भाजप नेमक्या कोणत्या वाटेवर आहे?

Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 October, 2019 - 13:14

आजच 2 व्हिडिओ बघण्यात आले. त्यातला पहिला व्हिडिओ tv9 मराठी या news channel चा असून, पुण्यात फिरत असणाऱ्या एका पत्रकाची त्यात बातमी होती. पत्रकातील मजकूर फार संतापजनक आहे. तो मजकूर मायबोलीवर प्रकाशित करण्यायोग्य आहे की नाही याबद्दल साशंक असल्याने इथे देणार नाही, परंतु सारांश सांगायचा झाल्यास त्या पत्रकातून जिजाऊ, शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचा अपमान केला आहे. मराठा, बहुजन, व दलित समाजाची मक्तेदारी (?) पक्षी त्यांच्याच भाषेतील शिवशाही पुण्यातून उखडून टाकून पेशवाई पुन्हा आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

आणि दुसरा व्हिडिओ बघितला आपले राजमान्य खासदार रावसाहेब दानवेंचा. जालना जिल्ह्यातील कठोरा बाजार या मुस्लिमबहुल भागात प्रचारासाठी गेलेल्या दानवेंनी त्या भागात चालणारे अवैध धंदे, भ्रष्टाचार वगैरेंना आपला कसा पाठिंबा आहे ते तर जाहीर केलंच शिवाय "मी असेपर्यंत गोहत्या बंद होऊ देणार नाही" हे देखील आश्वासन दिलं.
आणि विशेष म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर घुमजाव केलं असलं तरी ते फक्त गो हत्येच्या संदर्भातील वाक्यावर केलं आहे, म्हणजे चंदनतोड आणि इतर अवैध धंदे गोहत्येपेक्षा किरकोळ आहेत का यांच्या लेखी?

भाजपाची ओळख हिंदुत्ववादी आणि मुस्लिमविरोधी होती आजवर, आता ती जातीयवादी- पक्षी ब्राम्हणवादी झाली आहे का? मुस्लिमांना जवळ करणं स्वागतार्ह असलं तरी भर सभेत गुन्ह्यांना पाठीशी घालणं हे कितपत योग्य आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>तुला सक्तिच्या रजेवर पाठविले होते<<

अरेरे!
हाकलून दिल्यावर लोचटपणे परत परत यायची परंपराच दिसतेय यांच्यात Rofl Rofl Rofl Rofl

>>>हाकलून दिल्यावर लोचटपणे परत परत यायची परंपराच दिसतेय यांच्यात

अहो, Admin भाऊजींना माफीपत्रक लिहून दिले होते
यापुढे तश्या चुका न करण्याच्या शाश्वती सकट
पण काय करणार कुत्र्याच शेपुट वाकडं ते वाकडंच Proud

झंप्या घाबरुन बिळात गेलास की काय Biggrin
जा... जा ... पुन्हा माझी आठवण काढू नकोस
मी माझ्या मर्जीने येईन , माझ्या मर्जीने जाईन
नामस्मरण कर संकटमुक्त होशील
Bye Bye शोन्या

वैनी किमान लेखनशैली तरी बदला ओ. एक आयडी शाबूत असून पण दुसऱ्या आयडी नी येऊन परत तसच लिखाण करणे म्हणजे ....

BJP Worker attack Police | पोलिसांवर हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी भाजप आमदार राम कदमांचा पोलिसांना फोन

"मानवतेच्या दृष्टीने सोडून द्या", राम कदमांची पोलखोल करणारी ॲाडिओ क्लिप

पाहा व्हिडीओ

https://youtu.be/ecWsRjDn3pg Ram Kadam

मानवतेच्या दृष्टीने सोडून द्या", राम कदमांची पोलखोल करणारी ॲाडिओ क्लिप >>>>>>
राम कदम आणि त्या आरोपींचे चुकीचंच आहे यात वाद नाही पण पोलिस डिपार्टमेंट ला मान राहिलाय का ?
आव्हाड च्या बंगल्यावर कुर्मुसे ला मारहाण करणारे पोलिस च होते ना ?
अशी कृत्य करून पोलिस डिपार्टमेंट कायम स्वतःचीच पोलखोल करत असत .
अख्ख्या सिस्टीम च्या विरोधात जाऊन सलमान विरुद्ध साक्ष देणाऱ्या रवींद्र पाटील चे काय झाले ?
कर्तव्य निभावून सुध्दा रस्त्यात कुजून मरण्याची वेळ त्यावर का आली ?
तसेच या कॉन्स्टेबल चे होणार नाही कशा वरून ?

वैनी किमान लेखनशैली तरी बदला ओ. एक आयडी शाबूत असून पण दुसऱ्या आयडी नी येऊन परत तसच लिखाण करणे म्हणजे >> Biggrin Biggrin

त्या कदम प्रकरणाचा भयाण विनोद तर पुढेच आहे

मार खाल्लेल्या पोलिसाचे नाव खैरमोडे

गुंडांची नावे दिपू तिवारी , सचिन तिवारी आणि आयुष राजभर

3 परप्रांतीय गुंडासांठी एक मराठी भाजप्या स्वतःची आमदारकी झिजवत आहे म्हणे

काळया बोक्या
बास कर तुझ्या कुचाळक्या
नाहीतर झंप्या सोबत तुझा देखील
रिपोर्ट पाठवून देईन समीर भाऊजींना Angry

>>> कोण समीर ?

जे होण्याची तुझी लायकी नाहीये ना BMC च्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्या Biggrin
ते आहेत ते
Admim Happy
इतका पण माज बरा नाही हां

पूर्वी पोरी पळवायला मदत करायचं हे फुकणीचं.. आता पोलिसांवर हात टाकणाऱ्या बिहाऱ्यांसाठी झिजतंय. उद्या हे बिहारी इथल्या बायकामुलींवर नजर टाकतील, एखादा सेनगर सारखा भाजप पदाधिकारी रेप करेल.. आणि हे लाळपुशे म्हणतील सोडून द्या... भाजप समर्थकांच्या घरात बायकामुली नसतात की काय? लाज वाटायला पाहिजे भाजपचे समर्थन करताना..

काळ्यापाण्याची लिहायला शिका आधी>>> माझ्या प्रतिद्सादाला तुमच्या विचारधारेच्या एकानेही प्रतिसाद दिलेला नाही. फक्त चुका काढण्या एव्हढच शिक्षण आहे वाटते. आता प्रतिसादाला उत्तर पण द्यायला शिका. तरीहि चुक दाखवल्याबद्दल धन्यवाद.

त्या कदम प्रकरणाचा भयाण विनोद तर पुढेच आहे >>>>>
कदम आणि त्या तिघांनाही काही होणार नाही इतके कुख्यात आपले खलनिग्रहणाय वाले झाले आहेत .
फक्त त्या खैरमोडे चा रवींद्र पाटील न होवो म्हणजे मिळवली !

सारखं आयडी बदलून टॉक्सिसिटीची लेव्हल आयडीप्रमाणे ठरवून लिहिणे फार अवघड काम. हॅट्स ऑफ टू सैंया बेईमान (आणि जो कोणी मूळ मालक आहे त्यालापण.)

Biggrin

Bjp असू नाही तर काँग्रेस किंवा कोणताही राजकीय पक्ष.
ते त्यांचा फायदा बघणार.
सामान्य लोकांनी फक्त त्यांचा फायदा बघावा.
जो पक्ष फायदा करून देईल तो चांगला.
चीन,पाकिस्तान, राम मंदिर,बाबरी असल्या फालतू प्रश्नात लोकांनी इंटरेस्ट घेवू नये..
हे सर्व खाद्य राजकीय पक्षांचे आहे
त्यांचा पोषणानासाठी त्याची गरज असते.

Pages