Submitted by जावेद_खान on 9 November, 2020 - 07:53
२८ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२० दरम्यान बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्याचबरोबर इतर राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील याच काळात पार पडल्या. वाल्मिकी नगर (बिहार) लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा ७ नोव्हेंबरला पार पडली.
बहुतेक सर्वेक्षणामध्ये महागठबंधन बिहार मध्ये बाजी मारेल असे चित्र आहे. मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखतील.
निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. त्याची चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजप 119 गठ 116 लीड
भाजप 119
गठ 116
लीड
अमेरिकेतील निवडणुकीचा शाप
अमेरिकेतील निवडणुकीचा शाप सगळ्यांना लागलेला दिसतोय
बिहार, एकदम इंटरेस्टिंग सुरु
बिहार, एकदम इंटरेस्टिंग सुरु आहे. नक्की कोणाला किती सीट्स मिळतील हे एकदम रात्री उशीराच समजेल, असं वाटतंय.
हो. पक्ष म्हणून Rjd ला bjp
हो. पक्ष म्हणून Rjd ला bjp पेक्षा जास्त लीड आहे आणि अजून बरीच मते मोजायची आहेत.
पिक्चर अभी बाकी है....
ठागबंधन मध्ये
ठगबंधन मध्ये
चाकू छुरी ने वार चालू झाले !
पण अजुन सेनेच्या ग्लोबल टाइम्स संपादकांचे निवडणूक मधील वाताहत बद्दल विचार बाहेर पडलेले दिसत नाहीत !
मुंबई,महाराष्ट्र च्या
मुंबई,महाराष्ट्र च्या बचावासाठी बिहारी,आणि यूपी च्या बेशिस्त लोकांचा विरोध करणाऱ्या सेने ल बिहारी मत कशी देतील.
आणि त्यांनी काही फरक पडत नाही.
महाराष्ट्र फर्स्ट.
आता भाजप एका सीटने पुढे आहे
आता भाजप एका सीटने पुढे आहे राजद पेक्षा. आता ८० टक्के मतमोजणी पूर्ण झाली म्हणतायेत त्यामुळे भाजप जेडीयू येईल असं वाटतंय, त्यांना १२६ आहेत.
आता राजद एका सीटने पुढे.
आता राजद एका सीटने पुढे.
https://www.lokmat.com
https://www.lokmat.com/politics/bihar-election-result-operation-dhanushy...
Bihar Election Result: बिहारमध्येही ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होऊ शकतं; शिवसेना मंत्र्याचा मोठा दावा
आता उद्या बघते कसली कसली
आता उद्या बघते कसली कसली ऑपरेशन होताहेत ती..
बाकी शिवसेना आणि त्यांचे चाणक्य लै पॉवरफुल आहेत.... वेळ नै म्हणून नाहीतर बायडेनच्या जागी ट्रम्पला बरोब्बर बसवले असते......
नितीशकुमारांना सलग चौथ्यांदा
नितीशकुमारांना सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळणार याबद्दल शुभेच्छा..!! किमान या टर्म मधे तरी बिहार्यांना त्यांच्या राज्यात मुबलक रोजगार मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावा...
ंआ।आआमहा।आआमह।आआमहआ।आआमआ।आआम
ंआ।आआमहा।आआमह।आआमहआ।आआमआ।आआम
महा ठग बन्धन निवडून येणार या
महा ठग बन्धन निवडून येणार या एक्झिट पोल च्या निकालानी अनेक जण अर्ध्या हळकुण्डाने पिवळे होवुन तेजस्वि यादव ला मुख्यमन्त्रीपदाचा राज्याभिषेक करुन बसले होते ... सगळ्यान्ची तोन्डे पिवळी पडली बहुतेक !
ज्या उत्साहाने खान नी हा धागा काढला तो उत्साह मावळल्यावर इक्डे फिरकले नसवेत बहुधा !!!
नितीशनि स्वतःच्या पक्षाचे
नितीशनि स्वतःच्या पक्षाचे बलिदान देऊन त्याला तिसर्यावर ढकलून भाजपाला मोठे केले
हेच ठाकरेंचेही झाले असते
74 भारतीय जनता पक्ष आणि 43
74 भारतीय जनता पक्ष आणि 43 जेडीयू
117 चा जागा होतात .
इतर मध्ये 31 सीट आहेत .
त्या मधील कोणते पक्ष nda ला पाठिंबा देतील.
आणि देतील च असे ठाम कसे म्हणता येईल.
Rjd 75 aani काँग्रेस 19
Rjd 75 aani काँग्रेस 19
म्हणजे 94 मग ह्यांना पाठिंबा कोण देणार आहे.
टीव्ही वाले 125 का दाखवत आहेत
टीव्ही वाले 125 का दाखवत आहेत
बाकी जे 31 आहेत त्या मधील
बाकी जे 31 आहेत त्या मधील पक्षांना गृहीत धरले असावे.
८ जण भाज्यपाल नियुक होणार
८ जण भाज्यपाल नियुक होणार असतील किंवा इतर पक्षांच्या आमदारांसोबत करोडोंच्या वाटाघाटी सुरु असतील म्हणुन १२५ सांगत असतील.
टीव्ही वाले 125 का दाखवत आहेत
टीव्ही वाले 125 का दाखवत आहेत>> BJP+JDU+VIP+HAM (NDA) = 125
भाजयंपाल नियुक्त विधान
भाजयंपाल नियुक्त विधान परिषदेत असतात
ते इकडे कौंट होत नाहीत
ते इकडे कौंट होत नाहीत>> हो..
ते इकडे कौंट होत नाहीत>> हो.. पण मला वाटले टिवी वाले विसरले असतील
(No subject)
मुख्मंत्रीपदाची माळ गेली
मुख्मंत्रीपदाची माळ गेली कितेक वर्ष नितीश कुमार च्या गळ्यात तर आहे.
तरी सुद्धा जेडीयू च्या जागा खूपच कमी झाल्या आहेत आणि bjp च्या वाढल्या आहेत .
ह्याचा अर्थ
Jdu कसा काढेल भविष्यात जेडीयू पूर्ण नष्ट होण्याची वाट बघायची की नवीन मार्ग शोधायचा ह्याचा विचार नितीश कुमार नक्की करणार.
एक तर महत्वाची खाती,मुख्यमंत्री पद मागून .
आणि त्याच्या जोरावर bjp च प्रभाव कमी करण्यासाठी.
लोजप 1 येऊनही नाव दाखवत आहेत
लोजप 1 येऊनही नाव दाखवत आहेत
ओवेसी 5 येऊनही पार्टीचे नाव दाखवत नाहीत , अन्य मध्ये दाखवत आहेत
भाजपने केवळ ११० जागा लढविल्या
भाजपने केवळ ११० जागा लढविल्या आणि त्यातल्या ७४ जिंकल्या. तरीही टेक्निकली तो दुसरा मोठा पक्ष ठरलाय.
ऑपरेशन राऊत होणे आवश्यक आहे
ऑपरेशन राऊत होणे आवश्यक आहे
संजय राऊत ह्यांनी त्वरित
संजय राऊत ह्यांनी त्वरित बिहार मध्ये जावून नितीशकुमार ह्यांना मार्गदर्शन करावे .
पण त्यासाठी काकांची फूस हवी..
पण त्यासाठी काकांची फूस हवी...
फडणवीस प्रभारी असल्यामुळे मला
फडणवीस प्रभारी असल्यामुळे मला 99 टक्के खात्री आहे की ते भाजपला विरोधी बेंचवर बसवतील. नितीश तेजस्वी काँग्रेस सगळे एकत्र येऊन सरकार बनवतील.
Pages