वन लायनर

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)

Submitted by पुरंदरे शशांक on 5 May, 2014 - 01:42

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)

सूर्य जेव्हा आकाशात अक्षरशः जळत असतो तेव्हा कुठे आमच्या अंगात जगण्याइतकी धुगधुगी निर्माण होते तसे संत जेव्हा मोक्षस्पर्शी वैराग्य बाळगून असतात तेव्हा कुठे आमच्यात संसारतारक वैराग्य निर्माण होऊ शकते - असे आचार्य विनोबांचे एक वचन आहे.

तुकोबांसारखे संत हे आपणा सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे या एकाच हेतूने बोलतात. आपले पांडित्य जगाला दिसावे, आपल्याला खूप मान - सन्मान मिळावा याकरता काही ते लिहित नाहीत.

Subscribe to RSS - वन लायनर