'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा