पवनेचे पाणी
Submitted by नितीनचंद्र on 14 August, 2011 - 12:21
मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट २०११ अर्थात क्रांतीदिन एका वेगळ्याच पार्श्वभुमीवर पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात आला.
प्रमुख राजकिय पक्षांबरोबर विवीध संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागुन तीन शेतकर्यांना पोलीस गोळीबारात आपला जीव गमवण्याची पाळी आली.
आंदोलनाचे कारण होते पिंपरी चिंचवड शहराला बंद जलवाहिनीतुन पाणी पुरवठा करण्याच्या कामाला विरोध.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा