिल्लीत ३०-४० निरपराध हिंदू, सीएए विरोधी दहशतवाद्यांनी ठार केले त्याचे अजिबात दुखः नाही. या अख्तर नावाच्या जिहादीला दुखः कसले तर याचा जातभाई ताहिर हुसेन विरोधात दिल्ली पोलीसांनी एफ आय आर दाखल केली त्याचे.

ह्युमन राईटस वाल्यांना अंकित शर्माची बातमी कोणी तरी सांगा ! कदाचीत अश्या बातम्या त्यांच्या काना पर्यंत पोहोचत नाहीत !
ह्या आय बी Officer ला मुसलमान दंगेखोरांनी कस मारल ते समजल तर ह्युमन राईटस वाल्यांना तो एक धडा असेल !! हिंस्र प्राण्रांनाही लाजवेल अश्या प्रकारे मारलय अंकित शर्माला !!

ह्या सगळ्या अतिरेकी हल्ल्याचे CCTV, प्रत्यक्षदर्शीं पुरावे असताना, घटना ताजी असताना, इतक्या खोट्या बातम्या देतातहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतिहास कसा लिहिला असेल नालायकांनी...

That's why we have all glorious history of Mughals ..
Hopeless

ह्या सगळ्या अतिरेकी हल्ल्याचे CCTV, प्रत्यक्षदर्शीं पुरावे असताना, घटना ताजी असताना, इतक्या खोट्या बातम्या देतातहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतिहास कसा लिहिला असेल नालायकांनी...>>>> +१११

ह्या सगळ्या अतिरेकी हल्ल्याचे CCTV, प्रत्यक्षदर्शीं पुरावे असताना, घटना ताजी असताना, इतक्या खोट्या बातम्या देतातहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतिहास कसा लिहिला असेल नालायकांनी...+१११

तयारी बघा दगडफेक, जाळपोळ करण्याची...... आणि मीडिया सांगत आहे की हे शांततेत निदर्शनं करत होते तर हिंदू गुंडांनी त्यांच्यावर अचानक हल्ला सुरू केला.
https://www.facebook.com/100009370931931/posts/2601255953530077/

दिल्ली दंग्याने स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे देशातील एकुण एक जिहादीप्रेमी आज उघडे पडले आहेत. या दंग्याच्या निमित्ताने सीएए विरोधी जिहादींनी व त्यांच्या सपोर्ट्सनी नेहमीप्रमाणे व्हिक्टीम कार्ड खेळण्यासाठी जिवाचे रान केले मात्र दिल्लीतील हिंदू जनतेने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे या दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न धूळीस मिळाले.

भारत सरकार भाजपाच आहे , त्या सरकारला निवडीन दिलय हिंदु जनतेने , भारतीय जनतेने नव्हे, म्हणुन भाजपाच सरकार तसेच हिंदु लोक ह्यांच्या टारगेटवर आलेले आहेत. त्यात भाजपा सरकारने ह्यांच्या सगळ्या गोरखधंध्याची वाट लावली, NGO ची वाट लावलेली त्यामुळे हे अजुन चवताळलेत !
द प्रिंट ! द वायर ! राजदिप सरदेसाई, बरखा दत्त , रबिश कुमार , अभिसार शर्मा , NDTV , ABP , हे सर्व लोक ह्यात आलेत !

घंटा सस्पेंड मूर्खा blackcat... आधी पूर्ण माहिती काढ नी मग इथे लिही. तुझ्यासारख्या अफवा पसरवणार्या जिहादी टोनग्यांमुळेच देशात अराजकता पसरलीय. कुठल्या जजला सस्पेंड केलं, कधी आणि का?

