करोना नंतरच जग

करोनानंतरच जग !!

Submitted by विवेक नाईक on 13 April, 2020 - 06:16

करोना सारख्या संकटा नंतरच जग हे संपुर्ण बदलेल अशी मला खात्री आहे.

त्या पुर्वी करोना सारख्या संकटापुर्वच मा मोदीजींनी ज्या समयोचीत उपाय योजना राबवल्या ज्या भारताच्या फारच कामी आल्या त्या पुढील प्रमाणे ,

१ जन धन योजना :
२. आयुष योजना
३ . मन की बात मधुन सरळ जनतेशी संवाद !
४. मेक ईन ईंडिया
५. आधार कार्ड

त्या शिवाय भारत श्री रामदेव बाबाचे सुद्धा ऋणी असणार आहेत ज्यांनी कपाल भातीची सवय जन मानसाला लावली. अश्या आरोग्याच्या सवई सतत जनतेवर बिंबवल्या पाहीजेत जेणे करुन जनता अरोग्यावान राहील.

Subscribe to RSS - करोना नंतरच जग