भक्ती

Submitted by अश्विनी के on 6 June, 2008 - 01:40

viththal rakhumai.jpg

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर |
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर ||

भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणार्‍या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा.

saint tukaram.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्ष, अतिशय छान लिहिल आहे. अजुन असेच लिहित जा.

बाकी जुन्या वाहुन गेलेल्या काही मजकुरांपैकी काही मजकुर सेव्ह केलेले आहेत. येथील सदस्यांना वाटल्यास ते परत इथे टाकु शकतो. तुम्हाला हवे असल्यास लिहा मी टाकेन.

हे आपोआप archive होणारे पान आहे. "गप्पांच पान" वाहून जातं. "लेखनाचा धागा" archive होतो.

रघुनाथमहराज पत्तरकिने ह्यांचे एक सुंदर भजन आहे...
भक्ती ही तलवारीची धार
पाहिजे प्राणपणी निर्धार ॥
ह्या दोन ओळीत भक्तीचे गमक आले, नाही का ?

मला काहींनी इ मेल करुन जुन्या पोस्ट टाक म्हणुन सांगितले आहे म्हणुन टाकतो.

Submitted by chinya1985 on सोम., 04/07/2008 - 19:24.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवुनिया ||
तुळसीचे हार गळां कासे पितांबर | आवडे निरंतर तेची रुप ||
मकरकुंडले तळपती श्रवणीं | कंठे कौस्तुभमणी विराजीत ||
तुका म्हणे माझें हेंची सर्व सुख | पाहिन श्रीमुख आवडीने ||
शेवटची ओळ हे दाखवते की या जगात राहुनही तुकाराम मुक्त होते. भक्तीबद्दल बर्‍याचदा अद्वैतवादी म्हणतात की भक्ती ही फक्त सुरुवात आहे पण हे बरोबर नाही. भक्ती हा तर सर्वोच्च बिंदु आहे.

Submitted by chinya1985 on सोम., 04/07/2008 - 19:35
.

संतुष्ट: सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः |
मय्यर्पितोमनोबुध्दीर्यो मद्भक्तः स मे प्रियः ||
भगवद्गीता १२.१४
अनुवाद-जो नेहमी संतुष्ट असतो,ज्याचा स्वतःवर पुर्ण ताबा असतो,जो दृढनिश्चयाने माझी भक्ती करत असतो,ज्याचे मन आणि बुध्दी माझ्यावर केंद्रीत असते असा माझा भक्त मला अतिशय प्रिय असतो.
यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझे निस्सिम भक्त मला अतिशय प्रिय असतात

Submitted by ashwini_k on मंगळ., 04/08/2008 - 09:53.

--- ज्याचे मन आणि बुध्दी माझ्यावर केंद्रीत असते ---
चिन्या, वरील विचार थोडा elaborate करून सांग ना please.
"मन संकल्पविकल्पात्मकः बुध्दी निश्चयात्मिका" या धाग्याच्या आधारे थोडीफार चिंतनाला दिशा मिळते. पण तरी तु सांग.

Submitted by chinya1985 on मंगळ., 04/08/2008 - 23:49.

याचा अर्थ असा आहे की आपण जे काही करु ते कृष्णासाठीच कराव. म्हणजे विचार करायचा तर कृष्णाचा करु,आठवण काढायचिय तर कृष्णाने केलेल्या लीला आठवु,विचार करायचाय तर गीतेच्या तत्वांवर करु. असे केल्याने बुध्दी आपोआपच कृष्णावर केंद्रीत होते.मन केंद्रीत करायचा आपण प्रयत्न करु शकतो.त्यासाठी किर्तन्,नामस्मरण फार उपयोगाचे आहे. जशी जशी आपली आध्यात्मिक प्रगती होईल्,तशी तशी भगवद् नामातील गोडी आपल्याला उमगू लागेल व मग आपोआपच मन देवावर केंद्रीत होईल.म्हणजे कृष्णाचे,रामाचे नाव आपण घेतो तेंव्हा आपण कृष्णाशी associate होत असतो.पण जेंव्हा भक्ती खर्‍या अर्थाने होते तेंव्हा त्या नामाची intensity जास्त वाढते.म्हणजे २६० व्होल्ट्स आणि ५४० वोल्ट्स दोन्हिही वीजेचे झटकेच पण इंटेंसिटी वेगली.मग काळ,अंतर यांच्या सीमा तुटतात्,तुम्ही कृष्णाबरोबर खेळू लागता,तो तुम्हाला समोर दिसु लागतो,तुमच्यावर गोपींप्रमाणे तो लीला करतो,गोबालकांप्रमाणे खेळ करतो,यशोदामातेप्रमाणे तुम्ही त्याची काळजी करु लागता,कंसाप्रमाणे तुम्हाला त्याचा भितीयुक्त ध्यास लागतो इत्यादी. मीराबाई प्रमाणे आपली स्थिती होते.संत कान्होपात्रा म्हणतात त्याप्रमाणे किर्तन करताना तो तुमच्या जीभेवर नाचु लागतो,भजनाला डोलु लागतो.मी भक्तीचैतन्य स्वामींना असाच प्रश्न विचारला होता की जेंव्हा मी नामस्मरण करतो तेंव्हा थोड्याच वेळाने माझं मन इकडे तिकडे भटकू लागते,नामस्मरणात एकाग्रता होत नाही. त्यांनी उत्तर दिलं की 'तु conditioned आहेस त्यामुळे तुझे लक्ष भटकते पण जशी जशी भगवद नामातील गोडी समजायला लागेल तसे तसे मन आपोआप नामस्मरणावर केंद्रीत होईल,मग प्रयत्न करायचीही गरज रहाणार नाही'. येथील काही भक्तांनाही तसा अनुभव आहे.
माझ्यामते आपण नेहमी ज्याचा विचार करतो त्यावर आपले मन सहज केंद्रीत होते.आपण नॉन सेंस गोष्टींमधे आपला वेळ वाया घालवतो त्यामुळे आपल्या मनातही तसेच विचार येतात्.श्रील प्रभुपाद तर म्हणत की तुम्ही दररोजच वर्तमानपत्रही वाचू नका.काय दररोज तेचतेच नॉनसेंस असत.ग्रामकथा (गॉसिप) मधे वेळ घालवू नका.वाचायच तर गीता, भागवत वाचा,बोलायच तर कृष्णाबद्दल बोला,तुमच्याकडे मॅनेजमेंट स्कील्स असतील तर कृष्णभक्तीकडे लोकांना आकर्षीत करण्यास वापरा,इव्हेंट मॅनेजमेंट स्कील्स असतील तर कृष्णाच्या कार्यक्रमांसाठी वापरा,संगितकार असाल तर किर्तन बनवा,गायक असाल तर भजन ,किर्तन गा,लेखनक्षमता असेल तर भगवद्भक्तीसाठी लेखन करा,कवी असाल तर देवावर कविता करा,गाण ऐकायचय तर किर्तन ऐका,नाचायचय तर किर्तनावर नाचा,भुक लागलीय तर देवाला अर्पण केलेला प्रसाद खा. असे केल्याने आपोआप मन व बुध्दी कृष्णावर केंद्रीत होईल. श्रीमद भागवतम मधे हिरण्यकश्यपूने प्रह्लादाला विचारले की तुझ्या शिक्षकांनी तुला काय शिकवले तर त्यावर भक्त प्रह्लादाने दिलेले उत्तर खुप समर्पक आहे
प्रह्लाद उवाच
श्रवणम किर्तनम विष्णो: स्मरणम पाद सेवनम्|
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||
इति पुंर्सार्पिता विष्णौ भक्तीश्चेण्णवलक्षणा |
क्रियेत भगवत्यध्दा तन्मन्येSधीतमुत्तमम् ||
अनुवाद-प्रह्लाद महाराज म्हणतात श्रवण्,किर्तन,विष्णुचे स्मरण,भगद्चरणाची सेवा,षोडपशोपचार,प्रार्थना,वंदना,विष्णुचे दास्य,विष्णुला स्वतःचा सखा समजणे,सर्व काही त्याला अर्पण करणे(दुसर्‍या शब्दात तन्,मन्,शब्दांनी त्याची सेवा करणे)-या ९ पध्दती निस्सिम भक्तीच्या दर्शक आहेत.ज्या माणसाने या ९ पध्दती अनुसरुन आपले जीवन विष्णुला अर्पण केले आहे त्याला सर्वोत्तम मानण्यात यावे कारण त्याने सर्व ज्ञान मिळवलेले आहे.
आपल्या आयुष्यात आपण यापैकी एकाजरी मार्गांना अनुसरुन वागणुक केली तरी आपले आयुष्य सार्थक होईल.
शेवटी नामस्मरणाचे महत्व-
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु ||
शब्दची आमुच्या जीवाचे जिवन | शब्दें वाटुं धन जनलोकां ||
तुका म्हणे पहा शब्दची हा देव |शब्देची गौरव पुजा करु ||

Submitted by ashwini_k on बुध., 04/09/2008 - 07:31.

खुप छान लिहिले आहेस चिन्या.
--- तुम्ही दररोजच वर्तमानपत्रही वाचू नका.काय दररोज तेचतेच नॉनसेंस असत.ग्रामकथा (गॉसिप) मधे वेळ घालवू नका.---
याविषयी आपण असे म्हणू शकतो, की निरर्थक गॉसिप नकोच. निव्वळ वेळेचा अपव्यय. परंतु आपले knowledge update पाहिजेच रे. जगभरात चाललेल्या चांगल्या किंवा वाईट सर्वच गोष्टि पुर्ण अभ्यासिल्या नाहित तरी आपण अनभिज्ञ असता कामा नये. अध्यात्मिक दृष्ट्या पाहिले तरी आपण फक्त श्रीकृष्णाच्या लिला, राधा, नंद यशोदा, पेंद्या, गोकुळ, अर्जुनाचे सारथ्य अशा सुंदर गोष्टींकडेच लक्ष देताना, कंस, पुतना, कालिया, कौरव यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. तरच आपण संकटांना तोंड द्यायला सक्षम होऊ शकतो. बाकि "तो" योग्य असेल ते करतोच.

Submitted by ashwini_k on बुध., 04/09/2008 - 07:40.

चिन्या, नवविधा भक्तिबद्द्ल सविस्तर लिही ना. (हि request आहे order नाहि बरं का!)

Submitted by chinya1985 on बुध., 04/09/2008 - 20:12.

--परंतु आपले knowledge update पाहिजेच रे. जगभरात चाललेल्या चांगल्या किंवा वाईट सर्वच गोष्टि पुर्ण अभ्यासिल्या नाहित तरी आपण अनभिज्ञ असता कामा नय----
आपल्याला ते करण्याची गरज आहे पण भक्ताला त्याची काहीच गरज नाही.भक्ताला देव सोडून कशाचीच गरज नाही.आपण उद्या संन्यास घेतला तर आपल्याला या गोष्टींकडे दुर्लक्षच कराव लागेल नाहीतर संन्यास कसला??
--कंस, पुतना, कालिया, कौरव यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाह----
पण एका दृष्टीने हेही देवाचे भक्तच होते की!!!!शेवटी या जगात चाललेल्या सर्व गोष्टी या देवाच्या लीलाच आहेत्.जो सर्वात elevated भक्त असतो त्याला सर्वच लोक देवाची सेवा करताना दिसतात. कारण आपण एकतर देवाचे सेवक असतो नाहीतर मायेचे सेवक असतो.पण माया ही पण देवाचीच एक शक्ती आहे. फक्त ती निकृष्ठ दर्जाची शक्ती आहे. पण शेवटी तीही कृष्णाचीच शक्ती आहे.त्यामुळे मायेची सेवा म्हणजे अप्रत्यक्षरीत्या देवाचीच सेवा.
आणि मला ऑर्डरच द्यायची ,रीक्वेस्ट वगैरे करायला मी काही महाराज नाही.मला तर अजुन दिक्षा घेण्यासाठी लागणारे qualifications पण साध्य करता आलेले नाहीत.

Submitted by chinya1985 on गुरु., 04/10/2008 - 00:33.

आता नवविधा भक्तीबद्दल. याबद्दल खुपकाही लिहिण्यासारख आहे.
प्रभुपाद म्हणतात की या नऊ पैकी कुठलाही एक मार्ग घेतला की इतर आपोआप येतातच.आता प्रत्येक मार्गाने वेगवेगळ्या भक्तांनी कृष्णाबद्दल निस्सिम भक्ती डेव्हलप केली होती. परिक्षीत महाराजांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या आठवड्यात श्रवण करुन मुक्ती मिळवली तर शुक गोस्वामी किर्तनातून भक्तीच्या परमोच्च बिंदुकडे गेले,भक्त प्रह्लादाने स्मरणातुन भक्ती साध्य केली,महालक्ष्मी नेहमी विष्णुच्या चरणांची सेवा करत असते त्यामुळे पादसेवनम मधुन महालक्ष्मीने प्रेम मिळवले,प्रूथु महाराज अर्चनममधुन मुक्तीकडे गेले तर अकृराने प्रार्थनेतुन मुक्ती मिळवली,हनुमानाने दास्यातुन्,सुदामा व अर्जुनाने सख्यातुन तर बळी राजाने आत्मनिवेदनातुन परमोच्च बिंदु गाठला.
माझ्यामते श्रवणम सर्वात महत्वाचे आहे. कारण श्रवणम मधुनच सुरुवात होते. मग श्रवण केलेलेच तुम्ही किर्तन करणार्,त्याचाच विचार करणार. वाचन पण श्रवणातच येते. श्रवणम नंतर पादसेवनम पण खुप महत्वाचे आहे. असं म्हणतात की नामस्मरण करताना जर देवाचा आकार डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करावा आणि त्यावर एकाग्रता करावी पण आधी चरणांवर एकाग्रता करावी .नारद पंचरात्र मधे म्हटलय की जे घर-संसार सांभाळणारे लोक आहेत त्यांनी अर्चनम म्हणजे देवाच्या मुर्तीची पुजा अर्चना करणे महत्वाचे आहे. प्रभुपाद म्हणतात गृहस्थांनी स्वतः पुजा अर्चना करावी. ब्राम्हणांना पैसे देउन ते काम करवुन घेउ नये. जे तसे करतात ते लोक आळशी असतात त्यामुळे त्यांची पुजा अर्चना कृत्रीम ठरते. अर्चनम सर्वच लोकांना गरजेच(कम्पल्सरी) आहे.पण गृहस्थांना तर त्याची फारच गरज आहे. अर्चनम मधे दोन पध्दती आहेत -भागवत आणि पंचरात्रीकी. कलीयुगासाठी भागवत पध्दती आहे.
श्रवणम पासुन सुरुवात आहे. श्रवणम मुळे देवाचे साकार रुप समजण्यासाठी मदत होते.आपण जर खर्‍या भक्ताचे किर्तन ऐकले तर ते खुप उपयोगी असते. कारण त्या खर्‍या भक्ताच्या तोंडातुन भक्ती शब्दांच्या रुपाने बाहेर पडते जी आपल्यालाही elevate करते (म्हणजे विचार करा की संत तुकाराम,संत नामदेव्,संत एकनाथ यांच्या आजुबाजुच्या लोकांनी त्यांच्या आधीच्या आयुष्यात किती पुण्य केली असतील की एव्हढ्या मोठ्या भक्ताचे किर्तन त्यांना श्रवण करता आले).श्रवणम मधे 'श्रीमद भागवतम' चे श्रवण सर्वोत्तम. भागवत ग्रंथात specifically कृष्णाचे नाम,आकार,लीला यांचे वर्णन आहे. भागवतात स्पष्ट म्हटलय की 'कृष्णस्तु भगवान स्वयम'. म्हणजे परमेश्वर हा कृष्णच आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याने कृष्ण,राम,नारायण्,नरसिंह यांची भक्ती करावी पण कृष्णाची भक्ती सर्वात preferable.ब्रह्मसंहितेतही म्हटलय 'गोविंदम् आदिपुरुषम् तम अहम भजामि'.
शेवट-
गीता भागवत करीती श्रवण | आणिक चिंतन विठोबाचें ||
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाही ||

Submitted by ashwini_k on गुरु., 04/10/2008 - 08:50.

चिन्या छान पोस्ट आहे.
---पण एका दृष्टीने हेही देवाचे भक्तच होते की!------
त्यांना ही त्या परमात्म्याचा ध्यास होता पण दुराचार्‍याच्या भुमिकेतून, परमात्म्याच्या शत्रुच्या भुमिकेतून. त्यांना परमात्म्याचे अस्तित्व मान्य होते पण स्वामित्व मान्य नव्हते. त्यांना ही परमात्म्याने वारंवार संधी दिल्या पण त्यांना परमात्म्याला शरण जाणे म्हणजे त्यांच्या काळ्या विचारांच्या विरोधात असणार्‍याच्या आधिन होणे कधिच मानवणारे नव्हते म्हणून ते परमात्म्याचे भक्त बनू शकले नाहित.
सर्वे नवविधा भक्ति ज्यांनी अवलंबिल्या ते दासोत्तम श्रीहनुमंत --
१) लंकेची सुरक्षा यंत्रणा भेदतात तेव्हा लंकिनी राक्षसीची सर्व बलस्थाने, कमकुवत स्थाने त्यांना पुर्ण ज्ञात असतात.
२) अशोकवनातील फळांचे वृक्ष फळ खाण्याच्या निमित्ताने ते उपटूनच टाकतात, हेतू हा कि त्यांच्या स्वामींच्या शत्रुला म्हणजे रावणाला केवळ दासही किती भारी पडू शकतो याची चुणूक दाखवणे.
३) एक सामान्य वानर समजून त्याच्या पारिपत्यासाठी पाठवला गेलेला गदायुध्द प्रविण रावणपुत्र अक्षकुमार हनुमंतांकडून गदेपेक्षा क्षुद्र अस्त्राने म्हणजे एका उपटलेल्या वृक्षाच्या प्रहाराने मारला जातो. हेतु हा की दुराचार्‍याच्या मोठ्या कारस्थानांना परमेश्वराचा पाठिंबा असलेला दूत सहजरित्या पण चाणाक्ष बुध्दिमत्ता वापरून हाणून पाडू शकतो.
(म्हणूनच रामरक्षेत हनुमंतांना "बुध्दिमत्तां वरिष्ठ्म" म्हटले आहे.)
तात्पर्य ज्या भक्ताला परमेश्वराच्या कार्यात खारीचा जरी वाटा द्यायचा असेल त्याला ते कार्य उत्कृष्ठरित्या पार पाडण्यासाठी परमेश्वराच्या कृपेच्या सहाय्यानेच परंतु त्याला शक्य तितक्या पूर्ण तयारिनिशी (यात युक्ती, शक्ती ही येतात) समर्पित व्हावे लागते.
अर्थात, ज्या भक्ताच्या हृदयाची स्पंदने म्हणजे नामजपमाळ बनतात त्याला हे सहज शक्य आहे.

Submitted by chinya1985 on गुरु., 04/10/2008 - 22:24.

--ज्या भक्ताच्या हृदयाची स्पंदने म्हणजे नामजपमाळ बनतात त्याला हे सहज शक्य आह----
वा वा!!!फारच छान.
आता किर्तनम चा विचार करु- हे या युगात सर्वात महत्वाचे आहे. किर्तनममधे नामस्मरण्,भजन्,किर्तन्,लीला सांगणे या सर्व गोष्टी येतात.म्हणजे कृष्णाबद्दलची चर्चाही किर्तनम आहे. नामस्मरणाचे महत्व सांगताना चैतन्य महाप्रभु म्हणतात-
हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम |
कालायु नास्तु एव नास्तु एव नास्तु एव गतिर अन्यथा ||
म्हणजे या कलियुगात हरीचे नाव्,हरीचे नाव्,हरीचे नाव सोडून दुसर्‍या मार्गांना गती नाही,गती नाही ,गती नाही.
चैतन्य महाप्रभु हरीनामाचे महत्व सांगण्यासाठी तीन -तीन वेळा आपल्याला सांगतात.ते पुढे असेही म्हणतात 'जो स्वतःला गवतापेक्षाही कमी समजतो,जो वृक्षाप्रमाणे सहनशील असतो,जो इतर सर्वांना मान देतो आणि पुन्हा मान मिळण्याची अपेक्षा ठेवत नाही असा मनुष्य खुप सहजतेने भक्तीभावाने हरिनामस्मरण करु शकतो'. म्हणजे ते आपल्याला सांगतात की अहंकार हा भक्तीमधील खुप मोठा अडथळा आहे. अहंकारी मनुष्य भक्त बनुच शकत नाही.अहंकार नसलेला,सहिष्णुता असलेला,फळाची अपेक्षा न ठेवणारा माणुस सहजपणे नामस्मरण करु शकतो. म्हणजे नामस्मरणात प्रगतीसाठी आपल्याला अहंकार आधी सोडावा लागेल.नामस्मरण कोणीही करु शकतो.अपंग्,गरीब्,फारस ज्ञान नसलेला आणि त्याचबरोबर श्रीमंत्,सुशिक्षित,सुंदर सगळ्यांनीच नामस्मरण कराव.श्रीमद भागवतम १२.३.५१-
कालेह दोषनिधे राजन | अस्ती हि एकह गुणः ||
किर्तनादेव कृष्णस्य | मुक्त संगह परम व्रजेत ||
अनुवाद्-हे राजा,जरी कलियुग दोषांचा सागर आहे तरीही या युगात एक एक अतिशय चांगली गोष्ट आहे.ती म्हणजे फक्त कृष्णाच किर्तन करुन माणुस मुक्त होउन परम्(गोलोक वृंदावन) कडे जाउ शकतो.
नामस्मरणाबद्दल हिंदु सोडून इतर धर्मांनीही लिहिलय.येशु ख्रिस्त म्हणतात -The words that I speak unto you, they are spirit(सेंट जॉह्न गॉस्पेल). सेंट जॉह्न यांनी असही म्हटलय की 'जगाच्या आधी फक्त शब्द होता,शब्द देवाबरोबर होता आणि शब्दच देव होता'.मुस्लिम धर्मिय पण माळेवर अल्लाच्या नावाचा जप करत असतात.शिख लोक तर देवाला 'नाम' मानतात्.गुरु नानक म्हणतात की त्यांना देवाने सांगितलेय की 'माझ्या नामाचा जप कर आणि इतरांनाही तसे करण्यास सांग'.बुध्द धर्मात जपमाळा वापरल्या जातात.मोठ्या माळेत १०८ मणी असतात.५४ -५४ चे भाग बोधी सत्वाच्या ५४ stages indicate करतात. माळेच्या दोन्ही भागांमधे भगवान बुध्द असतात.जपानमधील बुध्द लोक 'नमो अमित्सा बुत्सु' म्हणुन बुध्दांचे स्मरण करतात.
पद्म पुराणात म्हटलय 'देवाच्या नावामधे आणि देवामधे काहीच फरक नाहिये.देव absolute असल्याने त्याचा आकार्,त्याच्या शक्ती,त्याचे नाव यांच्यात फरक नाहीये'.
शेवट-
कृष्ण गोकुळीं जन्मला | दुष्टां चळकाप सुटला ||
होतां कृष्णाचा अवतार | आनंद करिती घरोघर ||
प्रेम नाम वाचें गाती | सदा आनंदे नाचती ||
तुका म्हणे हरती दोष | आनंदाने करीती घोष ||

धन्यवाद दिपुर्झा !!!!
भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्वतः |
ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ||
भगवद गीता १८.५५
अनुवाद-मी जसा आहे तसा भक्तीद्वारे समजला जाउ शकतो.आणि अशा प्रकारे जो पुर्णपणे तन्,मनाने माझ्याशी भावनामय होतो तो माझ्यामपर्यंत पोहोचतो.
थोडक्यात म्हणजे वरील श्लोक हे सांगतो की कृष्ण जसा आहे तसा समजण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. इतर मार्गांनी कृष्णाला पुर्णपणे समजता येउ शकत नाही. फक्त partially समजल जाउ शकत. त्यामुळे भक्ती खुप महत्वाची आहे. भक्तीमधे 'मी कृष्ण आहे 'असे समजण्याची गरज नाही.'मी कृष्णाचा चिरंतन सेवक आहे' असे समजण्याची गरज आहे. अशा प्रकारे भक्तीने माणुस कृष्णापर्यंत पोहोचु शकतो. भगवान असेही म्हणतात-
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
अहं त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||
अनुवाद-सर्व धर्म्,कर्मकांड सोडुन मला एकट्याला शरण या.मी तुम्हाला सर्व पापांपासुन मुक्ती देईल ,मोक्ष देईल याबद्दल चिंता नसावी.
म्हणजे भगवंताला शरण गेल्यावर इतर कशाचीही गरज नाही.

|| हरि ओम ||
भक्ति महन्जे काय याच उहापोह खुपच चान आहे पन कहर्च भक्ति महन्जे काय यबद्दल तुमचे मत सान्गाल का? मलाहि खुप प्रप्श्न पदले पन तुम्चेहि मत जानुन घ्यावेसे वातले

|| हरि ओम ||
भक्ति म्हणजे काय याच उहापोह खुपच छान आहे पन खरच भक्ति म्हणजे काय यबद्दल तुमचे मत सान्गाल का? मलाहि खुप प्रश्न पडलेत पण तुम्चेहि मत जाणुन घ्यावेसे वाटले

|| हरि ओम ||
तुम्हि कोनि सदगुरु अनिरुद्ध बापुन्चे भक्ति बद्दल चे विचार वाचलेत का? मला बरीच उत्तरे मिलाली .इथे आपन एक्मेकान प्रश्न विचारुन भक्ति बद्दल उहपोह करुयात का ?

तुम्हि कोनि सदगुरु अनिरुद्ध बापुन्चे भक्ति बद्दल चे विचार वाचलेत का?
मी तरी त्यांचे विचार ऐकलेले नाहीत.

आपन एक्मेकान प्रश्न विचारुन भक्ति बद्दल उहपोह करुयात का ?

जरुर्.तुमचे स्वागतच आहे.

भक्ति महन्जे काय यबद्दल तुमचे मत सान्गाल का?
माझ्यामते भक्ती म्हणजे भगवंतासाठीचे निखळ प्रेम्. हे प्रेम ऐहीक प्रेमापेक्षा खुप वेगळे असते.कारण ते unconditional असते. ऐहिक प्रेमामधे कंडीशन्स असतात. पण देवावरील प्रेम म्हणजे भक्तीत कुठलीही कन्डिशन नसते.

|| हरि ओम ||
चिन्या तुम्हि अगदि छान म्हत्तलेत. बापु देखिल हेच सान्गतात. भक्ति म्हणजे " तो आहेच... माझा परमेश्वर आहेच " अशी खात्री असणे आणि कुठल्याहि condition शिवाय त्याच्यावर प्रेम करने. लाभेवीण प्रेम फक्त देवच करु शकतो आणि सद्गुरु या देवाला भेट्ण्याचि सोय करतो.

अनिरुद्ध बापुन्चे विचार ऐकयचे असतिल तर मी इथे खालि देतच आहे. आणखि नेट वरने एक लेख आल्य तोहि देतेय.

Doctoring the faith
Aniruddha Bapu’s 13-point programme
Social work, charitable activities, conservation, interfaith thinking and scientific attitude blend seemlessly in this unique programme.
1. Charkha: Yarn spun by volunteers is made into cloth to be distributed among needy students and their families.
2. Gograss Yojana: Grass grown by volunteers in areas where water is available year round, is collected and sent to famine-stricken areas as fodder for cattle.
3. Raddi Yojana: Old paper collected from people is converted into paper bags to use instead of non-biodegradable plastic. Paper pulp is used to make articles for distribution to needy students as incentive to go to school.
4. Old is Gold Yojana: Old utensils, clothing, books, toys etc, will be collected for distribution to needy students.
5. Warmth of Love Yojana: Torn cloth is used to make quilts for the poor.
6. Vidya Prakash Yojana: Candles and matchboxes are donated for use by students who do not have electricity to enable them to study.
7. Cleanliness Yojana: Cleaning up of public schools, hospitals and places of worship is undertaken by volunteers.
8. Ahilya Sangh Yojana: Will work towards the empowerment of women.
9. New Universal Dharmagrantha: To free society of unnecessary ritual and blind faith, a new Dharma—confluence of Hinduism, Jainism, Sikhism and Buddhism—will be introduced by Bapu.
10. Information Bank: Every Thursday, before his discourse, Bapu will impart scientific information and update devotees on new scientific discoveries.
11. Bhartiya Bhasha Sangram: To inculcate a sense of brotherhood among Indians, volunteers will learn at least one language other than their mother tongue.
12. Study of the Five Continents: Progress and politics of the five continents will be studied.
13. Disaster Management Volunteers: An academy of Disaster Management will train volunteers to tackle natural and man-made disasters.

|| हरि ओम ||

बापु बद्दल खुप च्चान विव्रुत्त लेखन खालिल लेखात केलेय. एन्ग्लिश मधे आहे शमस्व. हे लेखन कोनि केलेय माहित नाहि पन खुप चान केलेय.

An accomplished medical doctor, Mumbai-based Aniruddha Joshi is today revered by millions as the reincarnation of the Sai Baba of Shirdi. Credited with having performed many miracles, he nevertheless advocates a practical blend of spirituality and science
Aniruddha Bapu’s 13-point programme
Social work, charitable activities, conservation, interfaith thinking and scientific attitude blend seemlessly in this
More >>
--------------------------------------------------------------------------------
Aniruddha Bapu’s blend of spiritual wisdom and pragmatism appeals in today’s materialistic world with its fast pace and slackening spiritual mores

--------------------------------------------------------------------------------
Digambara, Digambara, Shripad Vallabh Digambar…,” a bhajan plays on. It is 7.30 p.m. on a chilly December evening, as I wait in the compound of the New English School in Kherwadi, Bandra East, in Mumbai. People have filled the ground in front of an elaborately decorated stage; beyond, separated by a grill, the school’s lobby is packed to capacity. I am lucky to be here; many others have had to be accommodated inside the school building, and will only witness the evening’s proceedings courtesy close circuit television. Others have settled outside the compound walls, on the footpaths and in an open ground across the road, eyes glued to a big screen put up for their benefit.

Around 7.50 p.m., the excitement among the gathering is palpable. Suddenly, the blowing of a conch shell causes a stir in the crowd. All eyes expectantly turn towards the path leading to the gate. A whisper rings through the throng: “Bapu aale, Bapu aale”. A pair of turbaned, traditionally dressed musicians march stiffly blowing on tutaris (wind instrument), followed by a pair of similarly dressed sentries. Behind, walking briskly, casually waving to the crowd, in white shirt, black trousers, and leather chappals, is a fifty-something man, tall and athletic. The people in the audience bow in reverence, hands folded. He responds, arms raised in blessing. As the trademark drooping moustaches accentuate a friendly smile, his eyes twinkle; he seems to recognise many faces in the crowd, and greets some individually. For the lakhs of his devotees assembled here, he is Aniruddha Bapu, the reincarnation of the Sai Baba of Shirdi.

Born in 1956, Aniruddha Joshi studied at a school in Parel, before following in his father’s footsteps, by opting for medicine. A brilliant student and gold medallist, he gained his MD, specialising in rheumatology. A lecturer in Nair Hospital till 1985, he later started his private practice in Dadar and Parel, which he continued till 1998.

A married man with two children, Dr Joshi led a normal life, until around 1981, when he started studying ayurveda from Vaidya Antarkar and experienced a radical shift in his thinking. The doctor began to realise the superiority of this system of Indian medicine over allopathy. It also made him mull over what had gone wrong with the system. Why had ayurveda stopped progressing? Looking for answers, he had an insight into the role of spirituality in society. Social progress, he realised, was hindered as spiritual values ceased to be important.

But the transition from Dr Aniruddha Joshi to Aniruddha Bapu has an interesting story behind it. Before taking samadhi in 1918, the Sai Baba of Shirdi had given three of his personal belongings to Govind Raghunath Dabholkar (also known as Hemadpant), a close devotee of his, assuring him that he would return one day to claim these articles back. The articles, a shaligram (holy stone used in puja), a small trishul and a rosary passed on to Hemadpant’s son Gajanan Govind Dabholkar, who in his last days gave them to his son Govind Gajanan Dabholkar also known as Appa Dabholkar. This fact was, however, a closely guarded secret, known only to the family.

Sai Niwas, the ancestral home of the Dabholkars in Bandra, has always been associated with Sai Baba. The Sai puja, held here daily since 1911, draws hordes of devotees. Dr Joshi, himself a Sai bhakt, thus came first to Sai Niwas in 1993. Known then to the Dabholkars as an eminent doctor, he immediately made an impression on them by his modesty, his simple and joyful ways and his profound, yet lucid explanation of religious scriptures.

On May 27, 1996, Dr Joshi went to Sai Niwas, and asked for the articles belonging to Sai Baba. “We were stunned. We bowed in reverence as we saw him manifest in the form of Shirdi Sai Baba,” recalls Dabholkar, whose wife and children were also present to witness the event. However, they were asked to keep this encounter to themselves, till Bapu gave them permission to talk about it in 1998. “This was not the first occasion on which Bapu declared his divinity. It had been predicted to his great-grandfather that Lord Vitthala would take birth in his home and thus his family was always aware of his divine status,” maintains Dabholkar.

As word spread, believers started flocking around Aniruddha Bapu or Sadguru, as he came to be known. Today, lakhs of devotees in and outside Maharashtra and even abroad consider him to be the avatar of Mahavishnu. Nandamata, Bapu’s wife, is also worshipped as Laksmi Avatar. A former student of his, Dr Suchit Dada, is worshipped as Sheshnag avatar. Dr Dada’s clinic draws many patients seeking a cure and Bapu is supposed to work his miracles through him.

For various devotees from all walks of life, Aniruddha Bapu has proved to be a turning point in life. “It is as if a miracle has taken place in my life,” says Sandhyaveera Jaiker, who is actively involved with the movement. “I have been attending the pravachans (discourses) and taking an active part in the various socio-cultural activities. I have been exposed to a world beyond the four walls of my house. My life has taken such a turn for the better,” she exclaims.

For the Dabholkars, their devotion to Sai Baba had borne fruit. The Sadguru had once again entered the lives of the family in human form. “He is full of prem (love) and karuna (compassion) and forgives easily. He teaches that though men make mistakes, they can always be corrected. He remembers the name of every devotee he meets, even children, whom he especially loves. Not only humans, even animals are drawn towards him. Cows come to him when he calls them by name and when he talks to them they have tears in their eyes. Today we are privileged to experience God in the human form,” Dabholkar says.

Sadhanatai Upadhye retired as the head of the Marathi department in Wilson College. “When my husband died,” she recalls, “I had lost all hope. Confining myself in my house, I just used to read my books. Meeting Bapu helped me to open the windows of my heart, and I started attending his discourses and participating in his activities,” she says. “He has come to remove the decadence that has set in the world today. His manner of working is upgrading society through education and awareness. He works day and night for the people. When others see the work he is doing, they are also inspired to dedicate themselves to his service. Working for Aniruddha Bapu, I feel that I am working for society and the nation.”

In fact, Sadhanatai had been first graced with his darshan when, during her pregnancy in 1964, she used to visit the Vitthala Mandir in Wadala. There she once met a small boy with a happy smile, who gave her a peacock feather and touched her belly. A woman accompanying the boy remarked then that her baby had been blessed by Lord Vitthala himself. Years later, when he himself reminded her about the incident, she realised that the child was none other than eight-year-old Aniruddha himself.

Dabholkar has an interesting observation to make. “In the Sai Satcharita, Sai Baba has said that he would take rebirth when eight years of age. This refers to his age when the outside world would first experience his grace, just as Sadhanatai did,” he explains.

Dr Santosh Salagre, a lecturer in medicine, is also sure that Bapu has come to alleviate the ills of the world. “We see such a lot of the effects of Kaliyug today. I realised that just like Shri Ram and Shri Krishna (before him), Bapu too has taken birth to solve the problems of our world,” he says.

Dr Keshav Narsikar studied with Dr Joshi in Ruia College and later in Nair Medical College from 1972 till 1979. “He was exceptionally brilliant and could cite from any textbook, even giving cross-references off hand.
This is not possible even for an above-average student,” he recalls. “He was interested in dramatics and was famous for his excellent oratory and mimicry. Always cordial, he would go out of his way to help others. His entire outlook, even as a student, was very different,” reveals Dr Narsikar. Though clueless about Bapu’s spiritual credentials, he says: “I always respected him and found consolation in his company.” Today he has no doubt that his former classmate is indeed a Sadguru. “Thousands of people have experienced sudden transformation, some even after just one darshan. I have personally talked to many devotees and their experiences cannot be explained by material sciences,” he explains, adding that he makes it a point to regularly attend the evening discourses.

Filmmaker Shrabani Deodhar, though spiritual from a young age, “did not fancy the worship of human beings”. She went to Bapu’s programme out of curiosity while working on a TV serial about Shirdi Sai Baba. She says: “I am not from a background where I get carried away easily, but I was soothed and felt very strongly drawn to Bapu.” Suffering from health problems as a result of work pressure, she met Dr Suchit Dada at his clinic, who assured her that she would be completely cured. Thereafter she was privileged to have a personal meeting with Bapu, which she describes as an intense psychoanalytical session. “I had a lot of fear inside me, such as the fear of death that I was not even aware of. During the session all this came out as I learnt how to fight my fear-psychosis. And from there my life really took off. I feel he has come into our life in a big way. He is really our Sadguru,” she says. “The whole approach taught by him has made life so beautiful.”

However, Bapu himself has never claimed to be an avatar. In fact, he denies the new role thrust upon him, repeatedly pointing out that Sai Baba was a brahmachari, while he himself is a family man. In an interview with the Marathi weekly Lok Prabha, incidentally the first and only press interview that he agreed to, he explains the occurrence at Sai Niwas as a mere coincidence. “Being aware of the friendship between Sai Baba and Hemadpant, I had casually asked Appa Dabholkar if he had in his possession any articles given to his grandfather by Sai Baba.”

Whether an enlightened doctor preaching spiritual values or an avatar of Sai Baba, going by the phenomenal numbers that flock to his discourses held every Thursday evening, Mumbai has given its heart to the Sadguru, who even dresses in the city’s own cosmopolitan garb.

One reason for this, according to Wing Commander (retd.) Ravindra Parasnis, is that Bapu, even before he came to be known as Sadguru, was a competent doctor with a reputation for curing many incurable conditions. Again, he has always been involved in social work and has successfully brought back people who had gone astray, such as drug addicts and alcoholics. “Also, as a guru he is great and gives practical and good advice,” he feels. Though personally not sure about his divinity as avatar of God, he says: “I definitely respect him as a guru. I have attended only a few of his pravachans, but I like what he preaches.”

Wing Commander Parasnis has a point. Instead of an abstruse philosophy that can be comprehended by few, Bapu’s teachings boil down to common sense, pure and simple. While teaching bhakti (the path of devotion), he stresses sincerity and awareness. “For naamsmaran (recitation of the name of God) any name will do, but it should be taken from the heart and with awareness,” he says. “If pressed for time, it is okay to perform puja without taking a bath, rather than not doing it at all,” he clarifies. Disapproving of those who renounce their domestic duties in the pursuit of God, he preaches that a few minutes spent daily thinking about God are sufficient.

Harking back, perhaps to his training as a doctor, Bapu strongly advocates an intelligent and scientific approach to life. This blend of spiritual wisdom and pragmatism especially appeals in today’s increasingly materialistic world with its fast-paced schedules and slackening spiritual mores, and perhaps explains the presence of a large number of youth among his devotees.

A crusader against superstition and blind faith since his medical days, another facet to Bapu is his role as a social reformer. He has often spoken about the need to eradicate social ills such as caste discrimination and the low status accorded to widows, even declaring that if Manusmriti (Manu’s laws) cannot benefit all it must be discarded. At Ramnavmi Mahotsavs organised by him, the puja is conducted by volunteers, including members of the lower castes. Widows, traditionally debarred from religious ceremonies, also take part in auspicious rites. “What Bapu preaches, he himself practises and even the last rites of his parents were conducted by volunteers from amongst his devotees,” confirms Sunil Mantri, a devotee.

Bapu exhorts his disciples to read Sai Satcharita, Sai Baba’s biography written by Hemadpant. To ensure the scientific study of this message of Sai Baba, he introduced the Panchasheel examinations: a set of five exams including practicals at the final level, held twice each year for which thousands of students appear. Dr Salagre refers to the exams as “milestones of my spiritual progress at each level”.

In 1999, Aniruddha Bapu established a gurukul at Juinagar, for the propagation of Ayurveda and Mudgal Vidya, the martial arts of ancient India. Also, the Govidyapeetham, established in Karjat, near Mumbai, aims to study the rearing and breeding of cows, combining modern veterinary science with ancient techniques.

For the establishment of ‘Ramrajya’ by year 2025, Bapu instituted the Aniruddha Samarpan Pathak and the Sadguru Shree Aniruddha Upasana Trust (SSAUT). Inspired by his words “Tu ani mi milun ashakya ase hya jagat kahihi nahi” (There is nothing that you and I together cannot achieve), volunteers involve themselves in social work including rehabilitation of leprosy patients, holding blood donation camps, working for the blind, running de-addiction centres and cleanliness and hygiene awareness. A welfare centre for earthquake victims opened in June 2001, in Kharoi village, Kutch, has a team of volunteers, including qualified medical professionals, administering treatment. As part of the rural development scheme, a few villages in Dhule, Maharashtra, have been adopted by the SSAUT.

“Bapu teaches us different responsibilities, including our social responsibility,” feels Mantri, himself a volunteer and member of the Aniruddha Samarpan Pathak. A unique ‘13-point programme’ (see box) was announced by Bapu on October 3, 2002. Its aim: to achieve ‘Samartha Bharat’, a strong and self-reliant India.

The discourse delivered, it is well past midnight as Bapu walks down the path leading to the gate. I had come here full of questions. Does God walk the earth as a man? Wear a shirt and pant? Go to medical college? I am still not sure I have the answers. But what the heck, I think. Heaven alone cannot lay claim to God. What about His work? People being taught the right path, rediscovering their spiritual selves. Volunteers committing themselves to the uplift of society. Youthful lives rescued from the clutches of drugs and alcohol. Needy students helped in their quest for education. The poor and the downtrodden given the chance of a better life. If there is God, then He is here. On earth, among us, wherever His work is done.

The crowd picks up a chant. Egged on by Bapu, it grows louder. “Waheguru Ji Ka Khalsa!, Waheguru Ji Ki Fateh!” Originally a Sikh salutation, the words “Hail the Khalsa (pure) who belongs to God! Hail God to whom belongs the victory!” ring loud in my ears as I make my way home.
Contact: Ph: (022) 5697 2314-7, Mobile: 98204 40264

अनिरुध्द बापुंबद्दल फारस काही माहीत नाही,हा लेख वाचुनच जेव्हढी माहीती कळलिय तेव्हढीच. त्यांच्याबद्दल पुर्ण आदराच्या भावना आहेत. साईबाबांचा अवतार ठीक आहे पण विष्णुचा अवतार मान्य करण अवघड जातय. दुसर म्हणजे ते सायन्सबद्दल आग्रही आहेत असे वरील लेखावरुन दिसुन येते. प्रश्न हा आहे की विविध चमत्कार ते सायन्सच्या माध्यमातुन कसे explain करतात???

  • Today, lakhs of devotees in and outside Maharashtra and even abroad consider him to be the avatar of Mahavishnu. Nandamata, Bapu’s wife, is also worshipped as Laksmi Avatar. A former student of his, Dr Suchit Dada, is worshipped as Sheshnag avatar.
  • --- जर ह्या सर्व शक्ती शाली मंडळींचे मुंबई/ महाराष्ट्रात वास्तव्य आहे, तर मग आतापर्यंत झालेल्या अनेक बाँबस्फोटां सारख्या संकटातून का नाही ही मंडळी मुंबईला वाचवु शकली? का आपल्या निरपराध, निव्वळ पोटा-पाण्या साठी झगडणार्‍या आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरणार्‍या नागरिकांना त्यांच्या अप्तां पासुन अकस्मीत पणे कायमचे हिरावुन नेले गेले? काहींना आजन्म पंगु बनवले गेले?
  • संकटाने ग्रासलेल्या एका पिडीताचे प्रश्न:
  • अ) ही मंडळी काही पुर्व सुचना देऊ शकतील कां अशा घटनांची?
  • ब) आपल्या दिव्य शक्तीने ते बाँब फुटणारच नाही (फुसके ठरतील) असा काही चमत्कार करु शकतील कां?
  • क) संपुर्ण देशाला एक असे कवच देतील कां की या पवित्र भुमी वर कुठलाही बाँब फुटणारच नाही?
  • अश्विनी, चिन्या- भक्ती माझा विषय नाही आहे, पण मी एक संकटग्रस्त आहे, जर माझ्या अस्थानी प्रश्नांमुळे विषयांतर झाले असेल तर क्षमस्व.
  • उदय, माणुस श्रध्दावान असला किंवा त्याचे मन कमी व जास्त प्रमाणात भक्तीभावाने भरलेले असले की संकटे येतच नाहीत असे नाही. ती आपल्या प्रारब्धाप्रमाणे, पुर्वसंचिताप्रमाणे येतातच (नाहितर कृष्णाचा आप्त म्हणून कंस झाला नसता व त्याचा वध झाला नसता) पण एवढे स्वानुभवावरून नक्कीच सांगू शकते की त्या संकटामधे ही "तो" (आता कुणी नेहमीप्रमाणे खिल्ली उडवेल की "ती" का नाही, असो) आपल्या बरोबर असतोच आणि त्या संकटाला तोंड देण्याचे मानसिक / शारिरीक / वैचारिक बळ ही तो पुरवत असतो.
    त्यामुळे परत एकदा स्वानुभवावरून सांगते की भक्ती समाजाला अधु / पंगु बनवत नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या श्रध्देच्या, आचारांच्या, विचारांच्या प्रमाणात बलवान, शांत, तृप्त, रसवान, तेजस्वी, ओजस्वी बनवत असते.
    आणि मला तरी असे शिकवले गेले आहे की आपल्या हृदयाला सद्गुरुंचे जे रुप स्पर्शून जाते (ती जाणिव ज्याची त्यालाच होत असते) तेच त्याचे स्थान असते. परंतु अंतर्यामी सद्गुरूतत्व एकच असते त्यामुळे कुठल्याच सद्गुरुंच्या / परमात्म्याच्या रुपाला हीन ठरवू नये. जो साई, तोच स्वामी, तोच राम, तोच कृष्ण, तोच परमशीव असतो. समजा साईभक्त व स्वामीभक्तांमध्ये कोणाचे दैवत श्रेष्ठ यावरून हाणामारी झाली तर त्याचा अर्थ दोघांनाही आपापले दैवत समजलेच नाहिये.

    चिन्या, वर तू कॉपी पेस्ट केलेल्या मजकूरातील व "देव म्हणजे काय" या बोर्ड वरील माझे भक्ती विषयक पोस्ट्स ह्या सद्गुरू बापुंच्या शिकवणीवरच आधारित आहेत. ते तुला पटले आहेत किंवा नाहित हे स्वत:लाच विचार.

    उदय्,कृपया इथे परत भांडण नकोत. तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी एक वेगळा बाफ उघडा.

    अश्विनी, प्रश्न शिकवणीचा नाहीये.प्रश्न त्यांना विष्णुचा अवतार मानण्याचा आहे.शिवाय मी वरती लिहिल होत की त्यांच्याबद्दल पुर्ण आदराच्या भावना आहेत.
    आणि सायन्सद्वारे चमत्कार कसे एक्स्प्लेन करतात हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे.

    मायबोलिकरांनो क्रूपया वष्णु सहस्त्रनाम मराठित कुठे मिळेल सांगु शकाल का ? .................

