सुक्या मासळी साठवणूक बाबत मदत हवी आहे
Submitted by आदू on 14 September, 2020 - 03:40
गावाकडून सुका बाजार आला आहे,पण खारवलेल्या सुरमई ला मीठ सुटून त्यातले पाणी त्या सुरमई सकट अंबाडी सुकट आणि सोड्याला लागलेय आणि सगळं ओलं झालंय,सगळं वेगवेगळ्या कागदी पुड्यात एकाच मोठ्या पिशवीत बांधलं होतं म्हणून बहुतेक सगळं पाणी खेचून सगळेच भिजले
आता सध्या पनवेल मध्ये ऊन पण नाहीये तर हे सगळं कसं सुकवू ???plz लवकर काही उपाय असेल तर सुचवा,सगळं गॅस वर भाजून घेऊ का??मावे नेमका बंद पडला आहे,पण सोडे आणि ती खारी सुरमई कशी भाजता येईल ,
अर्ध्या 1 किलोच्या रेंज मध्ये आहे सगळं
शब्दखुणा: