सादर चित्रपट आक्षेपार्ह नाही ?

Submitted by हस्तर on 3 June, 2019 - 08:06

नुकताच दे दे प्यार दे नावाचा चित्रपट बघितला
खफ वर चर्चा झाली

ह्यात अजय देवगण व तब्बू ह्यांचे लग्न झाले पण डिवोर्स नाही
वेगळे राहतात
अजय देवगण भेटायला जातो ,मुलीच्या सासुरवाडीला मामा आहे असे सांगावे लागते

शेवटी त्याला तबुकडून राखी बांधावी लागते ,हे बरोबर नाही वाटले

परत त्याची आणि तब्बू ची शैय्या सोबत पण होते राखी हातावर असून

बाकी चित्रपट cool व चांगला पण हे scene ची गरज नव्हती

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults