सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?
ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.
२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.
हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet
उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण
म्हणजे डोक्यावरून पाणी. ज्यांच्या घरात झीरो चा दिवा लावयला विज नाही तिथे ULTRA Violet उपकरण?
पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली. कशी? हा प्रश्न ह्या टीम ला पडला होता.
ह्या नंतर NATURE च्या झालेल्या संशोधन चा विषय बदलला हे तुमच्या लक्षात आले असेलच.
त्या NATURE च्या टीमने पितळेची भांडीच उचलली, पाण्या ची SAMPLES घेतली. प्रयोगशाळेत नेउन
रीतसर प्रयोग केले गेले व
निश्कर्ष असा नि घाला कि पितळे च्या भांड्यांत दुषीत पाणी २४ तासात पिण्या एवढे
शुद्ध होते, कुठलीही उर्जा न वापरता !!. कारण.... पितळे तील तांब्याचे अणु. ह्याच अणु मुळे पाणी शूद्धीकरण
होते. http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html ह्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे कि हा शोध NATURE च्या टीमने लावला व त्याचा उपयोग भारता सारख्या देशाला घ्यावयास हवा. खरं कि नाही??
आता विषय दुसरा: जस्त (ZINC) चा शोध Andreas Maggraff 1746 ला लावला. पण भारतात् जस्त (ZINC) ची निर्मीती (शूद्धीकरण) BC 400 च्या पूर्वी पा सून होतय! ह्या ZINC शूद्धीकरणाची पद्धत फक्त भारतीयांनाच अवगत होती. ह्या ZINC च्या खाणी चे अवशेष राजस्थानात अजुन ही पाहायला मिळतात. जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?
Zinc & Copper चे मिष्रधातू बनवणे फार मुश्कील काम, ह्याचे कारण ह्या धातूंचा Melting Temp. Copper
वितळे पर्यंत Zinc वितळून उडुन जाई. भारतीयानी एक स्पेशल प्रोसेस तयार करून Brass ला जन्म दिला.
भारत पितळेची भांडी जवळ जवळ १५००-१७०० वर्षा पासून वापरतोय. भारतातू न ही भांडी परदेशात गेली.
पितळेच्या भांड्यांपुर्वी तांब्याची भांडी भारतात उपलब्ध होतीच. मग पितळेच्या मागे का ? कारण तांब्याची
किम्मत, ती ईतकी जास्त होती कि जर तांब्या चे गुणधर्म सारखे ठेउन सर्वसाधारण जनतेला, पर्यायी धातूंची भांडी द्यावी हा च विचार ह्या मागे असला पाहीजे. त्या मुळेच देव पुजे साठी तांब्याची पण सर्व साधारण कामा साठी पितळेची हा पर्याय निघाला असावा !!!!
आता आपली जनता ही भांडी कशी वापरते ? पहेले पाण्याला जाऊन घागर पाण्या ने स्वच्छ धुते. हाती
राखुन्डी लागली तर ठीकच नाही तर माती, नारळाची किशी सुद्धा चालते. घागर मस्त चकचकीत झाली पाहीजे.
हे सर्व्वे आपली जनता परंपरेने करत आलीय. पण ह्याच भां ड्याच्या चकचकीत पणा मुळेच पाणी शूद्धीकरण
क्रिया सुरळीत होत होती.
ठोक्याचे भांडे !! तांब्या - पितळेची भांड्यांना आपण का ठोके लाउन घेत होतो ? उत्तर परत एकदा तेच, भांड्याचा चकचकीत पणा !
आताची परीस्थीती : ही तांब्या - पितळेची भां डी गेलीत अडगळीच्या खोल्यात. काही भंगारात काढली गेलीत.
त्या भांड्याची जागा आता फक्त वरुन चकचकीत दिसणार्या प्लास्टीकच्या भांड्यानी घेतलीय.
वरून चकचकीत दिसणारी प्लास्टीकची भांडी पाणी साठवुन ठेवण्या पलिकडे जाऊ शकतील ?
स्त्रोतः बरेच वर्षा पासुन मनात हा विषय घोळत होता. ह्या वि षया ची व्याप्ती फार मोठी आहे व सर्व जनतेची
ह्या विषया बद्दल जा गरुक ता करणे गरजे च आहे.
माहिती जाला वरुन,
http://www.inae.org/metallurgy/archives_pdf/smelt%20zinc.pdf
त. टि: समस्त पि तळे, तांबे परीवारांनी माफी ध्यावी !!
बॉक्साइट खनिज असुन दगड- माती
बॉक्साइट खनिज असुन दगड- माती यासारखे असते...
---- त्यापासुनच प्रक्रिया करुन अॅल्युमिनीअम तयार करतांत... आणि त्यांची भांडी वापरांत होती, आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Bauxite
हो. पण भाम्डी अॅल्युमिनियमची
हो. पण भाम्डी अॅल्युमिनियमची करतात, बॉक्साइटची नाही.
ईश्वर, आपण सिंहगर्जना आयडी
ईश्वर,
आपण सिंहगर्जना आयडी सोडून ईश्वर नाव धारण केलेत! कातडी बदलली तरी आतडी तीच! बॉक्साइट आणि अॅल्युमिनियम यांच्यातला फरक आपल्याला कळत नाही. तुम्हाला सिलिकॉन आणि सिलीकोन यांमधला फरक काय झेपणार!
इथे जे काही तारे तोडले आहेत आपण, त्यावरून एक गोष्ट दिसून येते. तुम्ही सिलिकॉनची वस्तू डोक्यात बसवायला गेलात आणि सिलीकोनची भलतीच वस्तू सलत्याच ठिकाणी बसवून घेतलीत!
तुम्हाला म्हणून सांगतो, दोन्ही गोष्टी नकली आहेत! पण वापरायला मात्र अस्सल अक्कल लागते. आपल्याला उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
सिंहमहाराज इश्वर झाले.
सिंहमहाराज इश्वर झाले. प्रमोशन मिळालं.. जंगलचे राजे होते आता विश्वाचे राजे झाले.
काय भाषा आहे? आनगापैची ,फास्ट
काय भाषा आहे? आनगापैची ,फास्ट वाचले तर अनघा पै असा उच्चार होतोय पैलवानाचा
परमात्मा नमस्कार
परमात्मा नमस्कार
कल्याणमस्तु सुखमस्तु
कल्याणमस्तु सुखमस्तु अभिवृद्धिरस्तु दीर्घायुरस्तु कुलगोत्रधनानि सदा सन्तु
काय धागा, काय
काय धागा, काय प्रतिसाद
अॅडमीनच्या विपूत लिंक पाहिली आणि इथे आलो
काहीही चाललेले असते
परमात्मा मोक्षाला गेला.
परमात्मा मोक्षाला गेला.
पिकलं की गळून पडतं.. अशीही
पिकलं की गळून पडतं.. अशीही म्हण आहेच.. भारतीयांचं ज्ञान पिकलं म्हणून ते गळून पडलं.
भारतीयांच्या ज्ञानाच्या फळावर
भारतीयांच्या ज्ञानाच्या फळावर 'तांबे'रा नावाचा रोग पडला आणि.... त्याचे पितळ उघडे पडले...
दोन वर्षानी खुमखुमी आलेली
दोन वर्षानी खुमखुमी आलेली दिसतेय परत
कोणीतरी एक नविन धागा चालू
कोणीतरी एक नविन धागा चालू केला म्हणुन जामोप्या यांनी तिकडे या धाग्याचा संदर्भ दिला
आणि हा धागा पुन्हा वर आणला. बरोबर की नाही हो जामोप्या ?
विन्स - नविन तांब्याच्या भांड्यात पाणी जुनेच आहे
Pages