लग्नसंस्था

|| रेशीमगाठी ||

Submitted by शांतीसुधा on 28 June, 2011 - 14:44

रेशीमगाठी, म्हंटलं तरी करकचून आवळता येत नाहीत आणि जर खरंच मनाचे बंध जुळलेले असतील तर गाठ सैल असली तरी सुटत नाहीत. मग त्या रेशीमगाठी लग्नाआधीच्या परिचयातून, प्रेमातून निर्माण झाल्या असोत किंवा अगदी व्यवस्थित कांदेपोहे खाऊन बांधलेल्या असोत.... आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या रेशीमगाठी बर्‍याचवेळा इतक्या करकचून आवळलेल्या असतात की त्यात दोघांपैकी एकाचा किंवा काहीवेळा दोघांचाही आणि पर्यायाने त्या पूर्ण कुटुंबाचा बळी दिला-घेतला जातो.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - लग्नसंस्था