भारतीय क्रिकेट संघ १९८३ - २०१३ एक आठवण

भारतीय क्रिकेट संघ १९८३ - २०१३ एक आठवण

Submitted by Sanjeev.B on 26 March, 2013 - 06:51

भारता मध्ये क्रिकेट हे धर्म आहे आणि काही क्रिकेटर्स ना देवत्व प्राप्त आहे. भारतात रुढार्थाने क्रिकेट लोकप्रिय झाले ते १९८३ साली आपण विश्वचषक करंडक जिंकल्यानंतर, त्यापुर्वी ही लोकं क्रिकेट चे सामने आवर्जुन पाहायचे व एंजॉय करायचे, पण १९८३ नंतर भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरी मध्ये खास करुन एक दिवसीय सामन्यां मध्ये खुपच सातत्य होते.

प्रस्तुत लेखात आपण भारतीय क्रिकेट संघाची १९८३ सालानंतर बदलते रुप पाहुया. १९८३ नंतर ते आजपर्यंत आपल्या संघा मध्ये नेहमीच वलंयांकित आणि अनुभवी चेहरे होते, त्याचे आढावा आपण घेऊ.

१९८३ चा विश्वविजेता संघ आपण घेऊ :-
सुनील गावस्कर
कृष्णमचारी श्रीकांत

विषय: 
Subscribe to RSS - भारतीय क्रिकेट संघ १९८३ - २०१३ एक आठवण