Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद रश्मी! ही सिरीयल
धन्यवाद रश्मी! ही सिरीयल त्यामाने लवकर संपली. तू तिथे मी मात्र अजूनही चालू(च)!
दक्षिणा, सस्मित, रश्मी,
दक्षिणा, सस्मित, रश्मी, सुजा.....धन्सं धन्सं....ही सीरियल इतका भयंकर धेडगुजरी होती ( हिच्याशी स्पर्धा तू ति मीच फक्त करू शकेल) की राहावलं नाही....त्यात शेवटचे काही एपिसोड इतके अवाच्या सवा होते की प्रश्न पडावा, प्रत्येक एपिसोड वेगळ्या लेखकाने लिहिलाय की काय.....केदार आणि गार्गी, तसंच तिची आई यांचं वागणं, गार्गी जे काय त्या धर्माधिकार्यांच्या घरात काड्या करायची, वगैरे हे सगळं प्रकरणच मा.बो. वरल्या अचाट आणि अतर्क्य वाल्या बाफवर शोभणारं होतं....ही मालिकाच अशक्य लेवलची अचाट आणि अतर्क्य होती....
संपली का ही मालिका?
संपली का ही मालिका?
Pages