रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ? आप्लं नाव खान का नाही, तेव्हां तिने घाईत असल्याने तो मुसल्मान आहे ना म्हणून खान असं उत्तर दिलं होतं. त्यांची समजूत काढली.
पण डोक्यातून ते गेलं नाही. घरी आल्यावर बायकोला म्हटलं हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. माझाही मुलगा त्याच वयोगटाचा. त्यालाही हे माहीत नाही. पण आपण २४ तास सावध असू शकत नाही. एखादे वेळी मूल आजूबाजूला आहे याचं भान न राहवून अनेक गोष्टी तोंडातून निसटतात. मुलांना या वयात या गोष्टी समजूच नये असं सर्वांचंच मत असतं. पण मित्राकडे झाला तसा प्रसंग कुठेही आणि कुणाच्याही बाबतीत घडू शकतो असं वाटतं. शाळेत अभ्यासक्रमात देखील हे नसतं. मुलांच्या तोंडात हिंदू मुसलमान असे शब्द आले तर टीचर बोलावून घेऊन समज देतील असं वाटतं. एक ना एक दिवस हे मुलांना समजणार आहे हे नक्की. हे बोलणं चालूच होतं तर माझ्याही मुलाने तोच प्रश्न विचारला. मुलाला मित्राकडे नेलं होत, तिथं या मुलांच्या गप्पा झाल्या असणार.
खरंच या मुलांना कुठल्या वयात कुठल्या गोष्टी आणि कशा प्रकारे सांगाव्यात ? माझी तर मतीच गुंग झाली आहे. साधक बाधक परिणामांचा विचार करून काय करता येईल याबद्दल प्लीज बोला ही विनंती.
हिंदू धर्म मानवनिर्मित
हिंदू धर्म मानवनिर्मित नसल्याने
सर्व धर्म मानवनिर्मितच आहेत. बहुतेक धर्माचे अभिमानी आपलाच धर्म देवनिर्मित आहे आणी बाकीचे मानवनिर्मित असे समजत असतात.
तुम्ही दिलेले संकेतस्थळ सनातन या कल्टचे आहे. जोडव्यातून सूक्ष्म लहरी येतात किंवा कुंकवातून कसलीतरी स्पंदने येतात अशा भोंदु शिकवणीबरोबरच दहशतवादी कृत्यातही या कल्टचे अनुयायी सामील असतात. हिंदू धर्माची ओळख करून देणारे इतरही साहित्य उपलब्ध आहे. या 'बालसंस्कारा' पासून चार हात लांबच रहाणे योग्य.
आ. न.
विकु.
आत्मपरिक्षण करीत, आपल्या
आत्मपरिक्षण करीत, आपल्या दोषांवर कठोर प्रहार करीत आपल्या समाजात असलेले दोष दूर करण्या चा प्रयत्न अन्य समाजाच्या तुलनेत मुस्लिम समजात किती होतांना दिसतो?
>> हे ठळक केलेले वाक्य अतिशय आवडले.
vijaykulkarni, १. >> तुम्ही
vijaykulkarni,
१.
>> तुम्ही दिलेले संकेतस्थळ सनातन या कल्टचे आहे.
त्यामुळे हिंदू संस्कार मूल्यहीन आहेत असे कसे सिद्ध होते?
२.
>> जोडव्यातून सूक्ष्म लहरी येतात किंवा कुंकवातून कसलीतरी स्पंदने येतात अशा भोंदु शिकवणीबरोबरच
>> दहशतवादी कृत्यातही या कल्टचे अनुयायी सामील असतात.
विषयांतर. प्रश्न संस्कारांचा चालला आहे.
असो.
तुमच्या विषयबाह्य वक्तव्यांवरून धागा रद्द व्हावा या हेतूने तुम्ही चिथावणी दिलेली दिसते.
आ.न.,
-गा.पै.
हिंदू - मुसलमान तुलनेचा
हिंदू - मुसलमान तुलनेचा विषयाशी काहीच संबंध नव्हता. पण तसा संबंध आहे असे एखाद्याला वाटत असल्यास विरोध नाही.
अशोक पाटील, अफजल खान काय कुणी
अशोक पाटील,
अफजल खान काय कुणी देवदूत होता कि मसीहा होता म्हणून मुस्लिम मित्रांना वाईट वाटावे ? आणि खरे तर इतिहास शिकताना 'मुस्लिमांनी आपल्या संपन्न देशावर आक्रमण करून आख्खा देश उध्वस्त केला' (आजही तेच करीत आहेत ) याचे तुम्हाला जास्त वाईट वाटायला हवे होते नाही का ? औरंग्याने संभाजी महाराजांची चामडी सोलली, डोळे काढले, त्यांना हाल हाल करून मारले ते वाचताना तुम्हाला कसे वाटले ? चांगले कि वाईट ? आणि हो दुसर्या कुठल्याही देशातील मुस्लिम क्रूर कर्म्याचा संहार केला जातो तेव्हाही आपल्या देशातील मुस्लिमांनाच सर्वात जास्त वाईट वाटते हा इतिहास (आणि वर्तमानकाळही) आहे...
डॅडी मुसलमान म्हणजे काय ?
डॅडी मुसलमान म्हणजे काय ?
एक बिंडोक धागा !!
अमेरिके सारख्या प्रगल्भ देशात मुसलमान कोण हेच विचारत नाहीत !
तेथे एअरपोर्टवरच फक्त नावानेच ओळखतात, त्यात तुमचे नाव एका विशिष्ठ नावाच्या लिस्ट मधिल असेल
तर तुमची नग्न करुन झडती घेतली जाते, अगदी कसुन चौकशी होते, मग त्यात कोणाला कितीही वावग
वाटल तरीही !
आणि आमच्या इथे आताही अफझल खानाच्या थडग्याला सरकारी सुरक्षा द्यावी लागते.
तेथे इथल्या मतांचा आदर वैगेरे नसतो, पण तेच एखादा वंदे मातरंम म्हणणार नाही असे बोलला तर ते चालते. तेथे सरकार मुग गिळून गप्प बसते.
एक बिंडोक धागा !! <<
एक बिंडोक धागा !!
<<
(No subject)
डंबू राव, तुम्ही टंकलेत ते
डंबू राव,
तुम्ही टंकलेत ते वाचा.
पुन्हा वाचा.
परत एकदा वाचा.
काय बोलता/टंकता आहात ते कळते आहे का?
बघा ब्वा! पुन्हा एकदा वाचून पहा.
चष्मा काढा.
पुन्हा वाचा.
परत एकदा वाचा.
समजतंय? तुमच्या वाक्यांचा एकमेकांशी संदर्भ अन त्यांचा अर्थ?
तुम्ही काय बोलता आहात ते तुम्हाला देखिल कळत नाही, इतके तुम्ही हुशार आहात का?
१००.
१००.
आणि आमच्या इथे आताही अफझल
आणि आमच्या इथे आताही अफझल खानाच्या थडग्याला सरकारी सुरक्षा द्यावी लागते.
तेथे इथल्या मतांचा आदर वैगेरे नसतो, पण तेच एखादा वंदे मातरंम म्हणणार नाही असे बोलला तर ते चालते. तेथे सरकार मुग गिळून गप्प बसते.
+१००० . . . .
येडबंबु ईब्लिस, मीच
येडबंबु ईब्लिस,
मीच लिहीलय, तु वाच ! नाही समजत असेल तर सोडून दे ! नाही तरी बर्याच गोष्टी तुझ्या
आकलनाच्या पलिकडले आहे ते,
ईब्लिस , दुसर्याला आपले
ईब्लिस ,
दुसर्याला आपले चरणामृत देण्या अगोदर विचार केला ?
एका बोहरी मुसलमाना बद्दल बरीच तळमळ व्यक्त करताना त्याच एका उदा हरणावरुन
हिंदु समाज किती हिंसक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना विचार केला ?
इब्लिस दुसर्याला ज्ञान देण्या अगोदर तुझी लायकी बघ !!
ईथे सर्वांनाच तुझी लायकी माहिती आहे म्हणूनच तु झा उपहास होत असतो. असा बोल घेवडे पणाने लोक
आपल हस करुन घेतात, दिग्विजय सारखे त्यांना कोणी पुजत नाही !
इब्लिस --> +++ डांबिस - इथे
इब्लिस --> +++
डांबिस - इथे अमेरिकेचा काय संबंध आहे …… हे उदाहरण का दिले आपण ते थोडा नीट सांगितला तर लोकांना कळे
औरंग्याने संभाजी महाराजांची
औरंग्याने संभाजी महाराजांची चामडी सोलली, डोळे काढले, त्यांना हाल हाल करून मारले ते वाचताना तुम्हाला कसे वाटले ?
राजांना पकडून देणारा कोण होता, ते विसरलात काय हो? तो कोण होता? हिं , मु, ख्रि, बौ ...?
राजांना पकडून देणारा कोण
राजांना पकडून देणारा कोण होता, ते विसरलात काय हो? तो कोण होता? हिं , मु, ख्रि, बौ ...?>>>
हेच तर दुर्दैव आहे. परकीयान्च्या आमीषाला बळी पडून स्वकीयच गद्दारी करतात.. ते आजतागायत दिसते आहे... आणि हो, ज्यांनी संभाजी राजांना पकडून दिले त्या त्यांच्या मेहुण्यांची कधीच कुणी भलामण करीत नाही आणि त्यांच्यावर वाईट लिहिले तर कुणा हिंदू किंवा मराठी माणसांना वाईटहि वाटत नाही, निलेशराव...
मलाही मुलीने हा प्रश्न
मलाही मुलीने हा प्रश्न विचारला होता, मी तिला सांगितले:
अग आपला कसा गणपती बाप्पा असतो तसा त्यांच्या वेगळा बाप्पा असतो. आपण कसे टेंपल मधे जातो, तसे त्यांचे वेगळे टेंपल असते. आपल्याला जसे "हिंदु" म्हणतात तसे त्याना "मुसलमान" म्हणतात.
साध्या सरळ प्रश्नांची साधी सरळ उत्तरे असतात. मुलांची जेवढी समज आहे तेवढेच त्याना सांगावे.
आणि त्यांच्यासमोर कावरेबावरे होउन, त्यांना थातुरमातुर काहीतरी सांगुन तुम्हीच त्यांच्या मनात "मुसलमान" म्हणजे काहीतरी घाबरण्यासारखी गोष्ट आहे हे बिंबवताय नाही का?
मनस्मी, एक्झॅक्टली हेच मी
मनस्मी,
एक्झॅक्टली हेच मी सुरुवातीला सांगितलंय.
पण इथे..
जाउ द्या.
मुसलमान म्हणजे दुश्मन हे बोम्बा मारून थयथय सांगितल्याशिवाय 'हिंदू मतांचे धृवीकरण' कसे होणार? ते होईल का? की नाही? इ. बाबतीत, किंबहुना कुठेच, 'आपलं डोकं वापरायचं नाही', असे 'शिपाई' तयार करणे हे फॅसिस्ट विचारसरणीचे पायाभूत उद्दिष्ट आहे.
असो.
*
ड्यांबीसा,
तुमचा पगार किती? तुम्ही बोलता किती?
मनस्मी, एक्झॅक्टली हेच मी
मनस्मी,
एक्झॅक्टली हेच मी सुरुवातीला सांगितलंय.
पण इथे..
जाउ द्या.
लहान असताना हिंदी सिनेमातली वेश्यावस्तीत अडकलेली किंवा पाऊल घसरलेली नायिका आता मी तुमच्या लायक राहीले नाही, मी घरी येऊ शकत नाही असे संवाद बोलत असे, ते कळायचं नाही. अरे आणा कि तिला सोडवून असं वाटायचं. तेव्हां मोठा झाल्यावर आपोआप कळेल हे उत्तर मिळायचं. हे मोठं होणं म्हणजे योनीशुचिता समजून घेणं. हा संस्कार होण्याआधी मन शुद्ध असतं. त्यानंतर मनावर अनेक चुकीच्या गोष्टींची लिंपणं चढत जातात. ही खरवडून काढणं किंवा ही लिंपणं न थापणं यामुळे असे कित्येक मानवनिर्मित घोडचुकांचे प्रश्न बालमनाला पडणार नाहीत. वंदना खरे यांच्याशी दुस-या एका विषयावर गप्पा मारताना त्यांना हे खूप आवडलं. असो.
प्रत्येकाची आपापली मतं शिरसावंद्य. सोपी उत्तरं देणं चुकीचं नाही हे ही मागेच म्हटलेलं आहे. अर्थात संवेदनशील असल्याने चीडचीड होत असेल तर ती प्रत्येकाला पोहोचावी असा आग्रहही नाही. पालथ्या घडा क्लबची घालमेलही शिरसावंद्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः उभारलेल्या कबरीबद्दलची इथे अनावश्यक असणारी मतंही शिरसावंद्य !!
