काय करणार
काय करणार माझ्या चांगल्या आणि वाईट आठवणीनां साठवून जेव्हा मीच या जगात नसणार! कारण अस म्हणतात की मृत्यु हे जगातलं एकमेव सत्य आहे आणी ते तर एक दिवस सगळयांच्याच गळा भेटेल.
काय करणार पुन्हा तेच क्षण जगायची आस ठेऊन जेव्हा मीच त्या क्षणांमध्ये नसणार!
काय करणार ते गोड भारी स्टेटस ठेऊन ,जेव्हा मीच ते बघायला नसणार !
काय करणार त्या निर्जीव फोटो ला तुमचे अनमोल अश्रु दाखवुन तेव्हा मीच ते अश्रु वाटायला या जगात नसणार ,