जन लोकपाल बिल आणी अण्णा हजारेंचे आंदोलन

Submitted by चाणक्य. on 6 April, 2011 - 12:18

भ्रष्टाचाराच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किंवा माहितीसाठी खालील लिंक पहा.

http://www.indiaagainstcorruption.org/

जन लोकपाल विधेयकावर आपल्या सुचना आपण या ब्लोगवर देउ शकता. अजुन काहि नंबर्/मेल मिळाले की इथे टाकतो!

http://www.indiaagainstcorruption.com/forum/showthread.php?t=11419&page=2

पंतप्रधानांना लिहिण्याचा मसुदा खालीलप्रमाणे. तो वरच्या साइटवरही मिळेल.

Mr. Chief Public Servant,
Manmohan Singh

We have suffered enough due to corruption. We are deeply hurt and disappointed with any lack of a real and meaningful solution from you and your government.

We want change, and we want accountability and we cannot wait any longer to have this! We will not vote for you if an effective anti-corruption bill is not enacted. Not the farce Lokpal Bill proposed by your government, but the peoples “Jan Lokpal Bill”. We want strict and effective punishment for the corrupt. They MUST go to jail! Or you Mr. PM, along with your party, will fall from the people’s grace. We assure you, stand by us, and we will stand by you. The opposite will also hold true.

Your government has appointed a GoM to draft the Lokpal Bill. This GoM includes -
Sharad Pawar,Veerapa Moily and Kapil Sibal. Mr. Pawar and Mr. Moily have a past of corruption and mis-deeds that the entire country if aware of. Mr. Sibal does not feel there was corruption in the 2G scam. Having these people draft the anti-corruption law – is it not an insult to the people of India? How can the corrupt be asked to draft an anti-corruption bill? We urge you to consider the choice put forth by the people – credible names such as Justice Santosh Hegde, Prashant Bhushan, Shanti Bushan and others, to be part of the committee to draft the Lokpal Bill.

Shri Anna Hazare, one of the Greatest Social Reformers India has ever seen has announced a Fast Unto Death beginning April 5th. His demands are extremely beneficial for the future of India. We urge you to immediately accept the demands of the people of India represented by the demands of Shri Anna Hazare lest the discontent among the people grows out of control.

The sentiments against rampant corruption in this country are quickly becoming as strong as those that led to the uprising in Tahrir Square. The honest and hardworking people of this country refuse to be innocent bystanders in the wholesale public looting that is taking place as you read this letter. We request your immediate and strong response to this concern of the people as corruption should be the top priority of your government. If the challenge is not met effectively and promptly, it has the potential of undermining every valuable effort made by upright citizens of this country over the last century - including you. It also has the potential of leaving your government with a legacy of shame.

Tahrir square can yet be a reality in India.

We trust you will take immediate steps to give us our solution, and not force us to take the above steps!

Citizen of India

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अण्णांच्या बाबतीत चाणक्या सारखा, महात्मा फुलें सारखा अपमान राजकारणी लोकांकडून झाला असावा की काय अशी शंका मला यायची. एखादा माणूस सरकारला इतका सळो की पळो करुन सोडतो म्हणजे काय. अण्णा हजारे यांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून बोलणारांनी ते सत्यवादी असल्याचं
नंतर सांगितलं होतं.

अंदरकी बात अशी आहे की याला आर्थिक स्पॉन्सरर मिळेनात. जंतर्मंतर आंदोलनाचा सगळा खर्च भाजप संघाने केला होता. तिथे २४ तास भटारखाना व भोजनाची सोय होती. प्रसिद्धीमाध्यन्माना विकत घेतले गेले होते.
<<

या "अंदरकी बात"चा काही खात्रीशीर पुरावा आहे का तुमच्याकडे ?

व सध्या अण्णांना आंदोलन करायला स्पॉन्सर्स मिळत नाहीत, ह्या तुमच्या दाव्यात अजिबात तथ्य नाही. सध्या 'अवार्ड वापसी गॅंग व अर्बन नक्षली' पुन्हा सक्रिय झालेत त्यांनी मनावर घेतल्यास जंतरमंतरवर एकच काय, आण्णांची दहा आंदोलने ते स्पॉन्सर करु शकतात.

>>खैरनार यांनाही असेच अडगळीत टाकण्यात आले.<<

"अति तिथे माती" हि उक्ती काहि अंशी खैरनार आणि हजारेंच्या बाबतीत लागु पडलेली आहे. खैरनार यांच्याविषयी देखील बाबा कामदेव यांनी पुर्वि लिहिलेलं आठवतंय...

अण्णांसोबतच इथे जनलोकपालाच्या मागणीला पाठिंबा देणारे अनेक जणही गायब आहेत.
माहिती अधिकार कायदा पातळ केल्याने त्यांना *आता* काही फरक पडत नसावा.

मग आपणच वळवायची ना इश्शू कडे चर्चा. अडवलंय कुणी?

Submitted by शहाणा माणूस on 27 July, 2019 - 20:51 >>>

त्यासाठी 2 ओळींच्या वर काहीतरी लिहायची कुवत लागते, जी ट्रोल लोकांकडे उपजतच नसते. त्यांना खवचट लिहिण्यापालिकडे काय येतंय?

>हिंदू धर्माची पिछेहाट होत आहे काय?

हिंदू धर्म खतरे मे....

Submitted by व्यत्यय on 23 July, 2019 - 05:18
>> हा एक ...... , यांची सवय जाणार नाही. माबोवर अजून बऱ्याच घाणी आहेत.

Please cool down. Don't take personally. The fate of such.... is same as.... . These... are very insecure and frustrated. Just ignore these spoons.

https://twitter.com/narendramodi_in/status/253033541447868417

narendramodi_in
‏Verified account @narendramodi_in

. @narendramodi- They say we did revolution by giving RTI but then should they not give the information? In 3 months you need to give info!
12:57 PM - 2 Oct 2012

हे गृहस्थ सध्या कुठे आहेत? काय करतात?

अण्णांनी उपोषण करून केजरीवाल किरण बेदी मनीष शिसोदिया अडी लोकांना पोटापाण्याची सोय केली , लोकपाल आणून भ्रष्टाचार असे तसाच आहे अनिंकेजरिवलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत .. त्यांच्या मंत्र्यांनी केले आहेत... आणि जर तो अण्णांचा शिष्य असेल. तर अण्णा त्याचाविरोधात बोलत जा नाहीत .... असे असल्यामुळे अण्णा लोकपाल आणि भ्रष्ट हा एक फार्स वाटतो, थोडक्यात मराठी माणसाने उपोषण करून केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवले ....

केजरीवालांवर कोणते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत? त्यांच्यावर केंद्र सरकारने सीबीआयकरवी छापे घातले, त्यातून काय निष्पन्न झालं?
की दिल्ली क्रिकेट असोसिएशन मधला भ्रष्टाचार उघड होऊ नये, म्हणून ते छापे होते?
अण्णांचं नाव घेऊन सगळ्यात जास्त फायदा उपटणारे दुसरेच आहेत.

भाजप व्हाया संघपरिवार.
अण्णांच्या आंदोलनामागचे ब्रेन्स विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये होते. आधी बाबा रामदेवला पुढे करून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी स्त्रीवेशात पळ काढल्याने त्याचा फियास्को झाला. मग हजारेंना धरलं.
आंदोलना मागे स्वयंसेवकांची शक्ती होती, हे तर त्यांनी मान्य केलंच आहे.

विनोद राय यांच्या आधीच्या किंवा नंतरच्या कोणाही सी.ए.जी.चं नाव कधी कानावर पडलंय का?

अण्णांच्या आंदोलनामागचे ब्रेन्स विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये होते. आधी बाबा रामदेवला पुढे करून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी स्त्रीवेशात पळ काढल्याने त्याचा फियास्को झाला. मग हजारेंना धरलं.
<<

प्रतिसाद लिहियाच्या आधी तारखा तरी चेक करायच्या दोन्ही आंदोलनाच्या.
आण्णाने एप्रिल २०११ मधे रामलिला मैदानावर नौटंकी केली होती व बाबा रामदेवनी जून महिन्यात.

२०१२-१३ च्या आसपास हिंदूच फ्रँटलाईन आणि इकॉनॉमिकल पोलिटिकल विकलीमध्ये या रामदेव बाबा- अण्णांच्या आंदोलनाचं अचूक विश्लेषण केलेले लेख आले होते बरेच. त्यावेळी ते जपून ठेवायचं विसरलो. आज नक्की कामाला आले असते Proud

>>तपशिलातली चूक मान्य.<<

हे वाचून ती आपली ABP Maza ची दिलगिरी आठवली
"शिर्षकातील चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत"

वरच्या पत्रातलं Mr. Chief Public Servant, आणि प्रधानसेवक ...

बाकी तहरीर स्क्वेअरच्या तोडीच्या आंदोलनाची संभावना आता नौटंकी म्हणून केली जाते आहे, हे युज अँड थ्रोचं उत्तम उदाहरण म्हणावं.
फक्त ते एकट्या अण्णांना लागू झालं. बेदी, व्ही के सिंग, रामदेव इ. ना बक्षीस मिळालं. केजरीवालनी वेगळा मार्ग शोधला.

राजकारण्यांनी लोकपालाची निवड करण्याबद्दल तीव्र आक्षेप असलेले इतके सगळे लोक सध्या कुठे आहेत? माहिती अधिकार कायद्यातील बदलांबद्दल त्यांना काही माहिती करून घ्याविशी वाटली की नाही?

२०१२-१३ च्या आसपास हिंदूच फ्रँटलाईन आणि इकॉनॉमिकल पोलिटिकल विकलीमध्ये या रामदेव बाबा- अण्णांच्या आंदोलनाचं अचूक विश्लेषण केलेले लेख आले होते बरेच.
>>>

आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये शेखर गुप्ताच्या अधिपत्याखालील संपादकीय मंडळाने सातत्याने त्या आंदोलनातील त्रुटी दर्शविल्या होत्या. तेव्हाच्या मीडियाच्या सर्वसाधारण दिशेच्या विरोधात फारच कमी संपादक उभे होते

अण्णा हजारे जाऊ द्या. त्यांच्याक डून त्यांचं काम करून घेतलं गेलंय.
माहिती अधिकार कायद्यातल्या बदलाबद्दल बोला.
https://www.news18.com/news/india/info-officer-suspended-after-rti-shows...

https://www.livelaw.in/cic-directs-disclosure-pm-modis-du-degree-records...

दोन वर्षं जुनी बातमी आहे. मोदींना सांगून सीबीआय चौकशी का नाही करवली? मिश्राजी भाजपमध्य पोचलेत ना?

अण्णांच्या भुरटेपणाचे किस्से खासगीत अनेक पत्रकार, व्यावसायिक सांगतात असे ऐकुन आहे. मी खुद्द एका बिल्डकडून असा किस्सा ऐकला आहे.
अशा माणसावर भरोसा कसा ठेवला लोकांनी?

बातमी जुनी असेल पण भ्रष्टाचार बंद करणार लोकपाल काय करतो आणि अण्णा का केजरीवाल विरुध्द आंदोलन करत नाहीत का आपला तो बाळ्या..... अण्णा पण जाते न्या भ्रष्टाचार बंद करण्यासाठी उपोषण करीत होते.... संगवयाचा मुद्दा केजरीवाल ने अण्णांना बरोबर वापरून घेतले.... आणि सत्ता मिळवली... अण्णा बिचारे असेच बघत राहिले...

बर्बर.
पण तरी एक बारकी शंका. केजरीवालने तुम्ही म्हणताय तो भ्रष्टाचार केलाय, तर मोदींनी त्यांना का मोकळं सोडलं? मागे कार्यालयावर सीबीआयचे छापे पडलेले, ती पॉवर आता नाही का मोदींकडे?

Pages