हिंदू धर्म संकटात आहे काय?

Submitted by आर्यन वाळुंज on 2 March, 2020 - 10:44

डोळे उघडून जगाच्या नकाशावर नजर टाकली तर कित्येक राष्ट्रं मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माची आहेत. कम्युनिस्ट देशांनी धर्म काही वर्षे बंदिवासात टाकला होता पण अलिकडे तिकडे धर्म परत जागा होत आहे.
जगात हिंदू राष्ट्र एकच शिल्लक आहे पण त्याला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही कारण का तर शेक्यूलिरीझम. भारतात ढळढळीत हिंदू धर्म बहुसंख्यांकांचा आहे तरी नीच लोकांनी निधर्मी राष्ट्र ठरवलं आहे. या हिंदू राष्ट्राचे फाळणीच्या रुपाने लचके तोडून समाधान झाले नाही तर जाणीव पुर्वक धर्मांतरं घडवून हिंदू धर्म संपवण्याचा घाट घातलेला दिसून येतो.
नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे की नाही यावर मला शंका आहे. मावोवादी लोकांच्या तालावर तेथील सरकार चालतं असं मला वाटतं. भारतात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्याच्या योजना बहुतेक वेळा नेपाळमधून अंमलात आणल्या जातात.
हिंदू धर्मीयांना असे का वाटत नाही की जगात हिंदू धर्म वाढावा आणि एकापेक्षा अधिक हिंदू राष्ट्रं बनावित?
हिंदू कायम बचावात्मक पवित्रा का घेतात. हिंदू धर्मातील आधुनिक लोकांना मंदिरात जाणे, उत्सव साजरे करणं हे मागासपणाचं लक्षण वाटते. आपलेच लोक आपल्या धर्माला रोज नावे ठेवतात. हिंदू धर्मानं अति स्वातंत्र्य दिल्यानं लोकांना धर्म महत्वाचा वाटत नसावा काय?
असे काय आहे हिंदू धर्मात की इतर धर्मियांच्या डोळ्यात हिंदू धर्म सलतो आहे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तू नथुराम म्हटल्यावर तुझ्या गुरुबद्दल तुला सगळे माहीतच असणार, कथेचा पुढचा पार्ट त्यांच्यावरच आहे म्हणे

Proud

जामोप्या सांभाळुन. अशी उदाहरणे देताय पण एखाद्या यवन सभेत चुकून अशी उदाहरणे ( सवयीप्रमाणे ) दिलीत, तर तिथले मौलवी म्हणतील लाहौल विला कुवत ! मियां ये क्या उलजलुल बोल रहे हो ! कुछ तो लिहाज करो ! जनाब, अब आप काफीर नही रहे हो. तुम्हे येह समझ दी जाती है के आईंदा से ऐसी बाते मत करो, जिनका हमारे मजहब से दूर का भी वास्ता नही ! समझे मियां?

असे काय आहे हिंदू धर्मात की इतर धर्मियांच्या डोळ्यात हिंदू धर्म सलतो आहे?>> कारण हिंदू धर्म ही संकल्पना फार लवचिक आहे, ज्यायोगे जगातले यच्चयावत धर्म , पंथ, प्रथा हे हिंदू धर्मात मोडू शकतील. Happy

जिनका हमारे मजहब से दूर का भी वास्ता नही ! समझे मियां?

Happy

एकनाथांची कथा आहे तशीच , पैगंबरांबाबतही कथा आहे, एक बाई कचरा टाकत असते.

अशा अनेक कथा देशोदेशी आहेत

या सर्व गोंधळावर एक साधा उपाय आहे.

१) धर्मांतर बंदी --आहे का मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांची तयारी?
अगदी सहिष्णू आणि सुशिक्षित अशा माझ्या बहुसंख्य मुसलमान आणि ख्रिश्चन मित्रांनी यावर असहमती दर्शवली.

आपणही आपल्या या मित्रांना विचारून पहा.

२) सक्तीचे कुटुंब नियोजन. २ मुलांच्या वर मुले असतील/ झाली तर सर्व सरकारी सोयी, आरक्षण, सवलती, सबसिडी आणि नोकऱ्या बंद आणि आयकरावर अधिभार

धर्मांतर बंदी -

ती का म्हणे ?

सक्तीचे कुटुंब नियोजन. २ मुलांच्या वर मुले असतील/ झाली तर सर्व सरकारी सोयी, आरक्षण, सवलती, सबसिडी आणि नोकऱ्या बंद आणि आयकरावर अधिभार

ह्यातले बरेचसे ऑलरेडी सुरू झाले आहे. पण ते फारसे इफेक्तीव ठरणार नाही , कारण मुळात किती नवीन लोकाना सरकारी नोकर्या मिळणार आहेत ? जे जुने जास्त अपत्य वाले आहेत , त्यांना बेक डेट ने कायदा लागू होणार नाही . नवीन नोकर्या टेम्पररी , 6 महिन्याची ऑर्डर वगैरे असतात , पगार जास्त नसतो , पेन्शन नसतेच, तिथे असले नियम कुणी बघत नाही , जे स्व व्यवसाय करतात , खाजगी नोकर्या करतात , असे लोक कितीही अपत्ये होऊ देतात , ते ह्या कायद्याने अडवू शकत नाही

https://m.lokmat.com/sangli/sangli-municipal-election-mayor-shilkhedars-...

उर्वरित कार्य सिद्धीस नेण्यास श्री मोदी समर्थ आहेत

उर्वरित कार्य सिद्धीस नेण्यास श्री मोदी समर्थ आहेत

काय सांगताय?

ज्ञानेश्वरांनंतर रेड्याच्या तोंडून वेद ऐकण्याचे भाग्य थेट मायबोलीकरांना मिळाले

हिंदू धर्म कधीही संकटात नव्हता व आजही नाही.
ज्या-ज्यावेळी हिंदू धर्म संकटात सापडला त्यावेळी कोणी ना कोणी येऊन हिंदू धर्माला संकटातून बाहेर काढले आहे. मग ते छत्रपती असोत की महाराणा प्रताप.

तसेही ह्या जिहादींना काही काळाने एकादा झटका येतो व ते हिंदूची कळ काढायचा प्रयत्न करतात व नंतर सपाटून मार देखील खातात. भारतीय इतिहासात धार्मिक दंगली ह्या जिहादींनीच सुरु केल्या आहेत व नंतर हिंदूकडून मरेस्तोवर मार देखील खाल्ला आहे.

हो ना, भिंत होण्यापेक्षा रेडा होणे परवडले, भिंतीवर बसायला ज्ञानेश्वर येणार नाहीत,

रेडा झाले की मायबोली काव्य परिषदेत अध्यक्षपद मिळते

Proud

सगळ्यात दुर्देव भारतीय लष्कर अति इमानदार आहे. पाकीस्तानसारखं आपलं लष्कर जर सत्ता ताब्यात घेते तर हे फालतू गुंडे मवाली एकाच दिवशी वर जातील. पण लष्करातील उच्चपदस्थांकडे महत्त्वाकांक्षा अजिबातच नाही.

नवीन Submitted by आर्यन वाळुंज on 4 March, 2020 - 10:51 >> अतिशय बेजबाबदार विधान!

५००० वर्ष जूना हिंदू धर्म संकटात कशाने? इतक्या वेगवेगळ्या परंपरा, भक्तीचे मार्ग वगैरे सामावून घेणारा लवचिक धर्म आहे. धर्मांतर वगैरे प्रकार न करता टिकून आहे.

मुळीच नाही. अति प्रमाणात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय जनता स्वैर झाली आहे. माथेफिरू खुलेआम हिंदूंना धमक्या देत आहेत. दिल्ली सारख्या घटना घडत आहेत. शेवटी एक दिवस लष्कराकडे सत्ता जाणार. कायदा आणि सुव्यवस्था लष्करच चांगली जबाबदारी पार पाडील.

स्वाती जी शहामृगासारखं वाळूत मान खुपसून राहू नका. धर्मांतराची आकडेवारी बघा. आंध्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश वगैरे राज्यात हिंदू लोकांना बाटवण्याचे षडयंत्र जोरात सुरु आहे. जाकीर नाईक देश सोडून का पळाला?

>> माथेफिरू खुलेआम हिंदूंना धमक्या देत आहेत. >>
धमक्या देणारे माथेफिरु आहेत हे तुम्हीच मान्य करताय. अशा वेळी सामान्य हिंदूंनीपण धमक्या मिळाल्या म्हणून माथेफिरू सारखे वागायचे का? लोकशाही तंत्राने निवडून दिलेले सरकार आहे. पोलीस दल आहे. गरज लागल्यास सरकार निमलष्करी दले, लष्कर यांची मदत घेते. भारतीय लष्कराने आत्तापर्यंत लोकशाहीची जपणूक केली आहे ती अभिमानास्पद आहे.

तुझ्यायला... त्या देशभक्ताचं नाव लावायला लाज वाटली नाही का? तुझी आई किती जणांबरोबर झोपली होती रे?

Lol

नथूराम
4 March, 2020 - 12:07
डॉक तुला नाही आवडत कविता तर वाचू नकोस. तक्रार का करतोस?
>> कळलं तू कोण आहेस.

हिंदू हा धर्म आहे का?

आधी या प्रश्नाचे उत्तर माहित करून घ्या. प्रबोधनकार ठाकरेंपासून मनोहर पर्रीकरांपर्यंत इतक्या मोठ्या लोकांनी सांगूनही प्रजा इतकी अडाणी का राहत असावी हे अगम्य आहे.

- धर्माचा संस्थापक असतो. हिंदू नावाच्या धर्माला कोणीही संस्थापक नाही.

- धर्माला स्थापनकाल असतो. हिंदू धर्म कधी स्थापन झाला याचे नीट उत्तर कोणाकडेही नाही. "जगातला सर्वात प्राचीन, देवानीच स्थापना केलेला" वगैरे वगैरे भूलथापा ऐकवल्या जातात.

- धर्माचा धर्मग्रंथ असतो. त्यामध्ये त्या धर्माच्या लोकांचे विचार आचरण कसे असावेत याचे स्पष्ट नियम असतात. हिंदू नावाच्या धर्माचा असा कोणताही धर्मग्रंथ नाही.

- "हिंदू धर्म" हा शब्दप्रयोग मागच्या शंभर दोनशे वर्षात जन्माला आला आहे असे आढळून आले आहे. शिवरायांच्या काळी हा शब्दप्रयोग नव्हता. त्या काळात जाती व्यवस्था अधिक प्रबळ होती. भगवा झेंडा स्वराज्याचे प्रतिक होता. धर्म हि संकल्पना तेंव्हा अस्तित्वात असण्याचे कोणतेही पुरावे नाहीत. हिंदू हि तेंव्हा संस्कृती म्हणून जास्त प्रचलित होती. धर्म नव्हे.

- स्वत:ला हिंदू धर्माचे पंडित, त्यातील उच्च जातीचे वगैरे म्हणवून घेणारे लोक "हिंदू धर्म" शब्द वापरून आपल्या भोवती झुंडी निर्माण करून त्याद्वारे खरे तर आपला वंश व "वैदिक धर्मा"चे रक्षण करवून घेत आहेत असा एक प्रबळ मतप्रवाह आहे.

आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे.प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्याचा झुलवून भटाची तुबडी भरणारे एक पाजी थोतान्ड आहे....!

-प्रबोधनकार ठाकरे
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे पा.नं 5

शेवटी धर्म कोणताही धर्म म्हणजे संस्कृती च असते .
धर्म धर्म म्हणजे वेगळे काही नसते.
मुस्लिम,बुध्द हे धर्म म्हणजे सुधा संस्कृती च आहे काही वेगळे नाही.
पण हिंदू ची संस्कृती ही सर्वसमावेशक आहे आणि बाकी सर्व धर्माची संकुचित आहे.
आणि हा सर्व समावेशक आणि लवचिक पण हिंदू ची ताकत आहे तसेच हेच दोन गुण हिंदू धर्माचे नाशक सुद्धा आहेत.

देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे पा.नं 5

नवीन Submitted by इनामदार on 5 March, 2020 - 09:00 >>

धर्म म्हणजे सस्थापक, स्थापना दिन वगैरे असावेच व त्या निकषांमध्ये बसेल त्यालाच धर्म म्हणता येईल असे म्हणणेच संकुचितपणा दर्शवते.

बाकीची मखलाशी पाहता संभाजी महाराजांनी धर्मासाठी उगाच जीव दिला अस म्हणावं लागेल.

तसच प्रबोधन कारांची मते त्यांच्या स्वतच्या पुत्राला समजली नाहीत असे तुमचे म्हणणे दिसतेय... कारण गर्व से कहो हम हिंदू है आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देऊ अशी वाक्ये तेच लिहायचे व बोलायचे.

असो, एका प्रश्नाचे उत्तर द्या. मुस्लिम आक्रमकांनी भूतकाळात हिंदूंची देवळे पाडणे, त्यांच्या बायका पळवून नेणे, कत्तली करून मुंडक्यांचा ढीग रचणे, जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणे वगैरे गोष्टी केल्या त्यासाठी सध्याच्या मुस्लिमांना दोष देणे वा शिक्षा देणे कितपत योग्य आहे?

Pages