भाजप नेमक्या कोणत्या वाटेवर आहे?

Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 October, 2019 - 13:14

आजच 2 व्हिडिओ बघण्यात आले. त्यातला पहिला व्हिडिओ tv9 मराठी या news channel चा असून, पुण्यात फिरत असणाऱ्या एका पत्रकाची त्यात बातमी होती. पत्रकातील मजकूर फार संतापजनक आहे. तो मजकूर मायबोलीवर प्रकाशित करण्यायोग्य आहे की नाही याबद्दल साशंक असल्याने इथे देणार नाही, परंतु सारांश सांगायचा झाल्यास त्या पत्रकातून जिजाऊ, शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचा अपमान केला आहे. मराठा, बहुजन, व दलित समाजाची मक्तेदारी (?) पक्षी त्यांच्याच भाषेतील शिवशाही पुण्यातून उखडून टाकून पेशवाई पुन्हा आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

आणि दुसरा व्हिडिओ बघितला आपले राजमान्य खासदार रावसाहेब दानवेंचा. जालना जिल्ह्यातील कठोरा बाजार या मुस्लिमबहुल भागात प्रचारासाठी गेलेल्या दानवेंनी त्या भागात चालणारे अवैध धंदे, भ्रष्टाचार वगैरेंना आपला कसा पाठिंबा आहे ते तर जाहीर केलंच शिवाय "मी असेपर्यंत गोहत्या बंद होऊ देणार नाही" हे देखील आश्वासन दिलं.
आणि विशेष म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर घुमजाव केलं असलं तरी ते फक्त गो हत्येच्या संदर्भातील वाक्यावर केलं आहे, म्हणजे चंदनतोड आणि इतर अवैध धंदे गोहत्येपेक्षा किरकोळ आहेत का यांच्या लेखी?

भाजपाची ओळख हिंदुत्ववादी आणि मुस्लिमविरोधी होती आजवर, आता ती जातीयवादी- पक्षी ब्राम्हणवादी झाली आहे का? मुस्लिमांना जवळ करणं स्वागतार्ह असलं तरी भर सभेत गुन्ह्यांना पाठीशी घालणं हे कितपत योग्य आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सहमत, निवडणूकीत जनता दाखवते. पण पुलवामा सारख्या घटना घडवल्या जातात. सगळे स्क्रिप्ट आधी तयारच असते. हजारोंच्या संख्येने आय टी सेल कार्य करते आहे.... खोट्या प्रचाराचे कार्य अहोरात्र करत आहे हेच सर्व काही सांगते. >>>>>>>>
मुंबई हल्ल्यात भक्कम पुरावे असून देखील मनमोहन पाकिस्तान वर कारवाई करण्यास कचरत होते असे लिबरल चा दैवत ओबामा म्हणाला !
आता कसे मौलवी , आमदार , खासदार सगळे भाजप विरोधात बोलतात , त्या प्रमाणे मुंबई हल्ल्या वेळी पाकिस्तान विरोधात कणखर भूमिका घेऊन काँग्रेसला निर्विवाद समर्थन दिल्याचे ऐकवित आहे का ?
एक तर त्या वेळी काँग्रेस ने पाकिस्तान विरुद्ध आक्रमकता दाखवली नाही आणि ज्यांच्या मूळे काँग्रेस ने बोटचेपे पना घेतला , ते ही समर्थन द्यायला पुढे आले नाहीत ! म्हणजे थोडक्यात ओबामा चे ते सत्य वचन होते ...….

हं

आणि इतिहासातील सगळ्या लढाया अमित शहाने लढल्या की काय

इतिहासात रमायच आणि वर्तमान मध्ये सतत हिंदू द्वेष करायचा म्हणूनच खासगी कंपनी काँग्रेस ची १०० वर्षात शंभरी भरली बरं का !

>>इतिहासातील सगळ्या लढाया अमित शहाने लढल्या की काय<<
मग काय राहुलजी गांधीनी लढल्या का? Proud Proud

इंदिराबाईंनी 91000 पाकडे पकडले होते

एवढे पकडायला भाजपाला 100 वर्षे लागतील

घटना घडवल्या जातात. सगळे स्क्रिप्ट आधी तयारच असते. हजारोंच्या संख्येने आय टी सेल कार्य करते आहे.... खोट्या प्रचाराचे कार्य अहोरात्र करत आहे हेच सर्व काही सांगते. >>>>>>>>
मालेगाव , समझोता एक्स्प्रेस केस मध्ये हिंदू ना गोवून त्यांचा अन्वनित छळ , या दोन्ही घटना ना हिंदू दहशतवाद नाव ठेवणे , मुंबई हल्ल्यातील सगळ्या पाकिस्तानी मुस्लिम अतेरिक्या कडे हिंदूंच्या नावाने ओळखपत्रे सापडणे वर पुन्हा who killed karkare पुस्तक छापणे या वरून समजते काँग्रेस ची आय टी सेल किती खालच्या पातळीवर पोहचू शकते !

इंदिराबाईंनी 91000 पाकडे पकडले होते

एवढे पकडायला भाजपाला 100 वर्षे लागतील >>>>>

का सोडले ?
मारले का नाही ?

नातेवाईक होते का ?

तुम्ही पकडा आणि मारा

राफेल आणलेत ना,

तुम्ही तर पकडलेही नाहीत , तुमचे जावइ आहेत का ?

असता कुठे ? काय वाचता ?
तुमच्या आदर्श (मतिमंद नाही ) राहुल ने आपल्याच लष्कराच्या कार्यक्षमता वर संशय घेवून पन्नास वेळा विचारले बलाकोट मध्ये अतेरिकी मारल्याचा पुरावा कुठेय ?
आणि आता पाकडी न्यूज चॅनल्स बोंबलून सांगत आहेत त्या वेळी ३०० मारले गेले !

>>आता पाकडी न्यूज चॅनल्स बोंबलून सांगत आहेत<<

त्यांचा फक्त इम्रान खानवर विश्वास आहे Proud

म्हणूनच वर सांगितलं आहे ! इतिहासात रमायाच आणि सतत हिंदू द्वेष या मुळेच खासगी कंपनी काँग्रेस ची शंभरी भरली ...

त्यांचा फक्त इम्रान खानवर विश्वास आहे >>>>>>
हो ! हो !!
म्हणून च अभिनंदन च्या वेळी भारतातील काही उलट्या खोपडी च्या टाळक्याना इम्रान ला शांती नोबेल अवॉर्ड द्यावेसे वाटले होते !

तो आर एस एस वाल्याचा फोटो fact चेक ने दिलाय का ?
कारण fact चेक चा जुबेर सध्या याच कामात बिझी दिसतोय

20210110_182204.jpg20210110_182149.jpg

राहुलच्या आज्जी, पणजोबांनी लढल्या.>>> राहुलच्या पणजोबांना तर म्हणे तुरुन्गात गव्हर्नरचा माणुस व्हिस्कि चा एक पेग आणुन देत असे. ङान्धी व नेहरुना कधीहि लाळ्यापाण्याची शिक्षा झाली नव्हती. राहुलची आजी कधी तुरुन्गात गेली होती असे मी तरी वाचले नाही. अनेक ब्राह्मण , बन्गाली व पन्जाबी क्रान्तिकार्याना तर फाशी दिले होते

इंग्रजांच्या पायावर नाकं रगडून माफी मागणारे, मरेपर्यंत इंग्रजांची पेंशन खाणारे लढाया लढवत होते का चीन अन पाकीस्तानच्या युद्धात..?

पुण्यातले अलिशान महाल 'हरवले' अशी नोंद करून दुसर्‍यांच्या कर्तृवाने बांधलेले महाल ढापून त्यांना 'वाडा' संबोधणार्‍या भामट्यांनी लढल्या का मग..??

