१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
नाही तंबोराजी, तुमच्या या
नाही तंबोराजी, तुमच्या या जन्मी तरी नाही समजणार.
- (पितामह) इब्लिस
चला, आता आपल्या खर्या
चला, आता आपल्या खर्या औकातीवर व मूळ स्वभावावर येऊन प्रच्छन्न गालीप्रदान "सुरू" करा पाहू, तंबोरा महोदय
म्हणजे तुम्ही तुमचे नाव, गाव
म्हणजे तुम्ही तुमचे नाव, गाव गुप्त ठेवून इतरांवर चिखल उडवत असता का ?
पण तुम्ही स्त्री आहात हे जसं कळालं आहे तसंच तुमचे खरे नाव सुद्धा कळाले आहे.
तुमच्या वरच्या दोन्ही पोस्ट्स या तुमच्या एकंदर लौकीकाला साजेशाच आहेत. मी तुमच्या पातळीला खाली उतरू शकत नस्सल्याने क्षमस्व !
वीणातैंचा एकाच आठवड्यात
वीणातैंचा एकाच आठवड्यात माबोचा चांगलाच अभ्यास झालेला दिसतोय.
आता मात्र बोर व्हायला लागलं.
खराखुरा आयडी असेल असे वाटत होतं तोपर्यंतच मज्जा येत होती.
आशुचॅम्प +१ सहमत आहे मी
आशुचॅम्प +१ सहमत आहे मी तुमच्याशी.
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा
बाई बाई
मन मोराचा
कसा पिसारा फुलला .
धागा परत आधीपासुन
धागा परत आधीपासुन वाचला.:फिदी:
बेफिकीर तुमची समरी कधी येणार? लिहूनच टाका. वीणाताई मानेना.
रश्मे
रश्मे
तुमचे झाले असेल तर आता
तुमचे झाले असेल तर आता धाग्याच्या मूळ विषयावर या सगळेजण. उथळपणाची उदाहरणे देण्याची अहमहमिका बास झाली आता.
[माझ्यापुरते सांगायचे तर "आयडी" च्या मागे नक्कीच एक जीवंत माणसाचे व्यक्तिमत्व असते इतकेच भान मी ठेवतो, त्याव्यतिरिक्त ते व्यक्तिमत्व स्त्री आहे की पुरुष की अजुन काही, अन आधीच कोणत्या आयडीने आहे वा नाही हे समजून घेण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही. असल्या घोळात पडायची व त्यातच रमायच्या पद्धतीची लागण दहा वर्षांपूर्वीच्या गडावरच्या काही शिष्ट आयड्यान्नी सुरू केली ज्या आयडीज नंतर वाड्यावर शिफ्ट झाल्या व आता परागंदा आहेत. असो.]
येका पार्टीने दुसर्या
येका पार्टीने दुसर्या पार्टीसाठी लावलेला ट्रॅप होता हा असा संशय होतो.... पण आता पक्की खात्री झालीये.....
अॅडमिन आतापर्यंत तरी नक्कीच खुष असणार... मोकळा सापळा पाहुन.... त्यांना कोणतीच कापाकापी करावी न लागल्यामुळ
या या या
या या या
येका पार्टीने दुसर्या
येका पार्टीने दुसर्या पार्टीसाठी लावलेला ट्रॅप होता हा असा संशय होतो. >

दक्षिणा. काय करणार. खरच गम्मत
दक्षिणा.:फिदी: काय करणार. खरच गम्मत आली. मला वाटलच नव्हते ते या वीणाताई ड्यु असतील म्हणून. म्हणून मी फुकटचा सल्ला ( नेहेमीप्रमाणे.:फिदी:) द्यायला गेले. मग मयेकरान्ची लिन्क पाहिल्यावर उलगडा झाला. जनरली, कुणीही आपला फोटो वा इतरान्चा देखील ( नट-नट्या, निसर्ग) पटकन लावत नाही. पण वाटले असेल काहीतरी फेसबुकची सवय वगैरे. कारण मी फेसबुक, ट्विटर वगैरे वापरत नाही, त्यामुळे बाकी जास्त माहीत नाही.
इब्लिस, रिया चाणाक्ष आहेत, ह्या कोण ते ओळखलेले दिसतेय. असो, कधीतरी जाल्यात गावतीलच. वीणाताई.:दिवा:
>>>> येका पार्टीने दुसर्या
>>>> येका पार्टीने दुसर्या पार्टीसाठी लावलेला ट्रॅप होता हा असा संशय होतो.... पण आता पक्की खात्री झालीये..... <<<<
असेल, तसेही असेल.
इव्हन मलाही हाकारण्यात आले होते पहिल्या दुसर्या पेजवरच की लिव्हा आता काहितरी. त्यावरुन अंदाज बांधता येतो की काय विचारसरणिच्या लोकांकरता विरुद्ध बाजूच्या कोणत्या विचारसरणिच्या लोकान्नी हा ट्रॅप लावला होता.
अरेच्च्या असे हाय
अरेच्च्या असे हाय व्हयं
लिंबुभाउ लय हुश्शार
<<<<आता मात्र बोर व्हायला
<<<<आता मात्र बोर व्हायला लागलं.
खराखुरा आयडी असेल असे वाटत होतं तोपर्यंतच मज्जा येत होती>>> + ११
आता मात्र बोर व्हायला
आता मात्र बोर व्हायला लागलं.
खराखुरा आयडी असेल असे वाटत होतं तोपर्यंतच मज्जा येत होती
>>>>
हे फारसे पटले नाही, खराखुरा आयडी होता तर त्याच्या धाग्यावर गोंधळ घालून त्याला त्रास/मनस्ताप द्या आणि मजा लुटा, असा फील आला. हे तर रॅगिंग झाले ना.
हे तर रॅगिंग झाले ना>>>>.
हे तर रॅगिंग झाले ना>>>>. रॅगिन्ग कसले आलेय यात? उलट नवीन आय डी असता, तर असे फोटो पण छापले नसते. इतर साईट बघीतल्याने अस्खलित मराठी लिहीता येते हे मान्य आहे, पण हे म्हणजे अती झाले नी हसू आले असे आहे.
लिंबुटिंबू आणि ऋन्मेSSष यांना
लिंबुटिंबू आणि ऋन्मेSSष यांना अनुमोदन.
आज झालेल्या आरोपांनी झोप लागली नाही.
व्वा वा ऋन्मेष फारच मोठे
व्वा वा ऋन्मेष फारच मोठे तत्वज्ञान दिले
दिवसा कोणी झोपते का ?
दिवसा कोणी झोपते का ?
त्या सध्या भारताबाहेर रहातात
त्या सध्या भारताबाहेर रहातात म्हणे.:अओ:
कुठे? झाडावर?
कुठे? झाडावर?
झाडावर नाही ग. बहुतेक
झाडावर नाही ग. बहुतेक अमेरीकेत अस काहीस. झाडावर त्या काय रहाणार? त्यानीच मायबोली च्या बर्याच जणाना झाड बनवलय.:फिदी:
ऋन्म्या तु गब्बस.
ऋन्म्या तु गब्बस.
हे अजून चाल्लंय?
हे अजून चाल्लंय?
ऋन्म्या तु गब्बस>>>> मी इथे
ऋन्म्या तु गब्बस>>>> मी इथे गब्बस च्या ऐवजी गब्बर वाचले.:हाहा:
गब्बर म्हणू नका. नाहीतर
गब्बर म्हणू नका. नाहीतर शोलेचा (आणखी एक) रीमेक येतोय आणि त्यात शाहरुख गब्बरच्या रोल मधे फिट दिसेल अशा पोष्टी येतील आणि मग पुढच्या दोनशे पोष्टींची बेगमी
मी पण गब्बर वाचले .. आणि
मी पण गब्बर वाचले .. आणि वाचून चक्क लाजलोही
त्यानीच मायबोली च्या बर्याच
त्यानीच मायबोली च्या बर्याच जणाना झाड बनवलय. >> झाड बनवले की हरभर्याच्या झाडावर चढवले
बाकी काही जण दणकुन आपटलेत 
Pages