शाळेत येवून मला महिना होत आला होता. होस्टेलच्या जेवनाची हळु हळु सवय होवू लागली होती. तिथलं जेवन म्हणजे ज्वारीची भाकरी आणि पाणचटशी भाजी असो त्याबद्दल पुढे माहिती येईलच. अजुन आमच्या कुरापती चालु झाल्या नव्हत्या कारण आमची एकमेकाशी मैत्री अजुन झाली नव्हती आणि आमचा शाळेतील पहिलाच वर्ष होता. आमच्या कुरापतीला सुरुवात झाली इयत्ता नववी पासुन. माझा एक मीत्र होता आठविला, करन नावाचा. आमची मैत्री फक्त बोलण्या चालण्या पुरतीच मर्यादीत होती. माझा आठविला पहीला नंबर आला होता. माझी टक्केवारी ऐंशीच्या वर होती त्यामुळे मला शिक्षक वर्गात मित्रात चांगलाच मान होता. नवव्या वर्गात मी शाळेच्या पहिल्याच दिवशी नंबर लावला.पाच सहा दिवसानी करन आणि दिनेश आले त्याच्या सोबत दोन नवी टाळकी होती. ते दोघे पन नववीतच होते. माझ्या सोबत माझा चुलत भाऊ पण आला होता नवव्या वर्गात शीकायला. संध्याकाळी जेवन झाल्यावर आम्हा सर्वांची एकमेकासोबत ओळख झाली. मी, माझा चुलत भाऊ बाबुलाल, करण, दिनेश, प्रकाश आणि संतोष असा आमचा सहाचा ग्रुप तयार झाला.आमचा ग्रुप महीन्यातच गाजला.त्याला कारणही तसेच होते, अभ्यासात चार हुशार, कबड्डीच्या टीम मधे पाच, खो खो मधे चार,क्रिकेट मधे सहा, व्हालीबाल मधे चार आणि टवाळकीत अक्खा ग्रुप.महिना झाला नसेल शाळेला,पहिली तासिका नुकतीच चालु होती तेवड्यात एका सुंदर
आश्रमातील कुरापती भाग-2
Submitted by शेषराव on 9 May, 2014 - 03:33
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त च आहे हा भाग. पुढच्या
मस्त च आहे हा भाग.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
(No subject)
.... वाचातोय... पुढे लिहित
.... वाचातोय... पुढे लिहित राहा!
मला वाटलं आसाराम आश्रमातील
मला वाटलं आसाराम आश्रमातील कुरापती असतील..हे तर तिसरच आहे काही(च्या काही) तरी!!
मला वाटलं आसाराम आश्रमातील
मला वाटलं आसाराम आश्रमातील कुरापती असतील..हे तर तिसरच आहे>>>>>>>>>>>:हाहा:
अहो शेषराव पूर्ण करा हळू हळू. त्रोटक लिहू नका.
मलाही आसारामच वाटला होता
मलाही आसारामच वाटला होता
आसाराम म्हणु
आसाराम म्हणु नका........
.
.
.
.
.
.
.
..
.
गामा येतील पळत पळत
मी "हा भाग मस्त च आहे" असे
मी "हा भाग मस्त च आहे" असे म्हणले तेंव्हा एक च ओळ दिसत होती.
एक च ओळ होती म्हणुन सहन करणे शक्य होते. म्हणुन मस्त म्हणले.
आता नाही.
सहाचा ग्रुप तयार झाला.आमचा
सहाचा ग्रुप तयार झाला.आमचा ग्रुप महीन्यातच गाजला.त्याला कारणही तसेच होते, अभ्यासात चार हुशार, कबड्डीच्या टीम मधे पाच, खो खो मधे चार,क्रिकेट मधे सहा, व्हालीबाल मधे चार आणि टवाळकीत अक्खा ग्रुप.>>
अभ्यासात - ४
कब्बडीत - ५
खोखो - ४
क्रिकेट - ६
व्हॉलिबॉल -४
एकुण = २३ जण ग्रुप मधे होतीत
Uday, tyatale kahi kahi
Uday, tyatale kahi kahi khelat common pan hote na.
शक्य आहे काय ? आमच्या शाळेत
शक्य आहे काय ? आमच्या शाळेत जे लोक क्रिकेट मधे होतीत त्यांना खोखो मधे चांस नाही कब्बडीत नाही आणि
आणि जी अभ्यासात हुशार होतीत ते खेळात मठ्ठ होतीत ...
अभ्यासात - ४ कब्बडीत - ५ खोखो
अभ्यासात - ४

कब्बडीत - ५
खोखो - ४
क्रिकेट - ६
व्हॉलिबॉल -४>>>
उदयन हे 'इन्टरसेक्शन' थियरी प्रमाणे असावं
अग्निभाउ,....................
अग्निभाउ,..................... तुम्ही श्री केदार यांचे कुंभमेळ्यात हरवलेले भाउ का हो ?
लगेच चित्र वगैरे थिअरी वगरे मांडलीत म्हणुन विचारले