सेमीफायनल म्हणून गाजलेल्या पाचही राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि भाजपला कुणी हारवुच शकणार नाही असे म्हणणाऱ्या नेत्यांच्या थोबाडीत जनतेने मतपेटीतून चपराक मारत त्यांचा सत्तेचा माज ऊतरवला.राहुल गांधींना पपु म्हणून हिनावणाऱ्या भाजप नेत्यांचे पप्पा बनुन त्यांनी भाजपला पराभवाची चव चाखायला भाग पाडले.. भाजपच्या यशाला जसे मोदी कारणीभूत ठरले तसेच या ,पराभवालाही तेच कारणीभूत आहेत।त्यांच्या कारभाराला कंटाळून अनेक मित्रपक्ष भाजपला सोडून बाहेर पडले? नोटबंदीचे अपयशं शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव शेतकऱ्याच्या आत्महत्या न झालेला विकास बेरोजगारीत झालेली वाढ पुरी नकेलेली आश्वासने आणि धर्माचे केलेले राजकारण प्रत्येक नेत्यांच्या वाचाळपणा आणिसोनीयांजीवर केलेली जहरी टीका.अशी अनेक कारणे पराभवाला कारणीभूत ठरली.पण हार कुणाची जीत कुणाचि पण फायदा मात्र शिवसेनेला.अशी गंमत झाली. इतके दिवस सेनेला दुर्लक्षित करणाऱ्या भाजपला आता सेनेची गरज भासु लागली आहे आणि आता पत्ते सेनेच्या हातात आहेत .भाजपला युतीची गरज आहे अण्यथा भाजपचा पंराभव अटळ आहे आणि याचाच फायदा घेत शिवसेना भाजपाची अडवणूक करून जास्तिच्या जागा पदरात पाडून घेत मोठ्या भावाचि भुमिका बजावत महाराष्ट्र काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे.
पराभव का झाला.भाजपच्या पराभवाचा फायदा कुणाला।
Submitted by ashokkabade67@g... on 13 December, 2018 - 03:00
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पराभव का झाला ते यातून दिसून
पराभव का झाला ते यातून दिसून येते : https://www.inmarathi.com/anti-incumbency-sentiment-against-nda-governme...
मस्त लेख www.sargunlekhani
मस्त लेख www.sargunlekhani.com
Pages