भाजपचे सरकार तरले
Submitted by नितीनचंद्र on 12 November, 2014 - 03:16
आज महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मतदानाने सिध्द न करता आवाजी मतदान पध्दतीने नवनिर्वाचित लोकसभा अध्य्क्षांनी निर्णय देऊन सरकार तारले. एकदा गुप्त मतदानाची मागणी आली नाही की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा फायनल असतो. त्यावर कुठेही दाद मागता येत नाही ही लोकशाहीची तांत्रीक प्रक्रिया झाली आणि म्हणुनच जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणुन शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची निवड झाली आणि त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची मागणि करताच तो विषय संपला आहे असे विधानसभा अध्यक्षांनी जाहिर केले.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: