ग्रामिण कथा

सावळा गोंधळ

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 12 February, 2011 - 14:42

कदमाचा बाब्या धापा टाकतच आला. एकानं विचारलं," काय जालं रं?"
धापा टाकतच तो म्हणाला," आवं लौकर चला कि तिकडं. त्यो शिरप्या नव्हं कां? त्यो पडलाय हिरित."
सगळ्यांनीच एकदम वळून पाहिले.

साधारण सातची वेळ. मारुतीच्या समोरच्या पारावर गावकरी निवांत बसलेले. माघ महिना संपत
आलेला, तरीहि,संध्याकाळची थंडी कमी झालेली नव्हती. शेतातली कामं जवळपास संपलेली होती. त्यामुळे
थोडा निवांत वेळ होता. कुणी घोंगड्या पांघरून, कुणी शेकोटी पेटवून तर कुणी बिड्या फुंकत गप्पा मारत

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ग्रामिण कथा