विवेकानंद केंद्र अध्यात्म

आध्यात्मिक शिबीर, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी

Submitted by मंजूताई on 18 September, 2015 - 05:35

कुठे फिरून आले की लगेच त्या आठवणी लिहून काढायची सवय म्हणा, हौस म्हणा किंवा विरंगुळा म्हणा, आहे खरा! हे काम करायला मजा येते आणि नंतर त्या आठवणी कधीतरी वाचताना गंमत वाटते. पण सगळेच अनुभव व्यक्त करता येतातच असं नाही अन काही वेळा सांगावेसेही वाटत नाही तो आपला सुखद ठेवा असतो... आठवणींच्या गाभार्‍यात मखमली वेष्टणात गुंडाळून ठेवलेला. फक्त आणि फक्त आपणच त्याचे खजिनदार व राखणदार.

Subscribe to RSS - विवेकानंद केंद्र  अध्यात्म