महाराष्ट्र होणारे स्तलानतर

पालघर व ठाणे जिल्हा चे भविष्यात काय होणार?

Submitted by विवेक१११ on 11 May, 2019 - 00:35

मुंबईच्या लगत असलेल्या पालघर व ठाणे ह्या दोन जिल्ह्य़ात प्रचंड प्रमाणात गर्दी व परप्रातीयाचे रोज होणारे स्तलानतर, झोपडपट्टय़ा, योग्य नगर रचना नसलेल्या दाटी दाटीत वाढणाऱ्या इमारती, योग्य पायाभूत सुविधा नाहीत व अजून किती परप्रातीय येणार ह्याची कल्पना महाराष्ट्र सरकारला नाही. शेती व बागायती व्यवसाय हळूहळू नष्ट होत आहे. स्थानिक मराठी जमीनी विकत आहेत. मराठी भाषा व संस्कृती नष्ट होत आहे. ह्या जिल्ह्याचे भविष्यात काय होणार?

Subscribe to RSS - महाराष्ट्र होणारे स्तलानतर