Submitted by अभय आर्वीकर on 9 March, 2017 - 13:32
दिनांक : २५-०२-२०१७
**************
**************
**************
**************
**************
दिनांक : २६-०२-२०१७
**************
**************
**************
**************
**************
**************
**************
**************
**************
दिनांक : २७-०२-२०१७
**************
**************
**************
**************
**************
**************
**************
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या सर्व बातम्या इथे संकलित
या सर्व बातम्या इथे संकलित करून दिल्याबद्दल धन्यवाद. एरवी महाराष्ट्राबाहेर राहताना अशा बातम्या वाचनात येत नाहीत.
संमेलनाची कल्पना स्तुत्य आहे पण त्यातून काही ठोस बदलाला चालन मिळते/मिळाली का? हे जाणून घेण्यात निश्चित रस आहे
होय. नक्कीच चालना मिळत आहे.
होय. नक्कीच चालना मिळत आहे.
शेतीशी तसा काहीही संबंध नसणारी लेखक/कवी मंडळीसुद्धा दमदारपणे शेतीविषय हाताळायला लागली, आपल्या माबोकर विनिता या त्यापैकी एक. गझलेसारख्या शृंगारिक काव्यविधेत मोठ्या प्रमाणावर शेती विषयाचा चंचुप्रवेश झाला या सारख्या बदलांना प्राथमिक उपलब्धी म्हणता येईल.
पण यातून काय बदलाची अपेक्षा आहे, त्याविषयी यथावकाश नक्कीच सविस्तर लिहितो.
आपल्या माबोकर विनिता या
आपल्या माबोकर विनिता या त्यापैकी एक. >> धन्यवाद सर __/\__
खरे तर मुटे सरांमुळेच शेतकरी साहित्य या विषयाकडे वळले. सर्व श्रेय त्यांचे आहे. विदर्भात शेतकरी साहित्य संमेलने घेवून त्यांनी आम्हांला त्या भागाचे दर्शन घडवले. त्यांच्या कार्यापुढे आमचे काम काहिच नाही.
यावेळी यायला जमले नाही याचे फार वाईट वाटले. पण मी मनाने शेतकरी साहित्य संमेलनात सहभागी होते हे खरे!!