विलास नाईक

बधीर ,, लेख

Submitted by vilas naik on 28 September, 2012 - 11:11

लेखमाला अॅड. विलास के. नार्इक, अलिबाग.

अराजकता

अनेक जण आपली तोंडे उघडतात आणी समाजघडी विस्कटून टाकण्याचा प्रयत्न करतात.
घटनेने अधिकार दिलेत म्हणून ‘उचलली जीभ लावली टाळयाला’ असा प्रकार आता उठसूट सुरू झालाय.
पूर्वी प्रसार माध्यमे इतकी नव्हती सातपाचच्या रेडीओवरच्या बातम्या सरकारी ठेवणीतल्या असायच्या, आता चोवीस तास बातम्यांचा रतीब चालू असतो. वेळ कमी पडला की कुठेतरी काहीतरी कुस्पट काढायचे आणि विषय वाढवायचा. परवाच एक आजोबा सांगत होते ßहे व्हीडीओ, कॅमेरे आणि चॅनलवाले नसते तर भारत जास्त पुढे गेला असताÞ.

विषय: 
Subscribe to RSS - विलास नाईक