राजकीय नेतृत्व

राजकीय नेतृत्व : दुष्काळ विकासाच्या इच्छाशक्तीचा,संसद ६० वर्षे

Submitted by prasadj21 on 16 May, 2012 - 04:48

भारतीय Parliament-House-Or-Sansad-Bhawan-Delhi-Picture-2.jpg पूर्ण झाली. संसद सदस्यांनी आपण ६० वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन बलस्थाने अधिक मजबूत करणे तर अडचणींवर उपाय शोधणे अपेक्षित होते. पण संसदेत उत्सव होण्यापलीकडे काहीच झाले नाही. संसद आणि गोंधळ हे समानार्थी शब्द झाले आहेत. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ असताना ६० वर्षानंतरही समस्या आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काही अंशी वाढच झाली आहे.कुठलेही क्षेत्र घ्या फक्त गोंधळ आणि बजबजपुरी माजली आहे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - राजकीय नेतृत्व