केतकी घाटे व मानसी करंदीकर

ऑयकॉसच्या संचालिका केतकी घाटे - मुलाखत

Submitted by मंजूताई on 11 May, 2015 - 05:36

भारतीय संस्कृती ही पर्यावरण विचारी आणि निसर्गसंवर्धक आहे. प्राचीन संस्कृत वाड्मयात त्याचे दाखले सर्वत्र मिळतात. वराहपुराणात सांगितलंय की -

यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् ।

तावत् तिष्ठान्ति मेदिन्यां संतति, पुत्र पौतृकी ॥

म्हणजे जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, आणि सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. हे वाक्य प्रश्नार्थक झालंय ना?

Subscribe to RSS - केतकी घाटे व मानसी  करंदीकर