१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
जाउद्याहो वीणातै, त्यांना तरी
जाउद्याहो वीणातै, त्यांना तरी दुसरा काय विरंगुळा?
भासमान प्रतिमा -
भासमान प्रतिमा -
प्रवासात असण्याची अडचण
प्रवासात असण्याची अडचण तुम्हाला समजलेली नाहीये वाटतं बेफीजी.
कोकणस्थ, विरंगुळा खरंय बरं
कोकणस्थ, विरंगुळा
खरंय बरं का तुमचं. निकालांमुळे अरण्यरूदन तरी किती करावं माणसाने आणि प्रवास तरी
(No subject)
पण "प्रवास" करायला सध्या
पण "प्रवास" करायला सध्या कुठले 'निकाल' लागलेत?
वीणाबैना त्यांच्या जन्माच्या
वीणाबैना त्यांच्या जन्माच्या आधीचेही आठवते आहे हे पाहुन धन्य झालो
प्रवासात असण्याची अडचण
प्रवासात असण्याची अडचण तुम्हाला समजलेली नाहीये वाटतं बेफीजी.>>
मला समजली
वीणाबैना त्यांच्या जन्माच्या
वीणाबैना त्यांच्या जन्माच्या आधीचेही आठवते आहे हे पाहुन धन्य झालो
काउबै तुम्हालाही हो ;).. कितवा पुनर्जन्म म्हणायचा हा?
कितवा पुनर्जन्म म्हणायचा
कितवा पुनर्जन्म म्हणायचा हा?>>त्यांचा तर भविष्यातला पण तयार आहे.
सकाळी सक्काळी कुणाची तंतरली
सकाळी सक्काळी कुणाची तंतरली ?
"आपला कचरा" इथे ही आहे
"आपला कचरा" इथे ही आहे
काही खरं नाही. स्वतःच्या
काही खरं नाही. स्वतःच्या प्रवासाच्या अडचनीबद्दल काही बोलावं तर त्यावर सुद्धा शेरेबाजी सुरू. काय प्रॉब्लेम असावा ? असो.
हे पाहीलंत का ?
ओळखू येतेय का कोण आहे ती ?
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=QVQhyo8ePVk
http://www.google.co.in/url?sa=i&rct=j&q=&esrc=s&source=images&cd=&cad=r...
हेवी ड्रग्जचा परिणाम.
हेवी ड्रग्जचा परिणाम. आधुनिकतेची बळी.
तं....
तं....
झोपी गेलेला जागा झाला
झोपी गेलेला जागा झाला धागा....
वीणा सुरु, तुम्ही दिलेली
वीणा सुरु,
तुम्ही दिलेली छायाचित्रे प्रताधिकार मुक्त आहेत का?
विकु माहीत नाही खरंच. पाहून
विकु
माहीत नाही खरंच. पाहून डिलीट करते.
चमत्कार म्हणायचं ... आज धागा
चमत्कार म्हणायचं ... आज धागा चक्क ४ थ्या पानावर ?
वरती घ्या... धाग्याला...
घेतल बघा.
घेतल बघा.:फिदी:
admin च्या विपूत तक्रारी
admin च्या विपूत तक्रारी चाल्ल्यात कसा घ्यायचा धागा वर .
हाकनाक.....................
त्यांची मंडळी एक पक्षी उडला
त्यांची मंडळी एक पक्षी उडला म्हणुन सुतक पाळत आहेत.
चाटक उडाला वाटत very
चाटक उडाला वाटत very bad.....
चाटक गेला. एहसानफरामोश को
चाटक गेला.
एहसानफरामोश को खुदाने सजा फर्मायी
पिंट्यादादा गेला कंपु झालाय
पिंट्यादादा गेला
कंपु झालाय वेडापिसा
पिंट्यादादा कौन?
पिंट्यादादा कौन?
गाणे आहे ते
गाणे आहे ते
ओके.
ओके.
अरे देवा ,,,इतके प्रतिसाद
अरे देवा ,,,इतके प्रतिसाद !
असु द्या असु द्या . वीणाताई खूपच फेमस झाल्या म्हणा की माबो वर !
।असून हसून वेडी झाले मी. आजून
।असून हसून वेडी झाले मी.
आजून अर्धा सुधा नाही वाच्ला हा धागा.
Pages