दंगलींचे घाणेरडे राजकारण
Submitted by राज अज्ञानी on 13 December, 2025 - 08:42
या आधीचा धागा खालील लिंकवर पाहू शकता.
https://www.maayboli.com/node/87501
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या सुरुवातीला भारतीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण बदल घडला: उच्चवर्णियांच्या राजकारणातील वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी जातीय (मंडल) तर बहुजनांच्या राजकीय आकांक्षांना आव्हान देण्यासाठी धार्मिक (कमंडल) ध्रुवीकरणाची रणनीती अवलंबली गेली.
विषय:
शब्दखुणा: