दादा क्लिन : चक्रमव्ह्युह भेदला

Submitted by Babaji on 15 June, 2014 - 01:27

.अजितदादा
पवाराना चितळे
समितीने क्लिनचिट
दिली तरीही
मिडियावाले
दादा दोशी आहेत
अशा काँमेंटस करत
होते चितळे समातीने
दोशी धरले असते
तर किती गहजब
माजवला असता
याची कल्पना
करवत नाही.
हेच मिडियावाले
आक्षरधाम केसमध्ये
निरपराध मुस्लिमाना
विनाकारण अटक
केल्याबद्दल पंतप्रधान
पदाची मोदीनी शपथ
घेतली त्याच दिवशी
त्यावेळचे
ग्रहमंत्री मोदीवर
सुप्रिम कोर्ट
ताशेरे मारत होते
दादाना क्लिन दिली
तरीही ते दोशी
आहेत असे दाखवायचे
आणि त्यापेक्षा
कितितरी महत्वाच्या
सर्वोच्च्य न्यायालयाने
मोदीना दोशी धरले
असतानाही सर्वच
चँनलनी ती बातमी
पुर्णपने बेदखल
करायची हे सहजा
सहजी घडले आहे
असे वाटणे म्हणजे
स्वतःच्या मुर्खपणावर
शिक्कामोर्तब करणे
होय.अशा प्रकारची
दिशाभुल करुन
लोकसभा निवडनुकित
मतदारानी नव्हे
तर मिडियाने
आपल्या मनासारखे
मोदी सरकार आणले
आहे.
७८ हजार कोटि काय
७ - ८ रुपये पन गफला
दादांनि केला नाहि हे
ठनकावुन सान्गितले
आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud अहो दुर्योधन भाऊ ते दोशी दोशी असे लिहू नका. तो शब्द दोषी आहे. डी ओ एस नन्तर एच दोनदा दाबा म्हणजे ते दोषी असे होईल. दोषी मधला श शहामृगाचा नाही षटकोनाचा आहे.

दोशी हे गुजराथी लोकान्मधील आडनाव आहे.

तुमी अन चितले काय बी म्हना, म्या दादाला दोशी मान्नार मन्जी मान्नार.:फिदी: हम वही करते है, जो हमरा दिल कहेता है रे बबुवा.

रश्मिताई
ते सगल गोविन्दराव सालुंखे म्हनुन कुनितरि लिह्यलेल आहे. माज्या मेल मधे असच आल ते कोपि पेस्ट केल. या वेलच्य चुका माज्या नाहित.

त्यात वाटण्यासारखे काय आहे.:अओ: आमचे शेजारी दोशीच होते. नन्तर मुम्बईला गेले बदलुन.

दादा लै नाय त्याहीपेक्षा लय लय लय लय गुणाचा हाय.

गुजराथी आणि दोशी ही द्विरुक्ती तर नाही ना होत ?
पण आता मी पण कन्फ्युज झालोय. ष की श ?

शुद्धलेखन का लिहायचे, गरज काय, हे या "दोशी" वरून सिद्ध होते. अर्थच बदलला वाक्याचा!

कधीतरी मजेत गावरान बोली भाषा वापरणे वेगळे नि आपला मुद्दा मांडण्यासाठी मुद्दाम अशुद्ध भाषाच वापरणे वेगळे!

दोशी वर अडकलेत लोक.

दादांनी चक्रमव्ह्युह भेदला त्याचं कै नै.

(हो तसंच लिहिलंय दुकानरावांनी. चक्रम. व्ह्युह.)

अहो ते दुकान भाऊनी नाही लिहीले. ते म्हणतायत की त्याना कुणा साळुन्के नावाच्या इसमानी लिहीलेले त्याना मेलमधुन आलय.

आजच्या ढिन्ग टान्ग ( दै. सकाळ ) मध्ये लिहीलाय " महाराष्ट्रातली धरणे कोरडीठाक आहेत, ती कशी भरावीत ही समस्याच आहे!‘ वाचताक्षणी ते खोडूनच टाकले. (बाकीच्यांचे सोडा, दादांनी वाचता कामा नये म्हणून!)".:हहगलो:

मला आता ७८००० कोटी हा आकडा कुठून आला इथपासून ते एका संत प्रवृत्तीच्या मंत्र्यावर उडवण्यात येणा-या राळेबद्दल देखील काहीच क्ळेनासे झाले आहे. हे काय गौडबंगाल आहे ? घोटाळा तर अधिका-यांनी केलेला आहे. मग मंत्र्याच्या मागे का हात धुवून लागलेत लोक ? त्यांनी कदाचित घरच्या जमिनी विकून तातडीचा बाब म्हणून पैसाही दिला असेल राज्यातील जनतेकरता.

त्यांनी कदाचित घरच्या जमिनी विकून तातडीचा बाब म्हणून पैसाही दिला असेल राज्यातील जनतेकरता.>>
आन धरनंबी भरली हुती, इसरला की काय!

रश्मिताई
ते सगल गोविन्दराव सालुंखे म्हनुन कुनितरि लिह्यलेल आहे. माज्या मेल मधे असच आल ते कोपि पेस्ट केल. या वेलच्य चुका माज्या नाहित.

>> दुकानदादा इथे (मायबोलीवर) कॉपी पेस्ट चालत नाहित. फक्त स्वतः केलेले लिखाण चालते. ते कोण गोविंदराव साळुंखे आहेत त्यांची परवानगी घेतली आहे का इथे कॉपी पेस्ट करण्यापुर्वी?

Pages