महाराष्ट्र सरकार

मास्कमुक्त महाराष्ट्र ! कोरोनाचे सारे निर्बंध हटवले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2022 - 11:33

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रीमंडळाने गुढी पाडव्यापासून अर्थात २ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही
https://www.loksatta.com/maharashtra/corona-restrictions-removed-complet...

विषय: 
Subscribe to RSS - महाराष्ट्र सरकार