Submitted by विजय देशमुख on 31 August, 2013 - 04:26
आजकाल बोलघेवड्यांची कमतरता नाही. अश्या काही मुद्यांवर आपले काही गुद्दे येऊ द्या.
एक माझाच :-
पंतप्रधान :- भारत १९९१ च्या परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे खंडन.
- अगदी बरोबर. परिस्थीती त्याहीपेक्षा वाईट आहे. १९९१ कडे वाटचाल, म्हणजे परिस्थितीत सुधारणा म्हणावी लागेल.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
काय
काय पीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीट लावलीय. एकामागून एक धागे काढत सुटायचं, कशाला काही मेळ नाही. स्वतःचं तरी स्वतःला काही कळतं का ? कैच्याकै. फॉर युवर काईण्ड इन्फर्मेशन २०१३ मधून १४ ला जाता येतं, १५ ला जातं येतं, १९९१ ला कसं जाता येईल ? आणि देश कसा काय जाईल ? त्याला काय पाय आहेत कि चाकं आहेत ?
अहो कुणीपण, लक्ष घालताय ना ?
छान आहे विषय, पण फक्त
छान आहे विषय, पण फक्त राजकारणावरच लिहायचे का ?????
राजकारण हा विषयच असा आहे की
राजकारण हा विषयच असा आहे की तो कधीही कुठेही निघाला की मुद्दे आणि गुद्दे चालू होतात.