हिंदी कविता

ग्रीष्माच्या कविता....

Submitted by विशाल कुलकर्णी on 2 May, 2017 - 12:26

तपता अंबर, तपती धरती,
तपता रे जगती का कण-कण!

त्रस्त विरल सूखे खेतों पर
बरस रही है ज्वाला भारी,
चक्रवात, लू गरम-गरम से
झुलस रही है क्यारी-क्यारी,

चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन!

डॉ. महेंद्र भटनागर...

या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते.

Subscribe to RSS - हिंदी कविता