पाप्

पापपुण्याचा जमाखर्च

Submitted by माता on 3 May, 2012 - 03:36

"आनंदाचे डोही आनंद तरंग "
माणूस नेहमी आनंदाच्या शोधात असतो.घरदार,नोकरी पैसा,गाडी,जमीनजुमला,मूलबाळ यातच खरा आनंद आहे असे त्याला वाटते.परंतु हे सगळे मिळाल्यावरही माणूस अतृप्तच असतो.कारण तो शोधात असतो सच्चिदानंद आणि हा सच्चिदानंद ऐहिक गोष्टींमधून मिळत नाही.त्यासाठी त्याला शिरावे लागते अध्यात्मामध्ये.
अध्यात्म म्हणजे काय?२४ तास पोथ्या-पुराण करणे म्हणजे अध्यात्म नव्हे.अध्यात्म म्हणजे कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार.भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
"ममैव अंशो जीवलोके,जीवभूता सनातन:
मानाशाष्ठानी इम्द्रीयांनी ,प्रकृती स्थानिकार्षति /"

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पाप्