अगगोबाई

केजरीवालचा माणूस सापडला तर माणूस सस्पेंड

भाजपाचा सापडला तर जज सस्पेंड/गायब/ट्रान्स्फर/डीमोशन

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे अनेक मुस्लीम कुटुंब भीतीपोटी आपल्या घरांमध्ये लपून बसली होती. यामधील एक कुटुंब मोहम्मह अनीस यांचंही होतं. खजुरी खास परिसरात २५ फेब्रुवारी रोजी आंदोलक तोडफोड आणि घरांची जाळपोळ करत होते. आपल्या दोन मजली घराबाहेर असलेली नावाची पाटी पाहून आंदोलक थांबतील अशी अपेक्षा कुटुंबाला होती. तशी प्रार्थनाही ते करत होते. घराबाहेर असलेल्या नावाच्या पाटीवर हे घर बीएसएफ जवान मोहम्मद अनीस यांचं असल्याचा उल्लेख होता. पण ही नावाची पाटी त्यांना हिंसाचारापासून वाचवू शकली नाही. आंदोलकांनी आधी त्यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या गाड्या जाळल्या. यानंतर काही मिनिटं त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली.

यावेळी आंदोलक ‘इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो’ अशा घोषणा देत होते. आंदोलकांना घर जाळण्यासाठी एक गॅस सिलेंडर आतमध्ये फेकला. अनीस २०१३ मध्ये बीएसएफमध्ये भर्ती झाले असून तीन वर्ष त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत सीमेचं रक्षण केलं आहे.

आंदोलक जेव्हा घराबाहेर हिंसाचार करत होते तेव्हा अनीस, वडील मोमम्मद मुनीस, काका मोहम्मद अहमद आणि १८ वर्षीय चुलत बहीण नेहा परवनी घरात होते. काहीतरी भीषण होणार असल्याचं लक्षात येताच त्यांनी घरातून पळ काढला. निमलष्करी दलाने मदत करत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं.

जिथे घर उभं होतं त्या ठिकाणी आता फक्त राख शिल्लक आहे. परिसरातील एकूण ३५ घरं जाळण्यात आली. फक्त एका मुस्लीम कुटुंबाचं घर या हिंसाचारातून वाचलं. अनीस यांच्या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. कारण त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई घरात ठेवली होती. पुढील तीन महिन्यात त्यांच्या घरात दोन लग्न पार पडणार होती.

नेहा परवीनचं एप्रिल आणि अनीस यांचं मे महिन्यात लग्न होणार होते. घरात ठेवलेले सर्व दागिने गायब झाले आहेत असं कुटुंबाने सांगितलं आहे. आम्ही शक्य होईल त्याप्रमाणे पैसे गोळा करत दागिन्यांची खरेदी करत होतो. लग्नाच्या तयारीसाठी तीन लाखांची रोख रक्कम घऱात ठेवली होती अशी माहिती कुटुंबाने दिली आहे.

खजुरी खास परिसरात हिंदूंची संख्या जास्त आहे. पण अनीस यांच्या कुटुंबाने हल्ला किंवा चोरीत कोणत्याही शेजाऱ्याचा समावेश नव्हता असं सांगितलं आहे. बाहेरुन लोक आले होते. शेजारी राहणारे हिंदू यांना निघून जाण्यास सांगत होते. तसंच वाहनांना लावलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत होते असं त्यांनी सांगितलं आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/bsf-jawan-house-burned-down-in...

अगगोबाई

नवीन Submitted by BLACKCAT on 28 February, 2020 - 21:22 >>

धर्म बदलून झाला.. आता काय बदललस बायकी सुर लावायला?

Blackcat या ओकार्या तू काढणार हे माहीतच होत. आता तुझे सहकारी कधी कोकलत येतात इथे याची वाट बघतोय...

कन्हय्या कुमारची वाट लागलेली आहे !
उदयरावांना कळवा !!

कन्हय्या कुमारवर केस चालवायला दिल्ली सरकारची परमीशन हवी होती जी दोन वर्षांपासुन आम आदमी पार्टी देत नव्हती ती आता मिळालेली आहे . त्यामुळे
कन्हय्या कुमारवर केस सुरु करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कन्हय्या कुमार वर भक्कम पुराव्याच्या आधारावर केस उभी केलेली आहे त्यामुळे कन्हय्या कुमार खडी फोडायला जेल मध्ये जाणारच ! PHD Kanhayya Kumar Jail Return

https://youtu.be/5vDRHvh8028

हलालाची पैदास म्हणजे ?

पोर काढायला धर्मगुरू बोलवायचे ? धर्मगुरुने काढलेली पोरे बुद्धिमान असतात.

तुमची उदाहरणे देऊ का ?

Pages