घोटाळॆ-गोंधळ _ लग्नसराईतले
लग्न कौटुंबिक सोहळा असला तरि त्याला सामाजिक प्रतिष्ठाही तेवढीच किंबहुना जास्तच असते.
मुलाच किंवा मुलीच लग्न ही जबाबदारी पेलताना कुटुंबाची लक्षणीय त्रेधातिरपिट होते. सर्व चालिरिती, विधि सुरळीत व्हावे
म्हणून अनेक बारिकसारिक गोष्टींचा आराखडा खूप विचारपूर्वक केला जातो.
खरतर, नवरा-नवरी मधे मुहूर्तावर धरलेला अंतर्पाट दोन्ही कुटुंबांच्याही दरम्यान असतो आणि मंगलध्वनि त्यांच्या नात्याची