शासन(सरकार)

उमेद्वार, शौचालय आणि ग्रामसभा

0

नमस्कार मंडळी,
आजच महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत हास्यास्पद निर्णय वाचण्यात आला त्याविषयी थोडेसे.


पार्श्वभूमी:

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे घरात शौचालय असणे सक्तीचे आहे आणि ते असल्याचे प्रमाणपत्र त्याने उमेदवारी अर्जासोबत सादर करणे गरजेचे आहे.
परंतु हे असले प्रमाणपत्र घेणे काहीजणांना कमीपणाचे वाटत असावे म्हणून निवडणुका तोंडावर येईपर्यंत ते झोपलेले असतात.

सरकारने काय केले:

बेल्लारीच्या पोटनिवडणुकीचा निकाल

0

बेल्लारीच्या पोट निवडणुकीचा निकाल इंटरेस्टिंग आहे. मूळ भाजपचे पण आता बंडखोर उमेदवार श्रीरामुलू (चुभूद्याघ्या) अपक्ष म्हणून विजयी झाले. भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. एकूण मतांची संख्या (जी आमदारकी च्या निवडणुकीच्या मानाने फार कमी वाटते) पाहता ४७,००० मतांचा फरक जबरदस्त आहे.

हा मतदारसंघ म्हणजे त्या सगळ्या मायनिंग स्कॅण्डलचाच ना?

सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराविरूद्ध लोकांनी दिलेला निकाल म्हणावे तर हे श्रीरामुलू यात अडकलेल्या रेड्डी बंधूंचेच उमेदवार्/साथीदार आहेत असा आरोप आहे.

कापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली

0

कापूसप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीत
शेतकरी संघटनेचा सरकारवर हल्लाबोल

शरद पवार यांच्यावर हल्ला

0
Average: 7 (1 vote)

आत्ताच टीव्हीवर स्टार माझा या वाहिनीने एका शीख तरुणाने केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना एक थप्पड लावल्याचे व एक लहानसे शस्त्र काढून धमकी दिल्याचे दृष्य पाहायला मिळाले. प्रमोद देव काका यांनी हे प्रथम पाहिल्यानंतर हे समजले व टीव्हीवर पाहिले.

हवालदिल झालेले पवारसाहेब निघून चालले होते व त्या प्रकारावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते याचे आश्चर्य वाटले. अर्थातच, ते तरी अचानक काय करणार म्हणा!

१. सुरक्षा व्यवस्था बोंबलल्याचे लक्षण

२. शरद पवार यांच्याबद्दल रोष आहे.

३. सामान्य नागरीक या पातळीला उतरत आहेत. (हे त्याने वाढत्या महागाईमुळे केले असे समजते)

ईशरत

0

आजच्या लोकमत मधील ही बातमी वाचली.
तुमच्या माहीतीसाठी बातमी कॉपीपेस्ट करीत आहे.:

चकमक बनावट होती.. एसआयटीचा धक्कादायक अहवाल, मोदींना जबर हादरा

अहमदाबाद। दि. २१ (वृत्तसंस्था)
मुंब्रा येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी इशरत जहाँ आणि अन्य तिघांचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर पूर्णपणे बनावट होते आणि एन्काउंटरच्या आधीच त्यांना ठार मारण्यात आले होते, असा खळबळजनक अहवाल गुजरात उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज सादर केला.

अधिवास दाखला (Domicile Certificate) कसा मिळवावा?

0

पुण्यात १२ वीत असलेल्या विद्यार्थ्यांकडे १२ वी परीक्षेनंतर पुढील प्रवेशासाठी अधिवास दाखला (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे. हा दाखला कसा व कोठून मिळतो? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

महालेखापरीक्षण कितपत संवेदनाशील आहे?

0
Average: 6 (1 vote)

लोकहो,

भारताच्या महालेखपालांच्या दिल्लीतील मुख्यालयाचं कामकाज, लेखा यांचे परीक्षण ‘ऑडिट एजन्सी ऑफ ऑस्ट्रेलिया’कडून होणार आहे!

वरील बातमीस पुष्टी : http://www.indianexpress.com/news/a-150yearold-watchdog-with-more-bite-t...

देशबाह्य संस्थेला भारताच्या महत्त्वाच्या खात्याचे परीक्षण करायला द्यावे का? यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होते का?

कृपया अधिक विचारमंथन व्हावे.

आपला नम्र,
-गामा पैलवान

मोदींचे उपोषण - डॉ. विनायक सेन आणि पेड न्युज

0

आजचे रविवारचे वर्तमान पत्र गाजतय ते काल शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे सुरु झालेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय आत्मशुध्दी उपोषणाच्या बातमीने तसेच त्यांच्यावर पुण्यात टिका करणारे डॉ. विनायक सेन यांच्या बातमीने.

मोदींचे विकास घडवण्याचे कर्तुत्व हा राजकारणातला वस्तुपाठ झाला आहे. अनेक राज्यातले लोक, अनेक पक्षातले लोक अभ्यास दौरे आयोजीत करुन या विकास प्रक्रियेचे मर्म समजाऊन घेत आहेत.

फक्त ग्रूप सभासदांसाठी

राहुल गांधी- एक औत्सुक्याचा (?) विषय....

0

राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय....

हे मला ई मेलमधून ढकलपत्रातून आले...

राहुल गांधी : जे काही UP मध्ये घडले ते पाहून मला भारतीय म्हणवून घेण्यास लाज
वाटते.....

थांबा!!!! भारताच्या युवराजचे हे शब्द ऐकून तुम्ही लगेच UP शिव्या द्यायला
सुरुवात करू नका...

थोडेसे युवराज आणि त्याची आई यांच्या बद्दल जाणून घ्या....

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळ मिळून उत्तरप्रदेशवर कॉंग्रेसचेच
राज्य होते. फक्त आणीबाणी आणि काही बदली सरकार सोडून कॉंग्रेसच सत्तेवर होते
(१९३९ ते १९८९ याकाळामध्ये)
स्वातंत्र्य मिळाल्या पासून आत्ता पर्यंत झालेल्या १४ पंतप्रधानापैकी ८