मलाही कोतबो - श्रीरंग गोखले
Submitted by श्रद्धा_ on 13 September, 2014 - 08:14
कधीपासून मनातल लिहायच होत पण काय करणार कागदाचा वापर कमीत कमी करतो ना मी ...अगदी ऑफिसमध्ये पण कागद वापरत नाही ....अहो अस काय करताय जंगल संपत आली आहेत,झाडांच्या कित्तेक प्रजाती नष्ट होत आहेत (म्हंटल हिथे लिहूया विजेचा अपव्यय झाला तरी काही हरकत नाही तो झाला तरी चालतो बर मला)..
विषय:
शब्दखुणा: