केरळमध्ये ३ मुले असणार्याना तुरुंगवासाची शिक्षा?
Submitted by जागोमोहनप्यारे on 30 September, 2011 - 11:57
केरळमध्ये ३ मुले असणार्याना तुरुंगवासाची शिक्षा?
केरळमध्ये ३ किंवा अधिक मुले असनार्याना तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा कायदा होणार आहे म्हणे! महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात अस कायदा करावा काय?
याबाबत अल्पसंख्यांकांचा दृष्टीकोन कसा असू शकेल? हिंदुंच्यातही पूर्वी बहुपत्नित्वाची आणि भरपूर मुले असण्याची प्रथा होती... ध्रुवबाळाच्या वडिलाना आवडती आणि नावडती अशा दोन बायका होत्या. कृष्णाला १६००० होत्या. पांडवाना , दशरथाला अनेक पत्नी होत्या.. छत्रपती शिवाजी महाराजाना ८ ( की ९) होत्या..
विषय: