फिफ्टी फिफ्टीच्या फारमुल्यावर निवडणुकीआधी अडुन बसलेले शिवसेना अध्यक्ष अमित शहांनी चर्चा केल्यानंतर अचानक युतीत सामील होवून कमी जागा घेवून युती करत एकत्रीत येवून निवडणुकीला सामोरे गेले पत्रकारांनी अनेकवेळा विचारुन ही आमचे ठरले असते म्हणत भाषण देत राहिले ते उगाच नव्हे.शहांनी सेनाप्रमुखांना निश्चितच काही तरी देण्याचे आश्वासन दिलेले असावे चाणक्यांनी निवडणूकीआधि २२० पारच्या एक्झिट पोलच्या अंदाजावर अती विश्र्वास ठेवत ठरवले असावे की आश्वासन द्यायला हरकत नाही भाजपलाच बहुमत मिळाले म्हणजे आश्वासन पाळले नाही तरी सेनेला मागच्या प्रमाणे नाइलाजाने फरफटत सरकारमध्ये सामील व्हावेच लागेल,पण जनतेने एकट्या भाजपला बहुमतापासुन दुरच ठेवले आणि सेना किंगमेकरच्या भुमिकेत आली तेंव्हा तीने ठरल्याप्रमाणे वाटा मीळावा यासाठी ताणुन धरलेले आहे सेनेला मुख्यमंत्री पद हवे आहे कारण निवडणूक आधि शहांनी तसे आश्वासन दिलेले असावे आता या तिढयापासुन चाणक्य महोदय पळ काढत आहेत कारण ते विश्वास गमावून बसले आहेत सेना आता तडजोडीत त्यांच्यावर विश्र्वास ठेवणार नाही.काल एका चॅनलवर पत्रकार वांरवार चाणक्य दूर का आहेत हा प्रश्न विचारत होता त्याच प्रश्नांचे हे उत्तर आहे.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
तुमचे सगळे धागे मला 2 2 वेळ
तुमचे सगळे धागे मला 2 2 वेळ का दिसत आहेत बरे?
याला ललितलेखन का म्हणावं?
याला ललितलेखन का म्हणावं?
त्यांना सम अंकांबद्दल (even
त्यांना सम अंकांबद्दल (even numbers) ओसीडी असावा आणि ललिताबद्दल ओब्सेशन.
उद्या मोदी शहांनी शब्द टाकला
उद्या मोदी शहांनी शब्द टाकला आणि राऊत यांनी हाड करत उडवून लावला तर काय ईज्जत राहील.
आणि राऊत यांचा फॉर्म बघता ते ट्रंपलाही फाट्यावर मारतील असे वाटतेय सध्या
आज पुन्हा बोलले
मुख्यमंत्री सेनेचाच !
आमचं सगळंच ठरलेलं आहे
आमचं सगळंच ठरलेलं आहे म्हणनार्यांचे हे वांधे आहेत जर काहीच ठरलं नसतं तर काय करनार होते.अवकाळी पावसाची मदत द्यायची घोषना तर केली पण ..
राऊत यांचा फॉर्म बघता ते
राऊत यांचा फॉर्म बघता ते ट्रंपलाही फाट्यावर मारतील असे वाटतेय सध्या>>
काँग्रेसला साफ करणार होते,
काँग्रेसला साफ करणार होते,
पण इथे सेनेकडूनच 50 % वस्त्रहरण झाले.
सेना टक्केवारी स्वप्नात तरी सोडेल का ?
ढाई साल के लिये महाराष्ट्र की सत्ता नहीं छोड़ी जा रही!!
और कहते है कि देश के लिये घर छोड़ दिया था ..
चाणक्याची गरज नाही.
चाणक्याची गरज नाही. चंद्रगुप्त एकटा परिस्थिती हाताळण्यासाठी समर्थ आहे.
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2496066447174916&id=10000314...
चाणक्य मंडळ कोण?
चाणक्य मंडळ कोण?
और कहते है कि देश के लिये घर
और कहते है कि देश के लिये घर छोड़ दिया था .. >>
सेनेने भाजपाच्या नाकात दम
सेनेने भाजपाच्या नाकात दम आणला आहे....
संजय डोक्याला त्रास देणारेच असतात.... संजय जोशी... संजय राऊत.
http://bollywoodscan.com
http://bollywoodscan.com/maharashtra-politics-current-situation.html
कुणालाच अल्पमतातलं सरकार करून
कुणालाच अल्पमतातलं सरकार करून, लगाम दुसऱ्या हाती ठेवून आपटी खायची नाही.
राष्ट्रपती राजवट आली तर बरंय. भत्ते बंद.
भाजपाचे चाणक्य आपली चाल
भाजपाचे चाणक्य आपली चाल खेळलेले आहेत
आता इतर बोलके, जाणते, पदातुर वगैरे नेतेमंडळी काय करतायत ते बघायचे!
गिरे तो भी टांग उपर
गिरे तो भी टांग उपर
राजकारण न कळणाऱ्या लोकांनी
राजकारण न कळणाऱ्या लोकांनी जाऊन पोगो बघावे
***************ब्रेकिन्ग
***************ब्रेकिन्ग न्युज ********************* देवेन्द्र फडणिसने राजिनामा दिला.
बर्र ,मग?
बर्र ,मग?
देवेन्द्र फडणिसने राजिनामा
देवेन्द्र फडणिसने राजिनामा दिला.
नवीन Submitted by DJ.. on 8 November, 2019 - 16:31 >>
फडणिस नाही रे भावा, फडणवीस...
बाकी, कान्दामुळा काय म्हणतोय?
विधानसभा निवडणुकीचे
विधानसभा निवडणुकीचे लागल्यानंतर इतक्या दिवसात सरकार स्थापन का होऊ शकले नाही ? त्यामागे काय कारणे होती? ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला नव्हता. उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यामध्ये सुद्धा असा काही निर्णय झाला नव्हता हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला होता असे म्हटले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय बोलणार? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. मी स्वत: मातोश्रीवर फोन केले पण उद्धव ठाकरेंनी ते फोन उचलले नाहीत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कान्दामुळा ?
कान्दामुळा ?
पूर्वी एकदा सेना भाजप युतीत
पूर्वी एकदा सेना भाजप युतीत सेना जास्त जागा जिंकली होती , पण भाजपाने कमी जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद मागितले व पाठिंबा दिला नाही
म्हणून मग अखेर काँग्रेस सरकार आले
हे कधी झाले होते ?
99
99