shraddhak यांचे रंगीबेरंगी पान

आर्त आळवणी, विनवणी, वगैरे

अवतरली हितगुजावर
तव कवितांची त्सुनामी
आवरी रे जरा त्यांना
विनविते पुन्हा पुन्हा मी

लिहिसी तत्काळ कविता,
सेकंद मोकळे मिळता
सर्वत्र त्याच दिसाव्या
केला काय गुन्हा मी...

कविता खूप अप्रतिम(!!!!),
पण काव्यडोस अति झाला...

टारफुला... एका न बदलणार्‍या गावाची कहाणी

'काही गोष्टी कधीच बदलत नाहीत'....

शंकर पाटलांचं 'टारफुला' वाचताना ही गोष्ट अधिकाधिक ठळक होत जाते.