इतिहास ऑप्शन ला टाकणार्‍या शाळेचे विद्यार्थी का..?? Biggrin (इतरांचे इतिहास अभ्यासवत नैत आणि आपल्या पुर्वजांचे इतिहास वाचवत नैत.. त्यापेक्षा इतिहास शिकवायलाच नको असे बर्‍याच सो कॉल्ड शिक्षण संस्थांमधे रिवाज होता आता नसावा कारण तित्कडे कोणी पालक फिरकतच नै Biggrin )

अबब!!!!
किती ती चीखलफेक
तरी बरय अशी ठराविक च टाळकी आहेत
मायबोली वर!
बाकी शहाणी लेकरे आहेत Wink

आणि महिला वर्गाच्या बायकी सीरियल्स वरती धागे काढून आपले माबो अकाउंट चालवणार्याने तर नाहीच नाही Lol

नाच्यासोबत नाचकाम करुन इज्जतीचे वाभाडे निघाल्याने इथून तोंड काळे करुन पोबारा करणार्‍यांनी करावी का मग देशाच्या इतिहासाची काळजी..? Biggrin

कुत्र्याने गाईचं कातडं पांघरलं तरी भॉ भॉ करण्याचा गूण जात नै.. त्यामुळे ते लगेच ओळखू येतं..!! Wink

त्याच त्याच उकण्ड्यावर डुकरा प्रमाणे DJ लावून नाचण्यापेक्षा भो भो कधी ही चांगली Wink
नै का?
असो मला माझी कामे आहेत, बहुतेक या लेखाच्या धागामालकाला 'ऋ' सारखे इथला किंग व्हायचे आहे
म्हणून असले ईडुक मिडुक विषय चघळत बसतात आणि वादंग होईल असे धागे काढतात

कुठल्या धागा मालकाला कुणासारखे व्हायचे आहे हे तुम्ही सांगताय म्हणजे कमाल आहे..! Biggrin

भ.ग्याची धाव स.डासापर्यंट त्याप्रमाणे काहीजणांना उकंडे आठवतात... असो.. लायकी नुसार उत्तरं मिळतात हे तुम्हास माहीत असणारच आहे म्हणा.. तसेही गायीचं कातडं पांघरलेल्या श्वानाला सर्वांनीच बरोब्बर ओळखलं आहे. तेंव्हा हे लक्षात ठेऊनच इथला प्रवास सुरु ठेवा. खूप शुभेच्छा..!

भाजपा नक्की कुठल्या वाटेवर आहे माहित नाही पण हा धागा पण बहुतेक कुलूपबंद व्हायच्या वाटेवर आहे Wink

नाच्यासोबत नाचकाम करुन इज्जतीचे वाभाडे निघाल्याने इथून तोंड काळे करुन पोबारा करणार्‍यांनी करावी का मग देशाच्या इतिहासाची काळजी..? Biggrin>>>>>> अहो गणपत पाटील मी इथेच आहे . काळे तुमचे तोंड झलेय. तुमचे कर्तुत्व दुसर्‍यावर ढकलु नका.

हा वरचा ( सैइया बेईमान ) आय डी माझा नाही.

किळसवाणे बोलणे , लिहीणे तुम्हालाच जमते. तुमच्यासरखे विद्वान नाही आम्ही. चालू द्या तुमचे.

अनाजी पंतुकड्याच्या विखारी पिलावळीला त्यांचीच भाषा कळते हो वैनी.. म्हणुन.

बर ते जौ द्या.. कशा आहात वैनी...?

