शेवटचा प्याला
Submitted by शाबुत on 27 March, 2014 - 07:51
माणूस बदलता असतो... म्हणजे जो तो काल होता, तो आज राहत नाही.... आज आहे तसा उद्या राहणार नाही. एवढी साधी व्यवहारिक बाब आपण लक्षात घेत नाही... आणि आपल्याला त्या माणसाचा जसा भूतकाळात अनुभव आला त्या प्रकारचे लेबल त्याला चिटकवून मोकळे होतो... खरं माणसाला ओळखण्यात इथचं मोठी चूक होते.