Submitted by आईची_लेक on 2 October, 2015 - 03:02
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल
लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काँग्रेसमुक्त भारत करणार
काँग्रेसमुक्त भारत करणार म्हणून कोकलणार्याना जयंती साजरी करायला दोनच व्यक्ती सापडल्या... त्याही काँग्रेसच्याच !
पराग, तुम्ही मधल्या काही
पराग, तुम्ही मधल्या काही प्रतिसादांवरून उड्या मारल्यात बघा.
आता बघा, आदरणीय मोदीजींना दर परदेश दौर्यात म.गांधींच्या पुतळ्यासमोर उभे राहून नमस्कार केल्याचा फोटो काढून घ्यावा लागतो. पण त्यामुळे आम्ही म. गांधींकडे पाठ फिरवून उभे राहणार का?
जगातील प्रत्येक विषयातील तज्ञ
जगातील प्रत्येक विषयातील तज्ञ असणार्यांनी प्रतिसादात गाठलेली उंची (!) पाहून त्यांची खरी ओळख पटली.
बेफि, अगदि खर आहे तु बोललास
बेफि,
अगदि खर आहे तु बोललास ते !
मयेकर,सहमत. गांधि आणि बुध्द
मयेकर,सहमत.
गांधि आणि बुध्द हया दोघांमुळेच जगात भारताचि ओळख आहे.गांधिसारख्या जगप्रसिध्द व्यक्तिचा एका नराधमांकडुन निर्घुण खुन व्हावा तोही आपल्या महाराष्ट्रात हा एक मोठाच कलंक आपल्या महाराष्ट्राला लागला आहे तो कधिच पुसला जाणार नाही.
गांधि आणि बुध्द हया
गांधि आणि बुध्द हया दोघांमुळेच जगात भारताचि ओळख आहे>>>>>>
पगारे, मोदी पण बाहेर देशात यांचिच तर नावं घेत असतात ना.
सध्या जगभरात भारताची ओळख
सध्या जगभरात भारताची ओळख मोदींचा देश अशी आहे.
अवांतराबद्दल दिलगीर
मोदींची ओळख कश्यामुळे?
मोदींची ओळख कश्यामुळे? .................... का?
अवांतराबद्दल दिलगीर
बेफीने अत्यंत वाईट जोक मारला
बेफीने अत्यंत वाईट जोक मारला आहे. अति झाले आणि हसु झाले अशी फार वाईट अवस्था सध्या त्यांची झाली आहे. कृपया मायबोलीकरांनी अवस्था समजून घ्यावी ही विनंती
गजाभाऊ | 4 October, 2015 -
गजाभाऊ | 4 October, 2015 - 09:13
बेफि,
अगदि खर आहे तु बोललास ते !
<<
बहुत याराना लगता हय रे
बेफि,काय हि विचित्र
बेफि,काय हि विचित्र प्रतिक्रिया तुमचा खरच पिंजरातला मास्तर झालाय.अहो गांधि, बुध्द ह्यांच्या जगभर प्रसिध्द अशा विचारसरणि आहेत.मोदींकडुन जगाने काय शिकायचे?
>>> सकुरा | 4 October, 2015 -
>>>
सकुरा | 4 October, 2015 - 10:33
मोदींची ओळख कश्यामुळे? .................... का?
अवांतराबद्दल दिलगीर
पिंटूश | 4 October, 2015 - 12:18 नवीन
बेफीने अत्यंत वाईट जोक मारला आहे. अति झाले आणि हसु झाले अशी फार वाईट अवस्था सध्या त्यांची झाली आहे. कृपया मायबोलीकरांनी अवस्था समजून घ्यावी ही विनंती डोळा मारा
दीड मायबोलीकर | 4 October, 2015 - 21:47 नवीन
गजाभाऊ | 4 October, 2015 - 09:13
बेफि,
अगदि खर आहे तु बोललास ते !
<<
बहुत याराना लगता हय रे डोळा मारा
सचिन पगारे | 4 October, 2015 - 22:25 नवीन
बेफि,काय हि विचित्र प्रतिक्रिया तुमचा खरच पिंजरातला मास्तर झालाय.अहो गांधि, बुध्द ह्यांच्या जगभर प्रसिध्द अशा विचारसरणि आहेत.मोदींकडुन जगाने काय शिकायचे?
<<<
एका प्रतिसादात चार......!!!!!!
>>गांधिसारख्या जगप्रसिध्द
>>गांधिसारख्या जगप्रसिध्द व्यक्तिचा एका नराधमांकडुन निर्घुण खुन व्हावा तोही आपल्या महाराष्ट्रात हा एक मोठाच कलंक आपल्या महाराष्ट्राला लागला आहे<<
पगारे, गांधीहत्या महाराष्ट्रात झाली हे तुम्हाला कोणी सांगितलं/कुठे वाचलंत?
त्याना महाराष्ट्रीय व्यक्तीने
त्याना महाराष्ट्रीय व्यक्तीने असे म्हणायचे असणार.
ते मलाही खटकले होते.
किंवा ,
गांधीहत्येचे प्लॅनिंग महाराष्ट्रात झाले असे म्हणायचे असणार.
चारी जणांच्या पोस्टी
चारी जणांच्या पोस्टी झोंबल्यात का? मोदींची ओळख कश्यामुळे सांगा की? पुर्वी विजा का नाकारला गेला ते पण सांगा?
भारतांमुळे मोदीला ओळ्ख आहे.
भारतांमुळे मोदीला ओळ्ख आहे. मोदींमुळे भारत ओळखला जातोय असे म्हणणे हा खोटेपणाचा कळस आहे.
>>>> आणि छोटा लिंबुला <<<<<
>>>> आणि छोटा लिंबुला <<<<< मला बोवा हे संबोधन भारि आवडले....
मोदींमुळे भारत ओळखला जातोय
मोदींमुळे भारत ओळखला जातोय >>> तर्राट होउन लिहिलेले दिसते
गांधी आणि नेहरूंचा देश
गांधी आणि नेहरूंचा देश असल्यामुळे जर्मनीच्या मर्केलबाई आज भारतात आल्या आहेत बहुधा!
हो. गांधीछाप नोटा गोळा करुन
हो. गांधीछाप नोटा गोळा करुन न्यायला आल्यात त्या.
लालबहादुर शास्त्रींना अभिवादन
लालबहादुर शास्त्रींना अभिवादन
सध्या जगभरात भारताची ओळख मोदींचा देश अशी आहे.
>>
सहमत!
लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना कधी अमेरीकेत भारताचा डंका वाजला नव्हता, पण नरेंद्र मोदींच्या कार्यकालात वाजला.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मोदींच्या आधी भारत देश भिकारी होता, पण मोदींनी विकास घडवायला सुरुवात केलीय.
दुर्दैवाने मोदींचा जन्म २ ऑक्टोबरला झाला नाही, अन्यथा हा दिवस यापुढे "मोदी जयंती" म्हणून ओळखला गेला असता असे मला प्रामाणिकपणे वाटते
सध्या जगभरात भारताची ओळख
सध्या जगभरात भारताची ओळख मोदींचा देश अशी आहे.
<<
बेफिं १००% सहमत!
अन्यथा हा दिवस यापुढे "मोदी
अन्यथा हा दिवस यापुढे "मोदी जयंती" म्हणून ओळखला गेला असता असे मला प्रामाणिकपणे वाटते>>
तुम्हाला नक्की काय सुचवायचे आहे कळले नाही. कारण 'जयंती' हा शब्द मृत्यूपश्चात येणार्या जन्मदिवसाला संबोधण्यासाठी वापरला जातो.
नुकत्याच हाती आलेल्या
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मोदींच्या आधी भारत देश भिकारी होता, पण मोदींनी विकास घडवायला सुरुवात केलीय >>>
मस्त कॉमेडीनाईटवाला जोक आहे.. अजुन येऊ द्या. दिवसेंदिवस भक्तांचा मुर्खपणा वाढू लागला आहे.
हे काय आहे सध्या फेसबुक वॉअ
हे काय आहे सध्या फेसबुक वॉअ वर फिरत आहे
.
परत विचारतो, हा लाल बहादुर
परत विचारतो, हा लाल बहादुर शास्त्रींविषयी धागा आहे की मोदींविषयी?
सध्या जगभरात भारताची ओळख
सध्या जगभरात भारताची ओळख मोदींचा देश अशी आहे. >>
बाकी चालू द्या पण हे अति होतय अस वाटत नाही
मोदींच्या आधी भारत देश भिकारी
मोदींच्या आधी भारत देश भिकारी होता, पण मोदींनी विकास घडवायला सुरुवात केलीय.
<<
असहमत, भारत देश हा कधीच भिकारी नव्हता, ह्या घोटाळेबाज व भ्रष्टाचारी कॉंग्रेजने ह्या देशात घोटाळे व भ्रष्टाचार करुन-करुन या देशाला भिकेला लावले.
शास्त्रींच्या धाग्यावर
शास्त्रींच्या धाग्यावर गांधींना ज्यांनी आणले त्यांना आधी विचारा धागा कुणाबद्दल आहे. मग इतरांना विचारा.
परत सांगतो
बाळाजीपंत | 5 October, 2015 -
बाळाजीपंत | 5 October, 2015 - 14:39 नवीन
परत विचारतो, हा लाल बहादुर शास्त्रींविषयी धागा आहे की मोदींविषयी?
<<
पंत, धागा कोणत्याही विषयावर असुद्या, चर्चा फक्त आणि फक्त मोदी व भाजपा सरकार यावरच करायची. हा अड्डा गॅंगचा अजेंडा तुम्हाला माहीत नाही का?
Pages