तडका - रेल्वे रूळ सेल्फी
रेल्वे रूळ सेल्फी
सेल्फीचा छंद हल्ली
अनावर होतो आहे
डेंजर झोन सेल्फी
जीवावर बेततो आहे
हा सेल्फीचा छंद वेडा
जीवघेणा ठरू शकतो
रेल्वे रूळावर सेल्फी
महागात पडू शकतो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
रेल्वे रूळ सेल्फी
सेल्फीचा छंद हल्ली
अनावर होतो आहे
डेंजर झोन सेल्फी
जीवावर बेततो आहे
हा सेल्फीचा छंद वेडा
जीवघेणा ठरू शकतो
रेल्वे रूळावर सेल्फी
महागात पडू शकतो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
शोभेनं बोलत असताना
दुसर्याचं दळण्यापेक्षा
आपलं आपण दळावं
बोलायचंच असेल तर
शोभेल असंच बोलावं
हा विचार लाख मोलाचा
जे तोलतं तेच तोलावं
शोभेनं बोलत असताना
जे कळतं तेच बोलावं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
ऑलिंपिक म्हणजे सळसळता उत्साह. जगातील सर्वांत मोठा सोहळा. ऑलिंपिक म्हणजे जगातील सर्वोच्च दर्जाची स्पर्धा. वेगवान, उच्च आणि बळकट असे ब्रीड मिरवणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसेच ऑलिपिंकचे आयोजक होऊन आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे प्रत्येक देशाचे स्वप्न असते. १८९६ मध्ये सुरू झालेली ऑलिंपिक चळवळ आता चांगली बहरली आहे.
लेखक: यशवंत वालावलकर.
आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे. अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही. काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील. हे सगळे मान्य आहे. मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.
* शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.
* थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले. आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.
* थोरले माधवराव क्षय रोगाने गेले. तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.
तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं?
हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का? माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना?
अगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे ? विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.
गुरु विश्वेश्वरांच्या बरोबर बोलायला दोन्ही त्रिनेत्री आणि चैतन्य त्यांच्या पुढ्यात उभे असतात. गुरु सर्वात पहिले सुयुध्दच्या आजोबांकडे पाहतात. अभिनव आजोबा एका बाजुला कोपऱ्यात उभे असतात. गुरुंनी चैतन्यला सांगुन मगाशीच सुयुध्द बरोबर आज्जी आणि कायाला बाहेर पाठवलेलं. चैतन्य, चिरंतर आणि अभिनव तिघेही गुरुंच्या बोलण्याची वाट पाहत असतात. गुरु विश्वेश्वर आसनावर बसुन एक नजर सर्वांना पाहतात अन बोलायला सुरुवात करतात.
" चैतन्य तुला मी जी कामगिरी सोपवली होती. ती तु अगदी योग्य रित्या पार पाडली आहेस."
क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष