Submitted by हस्तर on 3 June, 2019 - 08:06
नुकताच दे दे प्यार दे नावाचा चित्रपट बघितला
खफ वर चर्चा झाली
ह्यात अजय देवगण व तब्बू ह्यांचे लग्न झाले पण डिवोर्स नाही
वेगळे राहतात
अजय देवगण भेटायला जातो ,मुलीच्या सासुरवाडीला मामा आहे असे सांगावे लागते
शेवटी त्याला तबुकडून राखी बांधावी लागते ,हे बरोबर नाही वाटले
परत त्याची आणि तब्बू ची शैय्या सोबत पण होते राखी हातावर असून
बाकी चित्रपट cool व चांगला पण हे scene ची गरज नव्हती
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लोक हस्तरला बघायला जातात, इथं
लोक हस्तरला बघायला जातात, इथं तर...
Jaime and cersei complex asel
Jaime and cersei complex asel
गॉट इट
गॉट इट
मुळात असा चित्रपट बघणे हेच
मुळात असा चित्रपट बघणे हेच मला आक्षेपार्ह वाटतं
हा पिचचर कफही आला होता??,
हा पिचचर कफही आला होता??,
> मुलीच्या सासुरवाडीला मामा
> मुलीच्या सासुरवाडीला मामा आहे असे सांगावे लागते > एवढी मोठी मुलगी दाखवली आहे त्यांची?
अजय देवगण असेच पिक्चर आणी
अजय देवगण असेच पिक्चर आणी जाहिराती करतो