विरोधी पक्षांचे कडबोळे भाजप ला पर्याय ठरू शकते का ?

Submitted by फुरोगामी on 17 July, 2023 - 09:10

२३ जून ला पाटण्यात भाजप विरोधी पक्षांनी बैठक बोलावली होती , त्या बैठकी ला काँग्रेस ,स पा , जे डी एस , टी एम सी ,राष्ट्रवादी , उ बा ठा शिवसेना आणि आप सहित छोट्या मोठया पक्षांचे प्रमुख नेते हजर होते .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांचा भावी पंतप्रधानपदाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवून भाजप ला सत्तेतून खाली कसे खेचायचे यावर चर्चा झाली , तर आप च्या केजरीवाल ने मात्र अध्यादेश विरोधात बैठकीतील पक्षांनी निषेधाचा ठराव पास करावा अपेक्षा ठेवली होती .
पण दिल्लीच्या सत्तेतून केजरीवाल ने बाहेर काढल्याचा राग प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अजून विसरली नसल्यामुळे त्यांनी केजरीवाल ला इग्नोर केले त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील कलगीतुरा अजून मिटलेला नसल्याचे दिसून आले .
त्या नंतर पश्चिम बंगाल मध्ये नेहमीप्रमाणे पंचायत समितीच्या निवडणूका हिंसग्रास्त वातावरणात पार पडल्या .
कोलकत्ता हायकोर्टाने बॅनर्जी सरकारला केंद्र सरकार कडून सी आर पी एफ च्या तुकड्या पुरेशा प्रमाणात बोलाऊन घेवून निवडणुका पार पाडायला सांगितल्या होत्या.
पण ममता ने हलगर्जीपणा दाखवल्या मुळे वेळेवर तुकड्या मतदान केंद्रात पोहोचल्या नाहीत .
परिणामी टी एम सी व्यतिरिक्त इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बळी पडले , त्यामुळे ममता चा निषेध करण्यासाठी बंगाल काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याला म्हणजे अधीरांजन चौधरी ला आंदोलन करावे लागले .
विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडा जाऊ नये म्हणून पश्चिम बंगाल मधील या हिंसाचार युक्त निवडणुका बद्दल राष्ट्रीय काँग्रेसच्या महामहीम गांधी कुटुंबाने मौन राखणे पसंद केले हे विशेष .
अशा प्रकारच्या तडजोडी करून एकट्या भाजप विरोधात तब्बल २४ विरोधी पक्ष आज १७ जुलै ला बँगलोर मध्ये पुन्हा एकत्र येत आहेत , त्यातील ७ पक्षांचे प्रत्येकी एकच खासदार आहेत , तर चार पक्षांचा यापूर्वी एकही खासदार निवडून आलेला नाही.
एकंदरीत विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा भाजप विरोधात वज्रमूठ उगारली आहे , यशस्वी होतील की नाही हे काळच सांगेल ......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फुरोगामी एनडीए च्या बैठकित अडोतीस पक्षांना भाजपन बोलवल ईतकच कशाला बच्चुभाऊंनाभी आमंत्रण दिलय ती काय खिचडी आहे का नी यातुनच बिचारे सदाभाऊ खोत ,जाणकर राणा दाम्पत्य यांना दूर सारल वापरा नी फेका ही भाजपची निती स्पष्ट झाली कारण आता संघ ,भाजपला कळले आहे की मोदींचा करीश्मा बहुमत मिळवू शकणार नाही म्हणून अडोतिस पक्षांची मनधरणी सुरु झाली नी एनडीए ची आठवण आली आणि काय होफुरोगामी गेल्या सत्तर वर्षात जनसंघापासून ते भाजप पावेतो काँग्रेस पराभवासाठी भाजप काय करीत होती याचही उत्तर जरा लेखात देत जा .

Delhi: PM Narendra Modi takes a jibe at the Opposition; says, "In democracy, it is of the people, by the people and for the people. But for the dynastic political parties, it is of the family, by the family and for the family. Family first, nation nothing. This is their motto... There is hatred, corruption and appeasement politics. The country is a victim of the fire of dynastic politics. For them, only their family's growth matters not that of the poor in the country...."

रेकून बोलतानाचा व्हिडियो सुद्धा आहे.
https://twitter.com/ANI/status/1681182380684619776
ऐकताय ना अजित पवार, चिराग पासवान, ज्योतिरादित्य सिंदिया , अदिती तटकरे (हे ताजे आहेत म्हणून फक्त यांचीच नावं लिहिली. इतर शेकड्यांनी असतील.

Oppn has given clean chit (to DMK) despite cases of corruption in Tamil Nadu: PM Modi

आणि अजित पवारांना तुम्ही काय दिलं?

राहुल ने देखील भाजप चे आभार मानावेत नाहीतर शेतकऱ्यांना आलू से सोना बनवायच्या मशीन विकायला लागल्या असत्या Happy

लोकसभेतील रटाळ भाषणांना वैतागलेले खासदार राहुल गांधी ची खासदारकी रद्द केल्यामुळे भाजप वर नक्कीच चिडून असतील.
हमखास मनोरंजन करणाऱ्याला घरी बसवल्या बद्दल Happy

हेच कुणी दुसर्‍याने लिहिलं तर इंडियाचा अपमान केला म्हणून कपडे फेडून रस्त्यात धिंगाणा घालतील हे फुर्र्घामी.
यडपट लेकाचे!

पाकिस्तानातून आलेली बाई यांच्यासाठी लाडकी, अन सोनिया अजूनही परकी इटालियन.

आदिवासींच्या जमीनींतली नैसर्गिक संपदा लुटवण्यासाठी केलेल्या यांच्या कारस्थानांना विरोध करणारे यांच्यासाठी नक्षलवादी.

घराण्याचे संस्कार दाखवून देत सभ्य वागणारे यांच्यासाठी डायनॅस्ट. याच घराण्यतून आलेले मनेका वरूण यांचे लाडाचे.

पाकिस्तानात न जाता हा देश आमचा आहे म्हणणारे, याच देशात जन्माला आलेले मुसलमान यांच्यासाठी परके. चिनी पैसे बाँडमधे घेणारे यांचे नेते. गांधींचा खून करण्यासाठी सुंता करवून घेणारे विषारी सपोले यांचे आदर्श.

विकृत ब्रिजभूषणच्या विरोधि आंदोलन करणारे, शेतकरी, हे सगळे यांच्यासाठी आंदोलनजीवी.

अरे निर्लज्ज द्वेशद्रोही तथाकथित राष्ट्र प्रथम वाल्या भिकार्‍यांनो, तुमच्यासारख्या दुतोंड्यांचे दिवस भरतील तेव्हा सर्वात आधी शेपूट घालून माफिनामे लिहून पुन्हा एकदा संतुलित, अभ्यासू, सभ्य मुखवटे तुम्हीच आधी घालाल.

लेकिन सब याद रखा जायेगा. कर्माचे योग्य ते फळ दिलेच जाइल.

नटव्या नायका पेक्षा बरे.
दुसरे, लोकशाही आहे या देशात. राजेशाही नाही. सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात. स्वतःला अक्कल नसेल तर त्या त्या विषयातील तज्ज्ञांना विचारायचे असते.
पण ते तुमच्या मंद मतीला समजणार नाही.

मोदींच्या दिमतीला बरेच तज्ञ आहेत आणि त्या सगळ्यांच्या मते Modi is good listener; काल परवाच कुठेतरी संजीव सन्याल यांची मुलाखत बघितली. जरा चांगले चॅनेल बघत चला आणि चांगल्या लोकांना फॉलो करा Happy

बाय द वे, त्या सर्वांनी मिळून घ्यायच्या निर्णयप्रक्रियेत सामिल व्हायला शिंदे आणि अजित पवार आज NDA च्या मंचावर हजर होते

अशिक्षित व्यक्ती देशाच्या सर्वोत्तम स्थानी असल्या वर देशाची कशी बिकट अवस्था होते .
त्याचे आताचे सरकार हे उत्तम उदाहरण आहे

मौनी पंतप्रधान नेमून इटालियन काकु स्वतः निर्णय घ्यायची ती लोकशाहीचं होती ना ?
१० वर्षांत काय दिवस आलेत काँग्रेसवर Happy
आज खरगे ने २०२४ ला काँग्रेस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसणार असे जाहीर केले म्हणतात !
राहुलचा डायलॉग I am unfortunately member of parliament मुळे का ?
बाय द वे अलिबाबा ऊर्फ dj ऊर्फ आरा रा रा भाषा जरा जास्तच घासरायला लागली आहे .
आय डी चा आत्मघात करून घ्यायचं फायनलच केलंय का ?

संजीव सन्याल

म्हणजे अनाजी पंत,आणि गोडसे च्य कुळातील.
दगाबाज कुळातील

मौनी पंतप्रधान नेमून इटालियन काकु स्वतः निर्णय घ्यायची ती लोकशाहीचं होती
मनमोहन सिंह हे अतिशय हुशार आणि ज्ञ ज्ञानी व्यक्ती होते उच्च शिक्षित होते.
आता जे आहेत त्यांच्या सारखे पाचवी नापास नव्हते.
मनमोहन बिन्धास्त पत्रकार परिषद घेत होते.
देशात आणि विदेशात .
आता जे आहेत ते एक पत्रकार परिषद घेवु शकत नाहीत.
तेवढी कुवत पण नाही.

नावापुढे टिंब टिंब लावून कंटाळला आणि दुसरे नाव घेऊन आलाय का?
अपमान गिळून परत येतातच पण सरळ काही होत नाहीत Proud

आम्हाला कॉलेजमध्ये प्रोफेसर लेक्चर देत असत तेव्हा मी पण चूप बसून ऐकत असे.(नाही तर दुसरे काय करणार म्हणा.)
प्रोफेसर म्हणायचे, "ए तू रे मख्खा सारखा काय बसला आहेस? सांग DNAचा लॉंग फॉर्म् सांग." इत्यादि.

मोदींच्या दिमतीला बरेच तज्ञ आहेत आणि त्या सगळ्यांच्या मते Modi is good listener; काल परवाच कुठेतरी संजीव सन्याल यांची मुलाखत बघितली. जरा चांग

ही चांगली व्यक्ती.सर्व गुलाम,मनुवादी, गोडसे च्या वृत्तीची लोक जमा करून ठेवली आहेत मोदी नी.
देश विकायला पण कमी करणार नाहीत.
आणि शेन डोक्यात भरलेले ह्यांचे कार्यकर्ते

कॉर्परेट सेक्टर / प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण सक्तीचे नसल्यामुळे गुणवत्तेला प्राधान्य देवून उच्च पदासाठी गोडसे आणि अनाजी पंत कुळातीलच उमेदवार निवडतात .
आणि काही जण मात्र स्वतःच्या कुचकामी बुध्दीचे प्रदर्शन होऊ नये म्हणून बेरोजगारी / भाजप / आणि ब्राह्मणाच्या नावाने खापर फोडत असतात.....

Pages