    चिन्या, मी मागेच म्हटले आहे की हा BB V&C होऊ नये. "भक्ती" हाच विषय रहावा.
    बापु चमत्कार करत नाहीत, ते हवेतून उदी काढत नाहीत. माणसाच्या मनातील positive बदल हा चमत्कार अपेक्षीत असतो. बापुंनी अध्यात्म समजायला सोपे जावे म्हणून सायन्सचे काही प्रयोग explain केले आहेत साईसच्चरिताच्या ५व्या परिक्षेसाठी. असो, तू तुझ्या गुरुंच्या शिकवणी प्रमाणे भक्तीबद्दल लिहितो आहेस ते ही आम्ही मनःपुर्वक वाचतोच आहोत.

    बरोबर आहे . मलाही हा बाफ व्हि अँड सी बनवायची इच्छा नाहीये.
    आता ते विज्ञानाबाबत वाचल्याने मनात कुतुहल निर्माण झाल आहे. बापुंनी स्वतः चमत्कार केला नसेल पण साईबाबांनी अनेक चमत्कार केले आहेत .ते बापु सायन्सच्या आधारे कसे एक्प्लेन करतात्???कोणी असा प्रश्न त्यांना विचारलाय का???

    शामली ,विष्णुसहस्त्रनाम मराठीत नाहिये. त्याचे मुळ संस्कृत शब्द आणि त्यांचे भाषांतर असलेले पुस्तक आप्पा बळवंत चौकात मिळायला हरकत नाही.

    || हरि ओम ||

    चिन्या, उदय इथे ह्या आपल्या चर्चेला भांड्णाचे नाव देवु नका. हि चर्चा अधीक विव्रुत्त व्हाव्हि मह्नुन इथे मी माझे मत जे माझ्या सदगुरु विचारानि प्रफुल्लित झालेय ते देतेय आशा आहे कि आपन अजुनहि प्रश्न नक्कि विचाराल आणि माझा बापु मला त्या प्रश्नाचि उत्तरे स्फुरण करेल.

    उदय :
    --- जर ह्या सर्व शक्ती शाली मंडळींचे मुंबई/ महाराष्ट्रात वास्तव्य आहे, तर मग आतापर्यंत झालेल्या अनेक बाँबस्फोटां सारख्या संकटातून का नाही ही मंडळी मुंबईला वाचवु शकली? का आपल्या निरपराध, निव्वळ पोटा-पाण्या साठी झगडणार्‍या आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरणार्‍या नागरिकांना त्यांच्या अप्तां पासुन अकस्मीत पणे कायमचे हिरावुन नेले गेले? काहींना आजन्म पंगु बनवले गेले? संकटाने ग्रासलेल्या एका पिडीताचे प्रश्न:
    अ) ही मंडळी काही पुर्व सुचना देऊ शकतील कां अशा घटनांची? ब) आपल्या दिव्य शक्तीने ते बाँब फुटणारच नाही (फुसके ठरतील) असा काही चमत्कार करु शकतील कां? क) संपुर्ण देशाला एक असे कवच देतील कां की या पवित्र भुमी वर कुठलाही बाँब फुटणारच नाही? अश्विनी, चिन्या- भक्ती माझा विषय नाही आहे, पण मी एक संकटग्रस्त आहे, जर माझ्या अस्थानी प्रश्नांमुळे विषयांतर झाले असेल तर क्षमस्व.

    भुमिका :
    उदय मलाहि हे सर्व प्रश्न पडले होते. १९९३ ला झालेल्या दन्गलित कारण त्याची झळ मलाहि लागली होतिच. माझी चुलत बहिणहि अशीच १२ वीत असताना अपघाति मरुन गेलि.खुप रडले मी देवाला दोश दिला कि हे देवा तु जर आहेस आणि शक्तिशालि आहेस तर मग हे असे का घडवतोस. दन्गल, बोम्ब्स्फोत खुन बलात्कार दरोडे हे सर्व का करतोस. मस्त्पैकि जादु करुन , " ओम फट स्वाह:: " असे मन्त्र मह्नुन सर्व वाइट लोकाना , अतिरेक्यना , मारुन एक्दम हे जग सुन्दर छान का नाहि बनवत? हिरोशिमा नागासाकि वर अणुबोम्ब पडताना का या देवाने त्या लोकाना वाचवले नाहि? ९ /११ होताना आख्या जागाने टीवी वर पाहिले मग या देवाने का नहि पाहिले? का नाहि सर्व विध्वन्स कायमचा बन्द करुन टाकत हा देव? मी एका गरीब घरात जन्माला आले, मेहनत करतेय तरिहि मला यश का येत नाहि? जे वाइट आहेत ते पैसे बन्गला गाडि ऐश आरमात जगताहेत आनि मी मात्र उपेक्शित का? मला देव पैसे का देत नाहि ? मी का दुखि अहे? माझ्याच बाबतित हे आणि इतरहि बरीच दुखे का?

    उदय ,चिन्या हे सर्व प्रश्न मला हि पडले होते जसे ते तुम्हाला पडले आहेत. गीता, वेद, उपनिशदे, बाय्बल, कुराण, सर्व वाचुनहि मनाला समाधान मिळत नव्हते. वाटायचे देव नाहिच. हे सगळे बुवा बाजि करनारे बक्वास आहेत. बापु ना मी पहिल्यन्दा पाहिले तेव्हा माझीहि चिन्या हिच मत होति कि हा असा मिश्या वाला "अरुण गवळी " सारखा गुन्ड दिसनारा माणुस देव कसा काय ? पान्त शर्ट घालुन कधि देव येतो का? ह्या माणसाला सर्व सन्त , साइ चा अवतार का मानातात ? नक्किच बुवाबाजि करुन जादुटोना करुय्न लोकाना फसवणारा असणार असाच माझाहि गर्व होता.

    पण माझे हे गर्व हरन ह्या माझ्या देव बाप्पाने अगदि सहजतेने केले. मी पहिल्यन्दा प्रवचनला गेले आनि हट्टाने मनातल्या मनात बापुना म्हट्ले कि " हे बापु मी तुला देव बीव काहि माननार नाहि . जर तु देव आहेस तर मी माझ्या सत्यनारायण ह्या देवाला खुप मानते म्हनुन सत्यनारयण मानुन मी तुल नमस्कार करेन चालेल तर बघ .."नाहितर जावु दे.

    आणि काय सान्गु चिन्या , उदय बापुनि सम्पुर्न प्रवचन भर मला मझ्या मनतल्या बर्याच प्रश्नना उतारे दिलि. प्रवचन संपले आणि मी बापु समोर आले तर प्रवचन संपले त्याचि शेवटचि ओळ काय होति महित आहे? मझ्या डोळ्यात बघुन बापुनि सर्वना सन्गितले "राजानो मझ्या बाळानो तुम्हि मला शिव म्हना विश्नु म्हणा किवा ""सत्यनारायण" म्हणा पण १०८ % लक्शात ठेवा हा तुमचा बापु तुम्हला कधिहि टाकणार नाहि. तुमच्या हाकेला ओ देत तुमचा हा बाप तुमच्या सोबत असेलच्.

    आणि त्या क्शनि मला माझ्झ्या बप्पाचि ओळख पटली. उदय चिन्या मी मनातले मनात मह्टलेले मझ्या देवाला... ह्या माझ्या बाप्पा ला कळले. इथुनच मी खुणगाठ बान्धलि आणि नियमित प्रवचनाला जावु लागले. हळु हळु मला मझ्या सर्व प्रश्नंची उतारे मिळालि. मी इथे खालि देत आहे. तुम्हाला पटले तर ठिकच नाहि तर तुम्हि जे प्रश्न मनात असतिल ते विचारु शकता. क्रुपया मनात कसलाहि किन्तु परन्तु न ठेवता प्रश्न विचारा . मी माझ्या अल्प मति प्रमाने प्रामाणिक प्रयत्न करेन. ह्यात मी माझ्या बाप्पाचि पब्लिसीटि / प्रचार करतेय असा गैरर्समज करु नका , कारण सद्गुरु ह्या सर्वान्च्या पलिकडे आहेत

    पुढचे दुसर्या प्रतिसदात लिहतेय.

    || हरि ओम ||
    उदय चिन्या मी तुकड्या तुकड्या ने लिहतेय कारन मी आधि लिहलेले सर्व इन्टरनेट च्या हतबलतेमुळे गेले. वेळहि मिळेल तसे मी उत्तर लिहतेय. क्शमस्व!

    उत्तरा बद्दल मन:पुर्वक धन्यवाद भुमिका, अश्विनी. तुमच्या परिने तुम्ही माझी अस्वस्थता जाणण्याचा प्रयत्न केला पण दुर मात्र झाली नाही. कालानुरुप जखमा भरतातच, कधी कमी वेळात भरतात, कधी खुप काळ लागतो.

    || हरि ओम ||
    भुमिका :
    आता आपण प्रथमपासुन पाहुयात. अनादि कालापासुन ते आज पर्यन्त तुमच्या माझ्यापर्यन्त सर्वाना हे प्रश्न पडलेत. वरिल प्रश्नात बोम्ब बद्दल विचारर्लत त्याच जागि पुर्वि युधे का झाली? खुन का झाले? दरोडे का होतात ? माणसे एक्मेकान्चा द्वेश करुन मारामार्र्या का कर्तात? असे प्रश्न पडतात. त्यासाठी ज्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेय त्याने केलेले त्याचे नियम पाहुयात. बाप्पाला आम्हि परमात्मा मानतो. माझ्या बाप्पाने विविध प्रवचनातुन जे सान्गितले , जे मी ग्रहण केले ते मी लिहित आहे. बापु सारखे मी लिहु शकत नाहि पण मला माझा बापु जसा कळला तसा तो सर्वानाच कळावा हा प्रामाणिक हेतु आहे.इथे मी बापु ला अरे तुरे करतेय ह्यबद्दाल काहिना गैर्समज होवु शकतो कि मला त्यान्च्यबद्दल आदर नहिये एत्यदि. पण ते तसे नाहिये. आप्ल्या आई ला आपण कधि अहो जहो करतो का? तसेच बापु हि आमचि मावुलि आहे. आई च्या ममतेने प्रेम करणारा , बाबा च्या अधिकाराने अम्हा सर्वाना दटावणारा, शिस्त लावणारा हा आमचा बाप्प्पा आहे.

    तर तुम्हा आम्हा सर्वाना पडलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर उदय हे आहे " कर्माचा अट्ळ सिधान्त

    आता कर्म म्हणजे काय ? जडजन्जाळ , अवघड अर्थ जो वेद पुराणात आहे तो जावु द्या... साधा सरळ अर्थ हा आहे कि मनुश्य त्याला दिलेल्या सद्सद विवेक बुधि ने विचार करुन जे वागतो, प्रतिसाद देतो, करतो, विचार्तो, जे जे म्हणुन नैमितिक कार्य करतो ते सर्व कर्म. मग ते चान्गले कर्म असो कि वाइट. ह्या दत्त्गुरु परमेश्वर ने हे सर्व जग नियमन केले आहे. प्रत्येक गोष्ट ह्या विश्वातिल नियमाने बान्धलि गेली आहे. जे पिन्डि ते ब्रम्हान्डी असे म्हणतात ते अभ्यासानेच. अणु रेणु असोत कि ग्रह तारे, आकाश गन्गा सर्वान्च्या गति ह्या नियमित असतात. देवान्चे हे नियम आहेत. हे झाले अध्यात्म पण अधुनिक जगात सन्दर्भ द्यावा लागला तर ह्याच अणु रेणु च्या नियमित नियमान्चा उपयोग करुन मानवाने अणुबोम्ब् तयार केल्ला. जर ते नियमित नसते तर साखळी प्रक्रियेनी होणारे अणु रेणु विघटन शक्य होते ना! उदय ,चिन्या स्वतहाला प्रश्न विचारा कि आता हा बोम्ब देवाने बनवला का? नाहि ना? तो ह्या मानवाने स्वताहाच्या कर्मा ने सन्शोधन करुन बनवला. मग त्याचे परिणाम कर्मच्या अटळ सिधान्तानुसार मानवाला भेगावेच लागतिल नव्हे ते आपण भोगत आहोत. देवाने धातु दिले ते विधायक कार्यासाठी पण आपण काय केले ? आपण त्यन्चि शस्त्रे , चाकु कत्यारि बनवले. स्वरक्शनासाठी ठिक आहे पण दुसर्याचा खुन करण्यासाठी जेव्हा ह्यान्चा वापर होतो तेव्हा ते कोण करतो ? माणुस बरोबर कि नाइ? मग ह्या सर्वपासुन माझे रक्शण देवाने करावे म्हणुन का रडावे? का यावे त्या देवाने? मानवानेच केले पाहिजे न ते ?

    उदय, चिन्या आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल कि जि माणसे बोम्ब्स्फोटात मेलि, खुन् होवुन मेलि, ९/ ११ , हिरोशिमा मधे मेली त्यनि ह्याचा शोध लाव्ला नाहि. ति सामान्य गरीब माणसे होति. ती का मेली? त्यांचा काय दोश? देवाने त्यांना का मारले? देवच दुष्ट आहे. उदय --- जर ह्या सर्व शक्ती शाली मंडळींचे मुंबई/ महाराष्ट्रात वास्तव्य आहे, तर मग आतापर्यंत झालेल्या अनेक बाँबस्फोटां सारख्या संकटातून का नाही ही मंडळी मुंबईला वाचवु शकली? का आपल्या निरपराध, निव्वळ पोटा-पाण्या साठी झगडणार्‍या आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरणार्‍या नागरिकांना त्यांच्या अप्तां पासुन अकस्मीत पणे कायमचे हिरावुन नेले गेले? काहींना आजन्म पंगु बनवले गेले? संकटाने ग्रासलेल्या एका पिडीताचे प्रश्न: अ) ही मंडळी काही पुर्व सुचना देऊ शकतील कां अशा घटनांची? ब) आपल्या दिव्य शक्तीने ते बाँब फुटणारच नाही (फुसके ठरतील) असा काही चमत्कार करु शकतील कां? संपुर्ण देशाला एक असे कवच देतील कां की या पवित्र भुमी वर कुठलाही बाँब फुटणारच नाही?

    भुमिका:

    तसे प्रश्न एक पिडित म्हणुन तुम्हि करत असाल तर अम्हा सर्वाना सहनुभुति आहेच उदय. पण हे चक्र अनादि कालापसुन चालु आहे. माणसे जन्माला येतात , कहि न काहि कारणाने मरतात , रोग होवुन, खुन होवुन, बोम्ब्स्फोत ह्या सगळ्यांची कारणे वेगळालि असली तरि परिणाम एकच माणसे मरतात. एक आयुश्य सम्पते. अनेक आयुश्य उध्वस्त होतात. पण इथेहि कर्माचा अटळ सिधान्त येतो. काहि ना काहि कर्म असत्तात मागिल जन्मीचि जी भोगुन त्यना दुसर्या जन्मात जायचे असते. मी ह्या प्रश्नचे उत्तर देन्यास लायक नाहि , पण मला वाटते " जे प्रारब्द असते ते तसेच घडते, म्रुत्यु कोणालाहि टळल्ला नाहिये.

    परमात्मा ह्या नियमात धवळाधवळ करत नाहि. कर्म केलेय ते भोगलच पाहिजे हा कठोर नियम आहे. शाश्वत आणि पुरातन नियम. तो देव काय आपला नोकर आहे? आपल्याला हवे तसे वागयला? मला वाटते म्हनुन तो सर्व दुष्ट लोकांना मारुन टाकायला? उलट तो दयाळु आहे कारण जर त्याने असे केले तर आधि मला स्वतःला शिक्शा होइल कारण मी तुम्हि, सर्वानिच काहि ना काहि पाप केलेय. खोटे बोलणे, एखाद्याचा उत्कर्श झाला कि हेवा वाटुन मनोमन द्वेश करणे, लबाडी करणे, बायकोला सोडुन व्यभिचार करणे, आइ वडिलांना उधटपणे उलट उत्तरे देणे , मित्र मैत्रिणीशी खोटे बोलणे एत्यदि अनेक अगणित पापे आपण करतच असतो. तो तिन्हि जगाचा स्वामि भग्वन्त आहे आणि तो प्रत्यक्श सद्गुरु रुपाने जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो मानवी नियम पाळुनच हे जीवन जगतो. बापु परमात्मा आहे आम्हा सर्व भक्तन्साठी. प्रत्यक्श राजा राम जन्मले, क्रुश्न जन्मले तेव्हा हि रावण, कन्स होतेच. पण त्या रामाने किवा क्रुश्नाने मानवी आयुश्याच्या मर्यादा पाळुनच जीवन जगले.

    कधि ऐकलय किवा वाचलाय का कि रामाने काहितरि मन्त्र म्हटला आणि सीतेला पटकन अयोध्येत घेवुन आला? नाहि ना? कधि वाचलाय का कि क्रुश्नाने मन्त्र म्हटला आणि त्याची द्वार्का समुद्रात बुडवताना वाचवलि? नाहि ना? का ? कारण एकच ! कर्माचा अट्ळ सिधान्त. खुद्द क्रुश्नाचा म्रुत्यु झाला तो एका पारध्याच्या हातुन एका बाणाने. का? कारण क्रुश्न जेव्हा राम अवतारात होता तेव्हा झाडा आडुन बाण मारुन त्याने सुग्रीव चा भावु महाबलि वालि ला मारले होते. वालि वानर होता म्हनुन प्राणिहत्या चे पाप न लागता राम क्शत्रिय असल्याने म्रुगयेचे नियम धरुन योग्य होते पण परमेश्वरच्या कर्माच्या अट्ळ सिधन्ता नुसार हाच वालि पुढे पारधि बनुन जन्मला आणि " जैसी करनि वैसी भरनि" ह्या कर्मच्या अटळ सिधन्ता नुसार त्याने झाडा आडुन क्रुश्न वध केला. खुद्द परमेश्वर स्वत:ला देखिल हे नियम सोडत नाहि तर मग तुम्हा आम्हा सारख्या मानवाचि काय कथा?

    परमात्मा परम दयाळु आहे. जन्म म्रुत्यु हे का होतात... कारण परमेश्वराचि त्या दत्त्गुरु चि इच्छा असते कि " सत्य प्रेम आनि आनन्द ह्या त्रि सुत्त्रानुसार माझ्या बाळांनि , माझ्या लाडक्या मानवाने जीवनाचा आस्वाद घ्यावा. सुखि व्हावे आणि माझ्या अस्तित्वाला त्यान्च्या भक्तिने प्रसन्न करावे. ह्यासाठी माणसाला जिवन म्रुत्यु च्या चक्रात अडकावे लागते स्वतःच्या कर्मा मुळेच. जे कर्म केलेय त्याचे फलित भोगल्याशिवाय जन्म म्रुत्युचे चक्र थाम्बत नाहि. जे प्रारब्धात आहे ते भोगुनच सम्प्वावे लागते. आधिच्या जन्मातले कहितरि भोग भोगुन आयुश्यचि सान्गता होते.
    मग माणासाचे अनेक जन्म का होतात? खरोखर होतात का ? पुन्र्जन्म बकवास आहे एत्यादि प्रश्न येतात. चिन्या तुअम्च्या प्रशन्चे उत्तर ह्या कथेत येते .
    चिन्या साईबाबांचा अवतार ठीक आहे पण विष्णुचा अवतार मान्य करण अवघड जातय. दुसर म्हणजे ते सायन्सबद्दल आग्रही आहेत असे वरील लेखावरुन दिसुन येते. प्रश्न हा आहे की विविध चमत्कार ते सायन्सच्या माध्यमातुन कसे explain करतात???

    स्व:ताहा साई बाबा नी ते कथन केलेय. श्री दाभोळकर ह्यानि श्री साई सत्चरित्र मधे ही कथा लिहलि आहे आणि ती साइ नि लिहुन घेतलेली आहे. एकदा समोरुन बोकड ( बकरा) वाला बकरा विकायला आणतो. साइ बाबा त्या दोन बकर्यना पाहुन हसतात. ते बकरेहि बाबा ना ओळखुन हसतात. बाबा ते बकरे १६ रुपये देवुन विकत घेतात त्यना गोन्जार्तात आणि सोडुन देतात. भक्त बाबा ना विचरतात बाबा तुम्हि उगाचच कुठलिहि क्रुती करणार नाहि तरि तुमच्या हास्यामगचे कारण काय? बाबा तेव्हा त्याला सन्गातात कि हे दोन बकरे पुर्व जन्मिचे सखे भावु होते. दोघनि एकाच आइवडीलांन्च्या पोटी जम घेवुअन्हि एक आळशी होता तर दुसरा मेहनति आनि श्रीमंत. आळशी भावाला ह्या मेहनति श्रीमन्त भावाचा द्वेश वाटुन एक दिवस तो भावावर कुर्हाडीने वार कार्तो भावु देखिल बाजुला पडलेली कुर्हाड उचलुन वार कार्तो आणि ते दोघेहि एक्मेकन्चा माना कापुन खुन करुन मरतात. आता कर्मच्या अटळ सिधान्तानुसार ह्या दोघानि ह्या बकरा योनि मधे जन्म घेतलय. कारन त्यना ह्या जन्मात स्वतःचा गळा कापुनच मारावे लागेल जे त्यान्चे प्रारब्ध आहे. त्यासाठीच बकारा होवुन आलेत आणि गळा कापला जावुन त्यन्चा म्रुत्यु अटळ आहे हा सर्व फेरा बघुनच मला हसु आले. मी त्यन्चे लाड केले कारण दोघे भावु माझे भक्त होते.

    तर उदय आणि चिन्या हि छोटी कथा पण साइ बाबा नि स्वतःच कर्माचा अटळ सिधान्त कसा विशद केला हे तुम्हि जानिले असेल.

    अनुशन्गाने एक सत्य कथा आठवली ती योग्य होइल इथे सान्गने.

    तुम्हा सर्वना एक बात्म्या मधे पहिलेलि न्युज आठवते का? एका सुनेने तिच्या म्हातार्या सासु वर आमानवि अत्याचार केले आणि तिला १५ वर्शे एका पिन्जर्यात बन्द करुन ठेवेले होते. न्युज चानल ने हस्त्क्शेप करुन त्या व्रुध मातेचि सुटका केलि. माझे मन खुप हेलवुन गेले होते. कि काय हे. काय दोश ह्या बिचार्या मातेचा कि तिला हे असे दिवस बघावे आनि भोगावे लागले.
    खुप अशान्त्त मनाने मी बापु ना मनोमन हा प्रश्न विचरला कि बापु असे का? तु इतका निष्ठुर कसा झालास? काय त्या मातेचे हे हाल. आणि मी प्रवचनाला गेले. तर त्यात बापुनि मझ्याकडे बघुन हि पुर्ण न्युज सांन्गितलि आणि खालिल प्रमाणे विशद केले. " मधन्तरि न्युज मधे दाखवले खुप हालात एक व्रुध माता आणि तिचा छळ करणारि नाराधम सुन. मातेचि सुतका झालि सुनेला कारावास एत्यादि झाले. पणा त्यामागचा अटळ सिधान्त कोणाला माहित आहे? ती सुन जेव्हा नवीन लग्न होवुन घरात आलि तेव्हा हि व्रुध माता धडधाकट होति. तेव्हा तिने ह्या सुनेवर खुप अत्याचार केले. २१ दिवस तिला उपाशि ठेवुन बान्धुन ठेवले होते कि माहेरुन दहेज घेवुन ये. त्या सर्व अत्याचारान्चा " कर्मच्या अटळ सिधान्तनुसार" ह्या सुनेने बदला घेतला. अर्थात तो चुकिचा असुन त्याचि शिक्शा ह्या सुनेलाहि मिळणारच.

    क्रुपया बापु ला हे कसे कळले एत्यदि प्रश्न मनात आले तर माझे एकच कारण आहे कारण ते आमचे परमात्मा तत्व आहे. देवाला सर्व माहित असते.