WORST riot 1: 1947 Communal
WORST riot 1: 1947 Communal riots in Bengal | 5000-10000 Killed | Ruling party happened to be Congress
Riot 2: 1969 | Communal riots in Ahmedabad | More than 512 Killed in the city. 3000 to 15000 range in the entire state | Riots for 6 months | Ruling party happened to be Congress
Riot 3: Oct 1984 | Communal riots in Delhi | 2733 Killed | Ruling party Congress | Almost 100% casualty were Sikhs, which makes this a Rajiv Gandhi led genocide on India's minorities | Followed by “Big Tree falls” justification too from the Prime Minister!
Riot 4: Feb 1983 | Communal violence in Nellie, Assam | 2000-5000 killed | PM – Indira Gandhi (Congress party) - India's worst slaughter of Muslims in any single riot (just 6 HOURS)
Riot 5: 1964 Communal riots in Rourkela & Jamshedpur | 2000 Killed | Ruling party Congress
Riot 6: August 1980 | Moradabad Communal riots | Approx 2000 Killed | Ruling Party Congress
Riot 7: October 1989 | Bhagalpur, Bihar riots | 800 to 2000 killed | Ruling party Congress
Riot 8: Dec 1992 - Jan 1993 | Mumbai, Maharashtra riots | 800 to 2000 killed | Ruling party Congress
Riot 9: April 1985 | Communal riots in Ahmedabad, Gujarat | At least 300 Killed | Ruling party Congress
Riot 10: Dec 1992 | Aligarh, UP | At least 176 killed | Ruling party Congress (President's rule)
Riot 11: December 1992 | Surat, Gujarat | At least 175 killed | Ruling party Congress
Riot 12: December 1990 | Hyderabad, AP | At least 132 killed | Ruling party Congress
Riot 13: August 1967 | 200 Killed | Communal riots in Ranchi | Party ruling again Congress
Riot 14: April 1979 | Communal riots in Jamshedpur, West Bengal | More than 125 killed | Ruling party CPIM (Communist Party)
Riot 15: 1970 | Bhiwandi communal riots in Maharashtra | Around 80 killed | Ruling party Congress
Riot 16: May 1984 | Communal riots in Bhiwandi | 146 Killed, 611 Inj | Ruling party Congress | CM – Vasandada Patil
Riot 17: Apr-May 1987 | Communal violence in Meerut, UP | 81 killed | Ruling party Congress
Riot 18: July 1986 | Communal violence in Ahmedabad, Gujarat | 59 Killed | Ruling party Congress
why are we so obsessed with just 2002 Gujarat riots ? so what's it - lets be honest , do we have problem with riots or with Modi?
Of course the problem is
Of course the problem is Modi.
In all other riots government tried to STOP the violence.
Can u grasp this basic difference?
इब्लिस, मोदींनी ७२ तासांत
इब्लिस,
मोदींनी ७२ तासांत दंगली आटोक्यात आणल्या. गुजरातेत हा विक्रम आहे. काँग्रेसच्या राजवटीत १९६९ ची दंगल ८ दिवस चालली होती.
परिस्थिती नियंत्रणात आणायला मोदींनी काय केलं ते इथे पाहायला मिळेल (इंग्रजी दुवा).
आ.न.,
-गा.पै.
पैलवानाण्णा, तो ओपिनियन पोल
पैलवानाण्णा, तो ओपिनियन पोल आहे. गोबेल्सवाले पटाइत असतात, असल्या प्रचारात
७२ तास? कसे मोजले? भारतातूनच
७२ तास? कसे मोजले? भारतातूनच बातम्या बघायचो. ऑफिसात अहमदाबादच्या ब्रँचमधल्या लोकांशी बोलायचो. त्यामुळे माहीत आहे, किती दिवस चालले होते, ते. पण माझ्या या प्रतिसादासकट वरचे काही प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी संबंधित नाहीत.
इतकं लांबलचक कॉपीपेस्ट करणारे लोक ते स्वतःतरी वाचतात का?
Riot 8: Dec 1992 - Jan 1993 |
Riot 8: Dec 1992 - Jan 1993 | Mumbai, Maharashtra riots | 800 to 2000 killed | Ruling party Congress>>> ही भाजपा मुळेच पेटलेली दंगल विसरु नये........:खोखो:
२००१ पहिल्यांदाच दंगल करणारी पार्टी सत्तेवर होती... तरी सुध्दा वृत्ती तशीच असल्याने सत्तेवर असुन सुध्दा दंगल घडवुन आणलेली
ज्यांनी संभाजी राजांना पकडून
ज्यांनी संभाजी राजांना पकडून दिले त्या त्यांच्या मेहुण्यांची कधीच कुणी भलामण करीत नाही आणि त्यांच्यावर वाईट लिहिले तर कुणा हिंदू किंवा मराठी माणसांना वाईटहि वाटत नाही, निलेशराव...
यात हिंदु मुस्लिम का आणताय आण्णा उगाचच? औरंगजेब, निजाम, आदिलशहा यांचेकडे शेकडो हिंदु कामाला होते ना हो? मग अफझलखान मेला, तर तेंव्हा त्याना वाइट वाटले असेल ना? खुद्द म्हाराजांवर तेंव्हा हिंदु ब्रा* णाने हल्ला केला होता ना हो?
आणि, खान परकीय होता म्हणून कोण सांगितलं? अफगाण हा तेंव्हा अखंड हिंदुस्तानचाच भाग ना? पण लोकं दाबून सांगतात.. तो परकीय होता..... !!!!! गोळवलकरगुर्जींचा नकाशा पाहिला नाहीत वाटतं .... त्यात अफगाण ते श्रीलंका इन्क्लुडिंग ब्रह्मदेश ... अखंड भारतातच आहे.
निलेश रोडे १, >> पैलवानाण्णा,
निलेश रोडे १,
>> पैलवानाण्णा, तो ओपिनियन पोल आहे. फिदीफिदी गोबेल्सवाले पटाइत असतात, असल्या प्रचारात
वाटलंच मला तुम्ही असं काहीतरी बोलणार म्हणून. या मतचाचणीनंतर बराच मोठा लेख आहे. तो तुम्ही वाचला नाहीये. तुमच्या सोयीसाठी ctrl-F करून हे वाक्य शोधा : Steps taken on February 27
आणि हो, ही मतचाचणी इंडिया टुडेने केलेली आहे.
हे वृत्तपत्र गोबेल्सी आहे असं तुम्हाला म्हणायचंय का?
आ.न.,
-गा.पै.
निलेश रोडे उर्फ आंबा १ २ ३
निलेश रोडे उर्फ आंबा १ २ ३ उर्फ जामोप्या
शाळेत तरी त्या वयात शिकवतात,
शाळेत तरी त्या वयात शिकवतात, देवळात जातो तो हिंदू, मशिदीत जातो तो मुसलमान, चर्चमधे जातो तो ख्रिश्चन गुरुद्वारात जातो तो शिख. असे बेसिक शिंपल उत्तर असते............................मुलगा ज्यु. के.जीमधे असताना मी कोण असा प्रश्न पडला.आधी सांगितले की तू माणूस म्हणून.पण नंतर वरीलप्रमाणे उत्तर दिले होते.
नंतर थोडा मोठा झाल्यावर आपण ख्रिश्चन असतो तर किती बरे झाले असते असे म्हणायला लागला होता.
ख्रिसमस पार्टीचे कारण होते.त्याच्यादेखत कोणत्याही धर्माबाबत वाईट न बोलण्याचे भान जरूर बाळगले मात्रहोते..मात्र चॉथीत शाळेतील मुस्लिम मुलांनी आमचा राजा किती शूर आणि तुमचा शिवाजी पळपुटा म्हटल्यावर त्याने परस्परउत्तरे दिली होती. सांगितलेल्या गोष्टी कामी आल्या..एका मुस्लिम सरांनी संभाजीराजांच्या मृत्यूबाबत खोटे चित्र उभे केले होते.ह्यांने संभाजी महाराजांची चामडी सोलली, डोळे काढले, त्यांना हाल हाल करून मारले हे सांगितल्यावर सर गप्प बसले होते.पण एकमात्र आपोआप झाले.तो नंतर त्यावेळी अॅटीमुस्लिम झाला होता.
बरेच विषयांतर झाले. पण वाटले ते लिहिले!
एक अत्यंत फालतू धागा … लहान
एक अत्यंत फालतू धागा … लहान गोष्टीचा मोठा बाऊ केलाय विनाकारण !!!
Pages