ऑ, आम्ही अनाजी पंतुकड्याच्या विखारी पिलावळी ?
प्रसंग असेल बाका, तर शत्रुलाही म्हणा काका यानुसार तुम्ही लगेच वहिनी बोललात रश्मि जी यांना ? बाई पुढे शेपुट घातलेच Rofl
व्वा रे व्वा गणपत पाटील Proud
छत्रपतींचे वंशज म्हणून काय बल्ब लावले आहेत तुम्ही? स्वकीय राष्ट्र सोडून सऊदी अरबांच्या खडावा हुंगताय ना शेवटी Proud
इतके द्वेष्टे झालात की ज्या लोकांनी तुमच्या पूर्वजांवार अत्याचार केले , मारून मुटकून बाटवले त्यांचीच गुलामी करताय
एकंदरित चांगलीच अधोगति केलित म्हणायची भगवेपणाची (छत्रपतींच्या भगवेपणाची)

रस्त्यावरचा भिक्षेकरीपण सांगेल वैनींचा दुआयडी सैंया बैमान आहे ते.
बाकी वैनींनी नाव बराबर घेतलं. मागच्या अर्ध्या पिढ्या बेईमानी करण्यात गेल्या आणि अर्ध्या पळपुटेपणात.

Biggrin

अहो ते ब्रिगेडी नाहीत. ब्रिगेडी निदान खरे नाव सांगण्याचा प्रामाणीकपणा आणी धाडस दाखवतात. त्यांचे ओरीजिनल आहे इथेच कुठे तरी. मुस्लिम आहेत ते, तरी त्यांच्यात हिम्मत नाही धर्माशी ईमान राखण्याची. अहो झंपु दामले, आमच्याशी खोटे बोला हो, पण धर्माशी का बोलताय? इथे मायबोलीवर पण ३- ४ मुस्लिम आय डी लिहीतात. खूप छान लिहीतात. माझ्यासारखे बरेच जण त्यांच्या कथांचे लिखाणाचे वाचक आहेत. मुख्य म्हणजे ते नाव खरेच लिहीतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो झंपु?

मा॑झ्या कोणत्या पिढीने बेईमानी केली? मुर्खासारखे बोलु नका. कोणीतरी काहीतरी बरळत उठतो आणी हे त्याच्या मागुन शेपुट हलवत पळतात.

ज्यांच्या पिढ्यांनी बेईमानी केली अन कट-कारस्थाने रचली त्यांच्या कुळपुरुषाचं नाव घेतलं की त्याचे वंशज वचवचत बाहेर येत वळवळू लागतात हेही सर्वजण बघत आहेत...!! (त्यासाठी वकील सुद्धा न नेमता सर्वांना हा मावळा अन हा हरामी अनाजी पंतुकड्याचा वंशज हे लख्ख दिसत आहे..!) Biggrin


मा॑झ्या कोणत्या पिढीने बेईमानी केली? मुर्खासारखे बोलु नका

हे काय हो वैनी. तुम्हाला जरी मान्य नसेल तरी इतिहास म्हणतो की अनाजी पंत बेईमानी होते.

आईग्ग ! अहो आमच्या एका माणसाने बेईमानी केली. तुमचे तर कित्येक दाऊद, हाफीज, लखनवी हरामखोरी करुन पळालेत. त्यांची काळजी करा. Proud एकाच अनाजीवर एवढा जीव ओवाळु नका. तसेही तुमच्या सोबत या क्षणाला हा वरचा ढोल आहेच, मिर्झा राजे जयसिंग.

झंप्या, आधीच आधीच लांडोरीच्या मागे खूप पळाला आहेस पिसे काढण्यासाठी
गिधाडाची पिसे काढायाला येऊ नकोस
समीर जींनी तुला सक्तिच्या रजेवर पाठविले होते विसरलास इतक्यात ?
अत्ता अत्ता तू parol वरती सुटुन आला आहेस की , का घाई करतो आहेस परत जायची नतद्रष्टा Wink

समीर जींनी तुला सक्तिच्या रजेवर पाठविले होते विसरलास
हेच का ते ज्यांच्या बद्दल तुम्ही म्हणत होता की मायबोली एका "ब्राह्मणाने" सुरू केली आहे. नातेवाईक वगरे आहेत का काय तुमचे? गैर ब्राह्मणांना सायटीवरून काढतात की काय? बाबो

tereliye.jpg

Pages