    त्यामुळे आम्हि सर्व भक्तानि म्हटले कि बापु शिव / विश्नु अवतार आहेत तर ती ज्याचि त्याचि श्रधा. कारण साई पासुन बापु पासुन सर्व सन्त मंड्ळी एकच सांगत आहेत " सबका मालिक एक " त्यामुळे बापु हे एक सद्गुरु तत्व असुन समाजाला अधोगतिपसुन तारण्यासाठी ज्या अवलिया चि नितान्त गरज होति तो आलाय असे समजावे. ज्या समजात दारु , जुगार, व्यसने होत्यि , जो समाज सामाजिक बान्धिलकि पासुन दुर जात होता त्या गरीबीतल्या गरीब आनि श्रिमन्ता तल्या श्रिमन्त माणसालाहि बापु नि आपल्या प्रवचनातुन हितोपदेश सान्गुन, विसरलेले सन्स्कार समाजात पुन्हा द्रुढ केलेत. आज आप्ल्या १३ कलमि योजनेतुन त्यानी समजासाठी काहितरि करु इचित असलेल्या सर्वाना एक व्यासपीठ दिलाय. उनाडक्या करत हिण्ड्णारि तरुण पिढी आज देवाचि भक्ति करते. बापु श्रम दान , रक्त दान करर्ते, डीझास्तर मॅनेज्मेन्त ( अपत्कालिन व्यवस्थापन) च्या माध्यमातुन बोम्ब्स्फोत, दन्गल, युध् अश्या मानव निर्मित आणि भुकम्प, पुर अशा निसर्ग निर्मित आपति तुन स्वतहला आणि दुसर्याला कसे वाचवावे हे शिकवत आहेत स्वता: आधि ते सर्व करतात आनि मगच इतराना करायला सान्गतात. सन्स्था अनेक उत्सव , पेन, फोटो, पुस्तके सी डी एत्यदि मार्गे जे काहि पैसे घेते ते सर्व पैसे आपल्या समाजासाठीच , गरजुन्साठीच वापरले जातात. त्याचा एकुण एक हिशोब बापु ठेवत असतातच.

    दुसरे असे कि त्यानि मनुस्म्रुति खोडुन काढत " सत्यस्म्रुति" चे ग्रंन्थ लिहले आहेत. " श्रीमद पुरुशार्थ" ह्या नावने ते ग्रन्थ आज मराठी व एन्ग्लिश मधे उअपल्ब्ध आहेत. त्या सर्व ग्रन्थचे वाचन केले कि तुम्हच्या सर्व शन्का मिटतिल ह्यात शन्काच नाहि. अजुनहि एक महन्जे आता होवु घातलेल्या तिसर्या महायुधावर बापुनी लिहलेले " तिसरे महयुध " हे पुस्तक देखिल उपलब्द आहे,. जरुर वाचा. ऑनलाइन पण विकत मिलते. त्यात बापुनि २००६ ला सन्गितलेल्या सर्व घटना आज आपन सर्व डोळ्यानि पाहात आहोत. बापु चे विचार तुम्हा सर्वना सांगायला मला हजार जन्महि पुरे पडणार नाहित पण जे जमले तितके नकिच लिहत जाइन.

    || हरि ओम ||
    || हरि ओम ||

    असो पुढे असे कि चिन्या तुम्हि विचारलेत कि चिन्या साईबाबांचा अवतार ठीक आहे पण विष्णुचा अवतार मान्य करण अवघड जातय. दुसर म्हणजे ते सायन्सबद्दल आग्रही आहेत असे वरील लेखावरुन दिसुन येते. प्रश्न हा आहे की विविध चमत्कार ते सायन्सच्या माध्यमातुन कसे explain करतात??? उदय तुमच्या परिने तुम्ही माझी अस्वस्थता जाणण्याचा प्रयत्न केला पण दुर मात्र झाली नाही. कालानुरुप जखमा भरतातच, कधी कमी वेळात भरतात, कधी खुप काळ लागतो.

    भुमिका
    त्याचे काय आहे चिन्या प्रत्यक्श साई स्वामि आणि गजानन महराज, येसु क्रिस्त हे सर्व ज्या ज्या काळात जन्मले त्या त्या काळात त्यांना देव न मानणारेच खुप होते. त्यन्च्याब्द्दल देखिल असेच प्रश्न त्या त्या काळातहि विचारले गेले होतेच कि. आणि मी पाहिलाय कि बापु बद्दल कोणी काहि वाईट म्हटले कि एकतर सर्व बापु भक्त चिडुन प्रश्न विचरनार्या माणसाला नास्तिक बोलतात किवा अश्या लोकाना काय उत्तरे द्यायचि असा विचार करुन गप्प बसतात. ह्या दोन्हि गोष्टि मला खटकल्या. मी समजु शकते कि ज्याना बापु बद्द्ल माहित नाहि ते असे प्रश्न विचरणारच. नव्हे आमच्या बापुन्च्या शब्दात म्हणायचे तर " माणसाला हे असे प्रश्न पडलेच पाहिजेत ... जेणेकरुन त्या मागचे खरे कारण मिमान्सा होइल. मह्नुन मी इथे लिहण्याचा निर्णय घेतला. आज नेट वर बापु बद्दल फार कमी लिहले गेलेय. महिति नसल्याने काहि बाहि लिहुन बापुल्याला शिव्या घालणारि माणसेहि मी पाहिली आहेत.
    म्हणुनच वाटले जे मला माहित आहे ते लिहुयात तरी. जे कोणी हे वाचतिल त्यांन्चे समाधान होइल. न झाले तर परत प्रश्न विचार्तिल.

    असो तर तुर्तास आपण आप्ले पाहुयात. विश्नु अवतारच कशाला? तुम्हि येसु, गुरु गोविन्द्ससिंन्घ, स्वामि, साई, शिव अश्या झाडुन सर्व ३३ कोटि देवान्चा अवतार माना. जे दैवत तुम्हला प्रिय त्याचा अवतार माना. साई देखिल जैसा ज्याचा भाव तया तैसा अनुभव देत असत. कोणाला कोदन्ड धारि राम तर कोणाला क्रुश्न. त्यामुळे बापु ज्याला ज्या ज्या रुपात भावले भक्त त्या त्या रुपात त्याना पाहतो. बापुन्चे बरेच फोटो आहेत. नेट वर तुम्हि गुगल मधे पाहु शकता. बर्याच फोटो मधे ते विश्वरूप दर्शन देणारे क्रुश्न, विश्नु, पान्डुरंन्ग, साई, राम रुपात दिसतिल. त्यामुळे होते काय लोकाना वाटते कि बापु फक्त मोडेलिन्ग करतो कि काय असे फोटो काढुन ? पण ते तसे नाहिये. बापुन्चे फोटो साधेच असतात. निरनिराळ्या पूजा, उत्सवा वेळी काढलेले फोटो सन्गणका वर चेतवुन ते तसे बनवले जातात त्यान्च्या भक्त परिवाराकडुन. कारण प्रत्येकाला आप्ला सद्गुरु प्रकट रुपात त्यला हव्या त्या रुपात फोटोत दिसावा म्हनुन. हा ज्याच्या त्याच्या श्रधे चा भाग आहे.

    त्यामुळे आम्हि सर्व भक्तानि म्हटले कि बापु शिव / विश्नु अवतार आहेत तर ती ज्याचि त्याचि श्रधा. कारण साई पासुन बापु पासुन सर्व सन्त मंड्ळी एकच सांगत आहेत " सबका मालिक एक " त्यामुळे बापु हे एक सद्गुरु तत्व असुन समाजाला अधोगतिपसुन तारण्यासाठी ज्या अवलिया चि नितान्त गरज होति तो आलाय असे समजावे. ज्या समजात दारु , जुगार, व्यसने होत्यि , जो समाज सामाजिक बान्धिलकि पासुन दुर जात होता त्या गरीबीतल्या गरीब आनि श्रिमन्ता तल्या श्रिमन्त माणसालाहि बापु नि आपल्या प्रवचनातुन हितोपदेश सान्गुन, विसरलेले सन्स्कार समाजात पुन्हा द्रुढ केलेत. आज आप्ल्या १३ कलमि योजनेतुन त्यानी समजासाठी काहितरि करु इचित असलेल्या सर्वाना एक व्यासपीठ दिलाय. उनाडक्या करत हिण्ड्णारि तरुण पिढी आज देवाचि भक्ति करते. बापु श्रम दान , रक्त दान करर्ते, डीझास्तर मॅनेज्मेन्त ( अपत्कालिन व्यवस्थापन) च्या माध्यमातुन बोम्ब्स्फोत, दन्गल, युध् अश्या मानव निर्मित आणि भुकम्प, पुर अशा निसर्ग निर्मित आपति तुन स्वतहला आणि दुसर्याला कसे वाचवावे हे शिकवत आहेत स्वता: आधि ते सर्व करतात आनि मगच इतराना करायला सान्गतात. सन्स्था अनेक उत्सव , पेन, फोटो, पुस्तके सी डी एत्यदि मार्गे जे काहि पैसे घेते ते सर्व पैसे आपल्या समाजासाठीच , गरजुन्साठीच वापरले जातात. त्याचा एकुण एक हिशोब बापु ठेवत असतातच.

    दुसरे असे कि त्यानि मनुस्म्रुति खोडुन काढत " सत्यस्म्रुति" चे ग्रंन्थ लिहले आहेत. " श्रीमद पुरुषार्थ" ह्या नावने ते ग्रन्थ आज मराठी व एन्ग्लिश मधे उअपल्ब्ध आहेत. त्या सर्व ग्रन्थचे वाचन केले कि तुम्हच्या सर्व शन्का मिटतिल ह्यात शन्काच नाहि. अजुनहि एक महन्जे आता होवु घातलेल्या तिसर्या महायुधावर बापुनी लिहलेले " तिसरे महायुद्ध " हे पुस्तक देखिल उपलब्द आहे,. जरुर वाचा. ऑनलाइन पण विकत मिळते. त्यात बापुनि २००६ ला सन्गितलेल्या सर्व घटना आज आपन सर्व डोळ्यानि पाहात आहोत. बापु चे विचार तुम्हा सर्वना सांगायला मला हजार जन्महि पुरे पडणार नाहित पण जे जमले तितके नकिच लिहत जाइन.

    || हरि ओम ||

    शमस्व वर नेट च्या प्रोब्लेम मुळे पुढचे मागचे छापले गेले. क्रुपया ह्या मेस्सेज च्या वर जो लेख आहे तो पुर्न मह्नुन ग्रुहित धरावा.

    || हरि ओम ||

    चिन्या: प्रश्न हा आहे की विविध चमत्कार ते सायन्सच्या माध्यमातुन कसे explain करतात???सायन्सद्वारे चमत्कार कसे एक्स्प्लेन करतात हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे.

    भुमिका:

    चिन्या बापु नि हजारो प्रवचनातुन , लेख मधुन पुस्तकातुन हे सर्व विशद केलेच आहे. वरिल सर्व पुस्तके मिळाली तर नक्कि वाचा. श्री दाभोळकर ह्यानि श्री साइ सत्चरित्र मधे जे ५२ अध्याय लिहले आहेत ते जर नुसते वाचले तर तुम्हल वाटेल कि तुम्हि एक पोथि वाचत आहत.

    पण ह्या सर्व कथा मधे एक गुढ अर्थ भरलेला असतो. जो ज्यच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला कळतो. योग्यता महन्जे तुमचि भक्ति, ज्ञान , मनन ,चिन्तन यातुन तुम्हला कळते कि त्या मागचा अर्थ काय ते. बापु हाच अर्थ आम्हा पामरांना सान्गत असतो.

    उदाहरण महन्जे बापु नि पन्च शील परिक्शा सुरु केल्या. तुम्हि बापुन्चा " प्रत्यक्श" व्रुत्त्पत्र वाचा. रोज येते . त्यातने तुम्हला कळेल कि कुठल्याहि राज्किय पक्शाबद्दल एकहि न्युज त्यात नसते. असते ते फक्त भक्ति चे विवरण आणि सध्य घडामोडी. असो तर पन्च शील परिक्शे मधे श्री साइ सत्चरित्र चे ५ भाग आहेत. १ तो १० अध्याय म्हणजे प्रथमा परिक्शा. असे पन्चमि पर्यन्त परिक्शा आहेत्.पन्चमि ल सर्व ५२ अध्याय असतात. ५३ व अध्याय हा सारांन्श आहे आणि तो हेमाड्पन्तनि ( श्री दाभोळकर ह्यना साई लाडाने अशी हाक मारित )लिहला नहिये.

    मी स्वतहा ह्या पाचहि परिक्श दिल्या आहेत म्हणुन इथे लिहणे संयुक्तिक ठरेल. ह्यात पन्चमि चि परिक्शा हि सर्व अध्याय वाचुन साई चरित्र तुन तुम्हला काय कळले हे सांगण्यासाठी असते. त्यातने तुम्हि तुम्च्या आयुश्यात काय उतरवलेत हे इथे जाणले जाते.
    ह्यात मला भावलेला एक प्रयोग प्रत्यक्शिक परिक्शेत होता तो देतेय महन्जे तुम्हल कल्पना येइल कि कसे काय अध्यात्म आणि सायन्स चि सान्गड घातलि जाते माझ्या बाप्पाकडुन.

    एक कथा आहे साइ चरित्रात कि बाबा नि जात्यातुन गहु चे पीठ दळले आणि शिर्डी गावाच्या वेशीवर टाकायला सान्गितले ज्यामुळे महामारि हा रोग शिर्डीत येवु शकला नाहि. चित्रपटात पण हा प्रसन्ग तुम्हि पाहिला असेलच. मी प्रथम पाहिला आणि वाटले वा वा साइ काय चम्त्कारिक बाबा होते त्याणी चुर्न टाकले गहु चे आणि रोग पळाला. पण ह्या मागे जे गुढ तत्व आहे ते मला प्रथमा परिक्शे मधे कळले जेव्हा नरसिकर गुरुजि नी आम्हाला ते कळवले. त्यना ते बापु नि शिकवले.

    हा साइ प्रत्यक्श देव होताच आणि आहेच. त्याच्यासाठी कोणातेहि गोष्ट अशक्य नसते. आणि ते कुठलेही पीठ वेशीवर न टाकता हि साइ ला माहामारी शिर्डी मधुन अटकाव करता आले असते. पण हा द्रुश्य मायेचा पसारा त्यानि मांडला म्हणजे नक्किच त्यामागे गुढ तत्व आहे. ते असे जे मला समजले... ह जाते महन्जे आपले मानवी आयुश्य, आणि गहु ( गोधुम) महन्जे आप्लि सुख दुखे हेवे दावे इच्छ आकान्शा. इथे रुपक आहे. जात्याचा खुंटा महनजे सद्गुरु तत्व आणि ज्या चार बायका हे गहु जाते दळत होत्या त्या चार बायका म्हनजे मनुश्याच्या चार व्रुत्ति, चार मर्ग आयुश्याचे जेणेकरुन आयुश्यतलि महामारि जि आयुश्यतले क्लेश, विवन्चना , अज्ञान , ते दुर व्हावे. हे चार मर्ग महन्जे कर्म मार्ग, ज्ञान मर्ग, योग मार्ग आनि भक्ति मार्ग. ह्यातला बह्क्ति मार्ग हा देवाला अधिक प्रिय आहे कारण ह्यात भक्त आप्ल्या देवतेचे स्मरण नित्य करत असतो. चांगले होवो अथवा वाईट होवो माझा देव माझा सद्गुरु जे करेल ते माझ्यासाठी मझ्यासाठी चांगलेच असेल हा विचार असतो त्यामुळे होते काय कि कसलिच चिन्ता रहात नाहि. घर्दार गेले, बायको मेलि, मुले विचारत नाहि, पैसा नाहि कस्ले कसले मह्नुन दुख वाटत नाहि कारण जे झाले ते माझ्या देवाचि इछ्हा हा विचार इथे येतो.

    तर अश्या प्रकारे चमत्कारातुन मानवाला त्याच्या मुळ उद्देशाबद्दल विचार करायला प्रव्रुत्त करणे हे साइ नि दाखवले. बापु नि ते विशद केले. दुसरा प्रयोग होत प्रत्यक्शिकचा . ह्यात पाण्यात २ वाल / पावटा असे कडधान्य २ दिवस भीजत ठेवायचे होते. जि बीजे चांगली असतात ति तरारुन येतात आणि जि कुसकि नासकि बीजे असतात ति कुजुन सडुन जातात. ज्याला मोड येतात ते द्विदल काहि दिवसात दोन दले वेगळी होतात आनि वर कोम्ब येतो नवीन ह्या प्रयोगतुन तुम्हि काय शिक्लात ते साइ चरित्रातिल कथेच्या आधारे विचार करुन लिहयचे असा प्रश्न होता.

    आता हा प्रश्न मला साधारण माणुस मानुन विचाराल तर मी म्हटले असते त्यात काय आहे आम्हला ८ वी ला पण होता प्रयोग. कुसके बीज सडणारच. तो त्याचा प्रक्रुति गुण आहे. निसर्ग नियम आहे. आणि दोन दले वेगळी होणारच.. आणि साई बाबा नि असे कुठे काय म्हटलेय ? पण नीट मनन केले तर ते असे समजते... गुढ अर्थ... हे २ दले महन्जे मानवी आयुश्य्यतिल मान्वी मनाची अवस्था. जेव्हा माणुस सामान्य असतो तेव्ह हि दोन्हि दले एकत्रित पणे ह्या मान्साच्या बुद्धित आयुश्यात अस्तित्वात असतात. पण जेव्हा सद्गुरु रुपि पाणी ह्या आयुश्याला मिळते तेव्हा ह्या आयुश्याचे रोप तरारुन येते. हि दोन दले म्हणजे सद्गुरु भक्ति / देव भक्ति / अस्तिक पना आनि अभक्ति /नास्तिक्पना / मी पणा / गर्व

    हळु हळु सद्गुरु च्या क्रुपेने साइ च्या क्रुपेने हे भक्ति दल पुर्ण विकसित होते आणि अशा माणसाचे आयुश्य भक्ति ने सुगन्धित होते. दुसरे जे दल अभक्ति ते विलग होवुन गळुन पडते. माणुस भक्तिमय होवुन जातो. अश्या बीजाचि उदहरणे महन्जे हेमाड्पन्त, दिक्शित, शामा, देव मामलेदार जे साई भक्त होते.

    या उलट जे बीज सडते कुजते ते महन्जे पुर्व सन्चिता मुळे ज्यान्चि आयुश्ये कोमेजुन गेली अशी लोके. ह्याना पण सद्गुरु रुपि पाणी मिळते पण ते त्यांन्च्या उपजत दुर्गुणा मुळे अभक्ति मुळे प्रश्न / अज्ञान / दुख एत्यदि मधे अडकुन पडतात आणि सुन्दर आयुश्य कुस्करुन टाकतात. अशी उदहरणे म्हनजे जे बकर्याचे उदाहरण मी वर दिलेय त्यातले दोघे भावु. सद्गुरु असतानाहि त्यानि सद्गुरु ने सन्गितलेल्या दया क्शमा शान्ति, प्रेम , सत्य ह्या मर्गावर न चालता स्व्तहच्या अयुश्याचे आणि पुढच्या अयुश्याचे हि अकल्यण्ण केले. अजुनहि बरीच उदहरणे आहेत.

    सध्या च्या घडामोडी बद्दल जर मह्नयचे झाले तर हे बोम्ब स्फोट घडवुन आणणारे , दहशत्वादी लोके हि अशी कुजकि बीजे आहेत. जे सज्जन - साध्या मानसाला मारुन उघड्पणे अत्याचार करत आहेत. ते का यशस्वी होतात कारण हे एक दुष्ट चक्र आहे ज्यात अधुनिक माणुस गुरफटलेला आहे. तो एक वेगळाच विशय होइल. असो. तर अशी हि गुलाब्याच्या ताटव्यात जसे काटे तशी नराधम माणसे असतातच आणि त्यनाहि कर्माचा अटळ सिधान्त लागु होतोच. उदहरणच द्ययचे तर लादेन सारखा माणुसहि शेवटि मुत्राशय च्या कर्क रोगाने शेवटच्या घटका मोजत इथे तिथे धावतच आहे अश्या अखेरच्या वेळि देखिल. ते असो. तर अश्या ह्या ३ र्या महयुधा सारख्या जगला गिळु पाहनार्या सन्कटातुन तारण्यासाठीच ह्या बाप्पाला ह्या कलियुगात यावे लागलेय.

    २०२५ हे राम् राज्य येण्याचे वर्श आहे असे बाप्पा ने सान्गितले आहे. जग पुन्हा एकदा शान्ति प्रेमच्या दिशेने प्रवास करु लागेल.
    पण त्याआधि विध्वन्स हा आहेच कारण मानवाच्या पापा तुन निर्माण झालेले ते एक अप् रिहार्य बीज आहे. विज्ञानात अणु शोध लागणे चांग्लेच होते. पण अणु बोम्ब तयार करयचि गरज होति ? पण तरिहि तो बनवला गेला आणि लाखो लोके १ सेकन्द मधे मेलि. हे पाप ज्या देशाने केले त्यन्चि फक्त ३००० माणसे मारलि गेलि ९/ ११ मधे तर केव्हढा गदारोळ पण आप्लि भारतातिल लाखो लोके आज मारलि जाताहेत / हिरोशिमा मधे २ लाख १ सेकन्द मधे मेली त्यन्च्या कर्माच्या अटळ सिधन्तानुसार भोग हे त्या त्या देशाल्ला हि भोगावेच लाग्तिल. ह्या सर्व वाईट गोष्टिंचा परिपाक हा आहे कि कर्म करुन झालेय आपाप्ल्या सत्ताधारि कडुन पण शेवटी होरपळतो तो सामान्य माणुसच आणि इथेच आप्ले सद्गउरु तत्व धावुन येते. आप्ल्या होरपलेल्ल्या मनाला, जळालेल्या जाणिवाना भक्तिचे नवे कोम्ब फुटवण्यासाठी. आपल्या आयुष्याचे रोप नव्याने तरारुन येन्यासाठी...

    आणिक असे कि साइ बाबा खन्ड योग करत असत कारण ते योगि होते. खन्ड योग महन्जे शरिराचे तुकडे वेगळे वेगळे करणे. अवयव वेगळे वेगळे करणे. हे येर्या गबाळयाचे काम नव्हे. त्यासाठी सिद्ध असावे लागते. साइ ना मह्नुनच योगिमहाराज म्हनतात.
    असे अनेक प्रसन्ग आहेत खुप काहि आहे पन वेळे अभावि तुर्त तरि इतकेच.

    || हरि ओम ||

    तर असा हा माझा बापु. अकारण कारुण्य हे फक्त ते सद्गुरु तत्वच् करु शकते. माणुस कधिहि कोणावर् हि अकारण प्रेम/ माया करत नाहि. अकारण प्रेम हे फक्त देव कर्तो. कारण त्याचे आपल्या बाळा वर आप्ल्या माणुस नावाच्या बाळावर खुप प्रेम असते. माझा बाळ आज दुखि आहे . त्याला माझी गरज आहे हे जाणुन ती मउलि , तो देव बप्पा खुप कळवळत असतो. आपण मात्र कधीच देवाची पर्वा करत नाहि. देव्हार्यात पूजा केलि झाले. देव खुश होइल अशी आपलि भाबडी सम्जुत असते. पण ते तसे नसते. देब सगलिकडे तुमच्याबरोबर असतो. आपणच त्याला सोयिस्कर विसरुन जातो. दुखे आलि कि त्याची आठवण येते नाहितर मस्त गर्व करुन ताठ मानेने आपन जगत असतो. पापे करत असतो. पण जेव्हा ह्या बापुचि खरि ओळख पटते , त्याचे अकारण कारुण्य कळाते तेव्हा डोळे उघडातात आणि आपणाहि त्याच्या कार्यात झोकुन देवुन काम करावे सामाजासाठी करावे असे ऊमळुन विचार येतात. हेच ते अकारण कारुण्य आम्हा सर्व बापु भक्तना बापु नावाच्या सद्गुरु शी जोडत राहते.

    भुमिका,
    मला तुझा फोन नबर मेल करशील प्लीज.

    Pages