डुप्लीकेट धागा
Submitted by ऋन्मेऽऽष on 29 July, 2020 - 17:20
34 वर्षा नंतर शैक्षणिक धोरणात बदल
सविस्तर बातमी ईथे वाचा
https://www.bbc.com/marathi/india-53578620
हायलाईटस साधारण अश्या
१. दहावी आणि बारावी बोर्ड रद्द होणार आहेत
नवीन ५+३+३+४ आराखडा लागू होणार आहे.
पहिला टप्पा: पूर्व प्राथमिक ते दुसरी - पाच वर्षे
दुसरा टप्पा: तिसरी ते पाचवी- तीन वर्षे
तिसरा टप्पा: सहावी ते आठवी - तीन वर्षे
चौथा टप्पा: नववी ते बारावी- चार वर्षे
म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण एकत्र करण्यात आले आहे !
विषय:
शब्दखुणा: